मिळवायचं ते आणि मिळायला हवं तेवढं मिळवलंय. शांतारामबापूंनी मी 'नायिका होणे केवळ अशक्य आहे' असे ठासून सांगितले होतं, त्यांनीच 'तुझ्या बाबतीत माझा अंदाज चुकला, माझे शब्द मला आता मागे घेतले पाहिजेत' असं म्हणून कौतुकाची पावती दिली. याहून मोठा सन्मान कोणता ? ‘मिर्झा गालिब’ साठी खुद्द पं. नेहरूंच्या हातून 'गोल्ड मेडल’ मिळालं. १५-२० मिनिटे बसून निघून जाईन, असे म्हणणारे नेहरूजी 'मिर्झा गालिब' संपूर्ण पाहूनच उठले आणि त्यानंतर सोहराब मोदींना म्हणाले, 'खरं तर या चित्रपटाचं नाव 'चौदवी बेगम' असे ठेवायला हवं होतं.( माझं त्या चित्रपटात चौदवी बेगम असं नाव होतं) यापेक्षा मोठा पुरस्कार आणखी कोणता असू शकेल ? नायिका असण्याच्या काळात न मिळालेली भरपूर झोप आणि सडपातळ राहण्याच्या दडपणाखाली न खाल्लेली बिर्याणी,या दोन गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत आज मी जगते. कुठेही जात नाही, तरीही खूप नटूनथटून राहते. गेलो तीस वर्ष असं आयुष्य जगूनही मला त्याचा कंटाळा आलेला नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
एका मनस्विनीची मुलाखत. खूप छान.
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीMukund Deshpande
4 वर्षांपूर्वीवाह, सुरेख आहे मनोगत,
Dr. Anil Sangle
4 वर्षांपूर्वीras ras
4 वर्षांपूर्वीWho knows- her Grandmother and Mama must be restricting her to visit Dev even there.
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीpudhil jnmat tari tyanche prem safal vhave
Shubhangi Kadganche
4 वर्षांपूर्वीएक गूढकथा उलगडल्यासारखं वाटलं वाचताना.