या कायद्यान्वयें हिंदु रूढींच्या विरुद्ध हल्ला करण्याचे सामर्थ्य प्राप्त होतें, धर्माविरुद्ध नाहींच; कारण वधुवर उभयतां हिंदु असले पाहिजेत हा तर या कायद्याचा कटाक्ष आहे. परंतु हल्लींच्या काळीं जेथें रूढीच धर्म होऊन बसली आहे तेथें रूढी व धर्म निरनिराळे हें लोकांस कसें समजणार ? बहुजनसमाजाच्या धर्मकल्पना ह्मणजे रूढीच. तेव्हां त्यांच्या धार्मिक बुद्धीस अशा बिलानें मोठाच धक्का बसणार व अशा धार्मिक बाबतींत सरकार पडलें तर आधींच प्रक्षुब्ध वातावरणांत जास्त प्रक्षुब्धता उत्पन्न होईल असें विरुद्धपक्षांतील कांहीं पुढा-यांचे मत आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



















Rupali Dalvi
11 महिन्यांपूर्वीकाशीबाई नवरंगे यांचे इतर लेख आम्हाला मिळतील का आणि मिश्र विवाह हा त्यांचा लेख आम्हाला डाऊनलोड करून घेता येईल का
Rupali Dalvi
11 महिन्यांपूर्वीया लेखांचे पहिले दोन भाग आम्हाला वाचण्यासाठी द्यावेत ही विनंती आहे प्लीज