Array ( [0] => Array ( [PostID] => 23934 [post_title] => नम्र मते आणि प्रामाणिक मतभेद [post_content] => [post_excerpt] => मतें कितीहि नम्र किंवा विनम्र असली तरी तीं जबरदस्त मजबूत असतात. [post_shortcontent] =>

बाबूरावांनीं गांवच्या म्युनिसिपालिटींत निवडून येण्याचा चंग बांधला. त्या वेळपर्यंत ते काँग्रेसवाले होते. पण काँग्रेसकडून त्यांना निवडणुकीचें तिकिट मिळेना. झालें ! एका रात्रींत बाबूरावांचे मत ( आणि त्याबरोबरच टोपी) परिवर्तन झालें. " पांढरी टोपी चढवायची म्हणजे डोक्याचा डोकं म्हणून उपयोग न करतां खुंटी म्हणून उपयोग करण्यासारखं आहे ! " असें म्हणून त्यांनी तत्काळ भगवी टोपी चढवली. आमचे गल्लीवाले म्हणाले, “बाबूरावांनी आजूबाजूची वस्ती पाहून ही टोपी चढवलीय् ! पण यांत कांहीं तथ्य नसावें. कारण प्रत्यक्ष बाबूराव म्हणतात कीं, " काँग्रेसशी आपला प्रामाणिक मतभेद झाला ! "

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758944193.jpg [postimage] => upload_post-1758944193.jpg [userfirstname] => वसंत फेणे [userlastname] => [post_date] => 29 Oct 2025 [post_author] => 6387 [display_name] => वसंत फेणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1] => Array ( [PostID] => 23933 [post_title] => डॉ. श्री. व्यं. केतकर - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => गांधींची एका वर्षात स्वराज्य मिळविण्याची कल्पना ज्यांना हास्यास्पद वाटे [post_shortcontent] =>

डॉ. केतकरांची तुलना डॉ. जॉन्सन आणि वि. का. राजवाडे यांच्याशी नेहमीं केली जाते. मराठीचा आणि महाराष्ट्राचा निस्सीम अभिमान, दुर्दम्य आशावाद, विक्षिप्तपणा, निस्पृहपणा या बाबतींत ते राजवाड्यांशी तुलनीय होते. त्यांच्या आणि राजवाड्यांच्या विक्षिप्तपणातला फरक इतरांनी दाखवला आहे. या बाबी सोडल्या तर या दोघांत सारखेपणा दाखवणे दूरान्वय होईल, कारण राजवाड्यांनी आपल्याला मुख्यतः संशोधनालाच वाहून घेतले असून, केवळ प्रसंगवशात् ते इतर विषयांना हात घालीत, तर उलट केतकरांच्या सर्व लेखनाचा मूळ हेतूच लोकांना प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लावावें हा. त्यांच्या विद्वत्तेची बैठक राजवाड्यांच्याहून अधिक लांबरुंद आणि त्यांचा दृष्टिक्षेप अधिक व्यापक आणि दूरगामी होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758943599.jpg [postimage] => upload_post-1758943599.jpg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 25 Oct 2025 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2] => Array ( [PostID] => 23932 [post_title] => डॉ. श्री. व्यं. केतकर - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => डॉक्टरांच्या कादंबर्‍यांवर ललितकृतींची कसोटी लावून बरीच टीका करण्यांत आली [post_shortcontent] =>

संशोधनाविषयीं आणि शास्त्राभ्यासाविषयी ते जें बोलत, त्याला अनुसरूनच त्यांनी आपली कार्ये आंखलीं होतीं. जातिभेदाचा इतिहास संशोधायचा तो तात्त्विक काथ्याकूट करण्यासाठीं नाहीं तर, सध्यां जातिभेद राष्ट्राच्या बलसंवर्धनाला अत्यंत मारक होत आहे, तेव्हां ज्या कारणांनीं जातिभेद अस्तित्वांत आला तीं कारणें शोधून नाहींशीं करण्यासाठी त्यांनीं, आपले विविध लेख लिहिले ते लोकांत सर्व प्रकारची जागृति व्हावी म्हणून. आणि कादंबऱ्याही लिहिल्या त्या यासाठींच. त्यांनी ज्ञानकोश रचला तो, फ्रेंच इतिहासांत दिदेरोचा ज्ञानकोश जसा क्रांतीचा अग्रदूत ठरला तसाच केवळ नाहीं तरी, निदान विविध विषयांची उपलब्ध माहिती निवळ मराठी जाणणाऱ्यांना सुलभ करून देऊन महाराष्ट्राची संस्कृति वाढावी या हेतूनें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758943197.jpg [postimage] => upload_post-1758943197.jpg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 22 Oct 2025 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [3] => Array ( [PostID] => 23931 [post_title] => आत्मा विकणे आहे [post_content] => [post_excerpt] => सैतान झालो तरी मलाही काही नीती आहे. [post_shortcontent] =>

"का बरं ? आत्मा म्हणजे शरीराचं झुळझुळीत वस्त्र. तापदायक होतं सांभाळणं. ते झुळझुळीत वस्त्र जपावं लागतं, सारखं तैनातीत राहावं लागतं. त्याचाच फक्त विचार. कुठं ते वस्त्र बाजूला होईल आणि आपल्याला लाज वाटेल, शरम वाटेल. लक्तरं लोंबायला लागली की पुन्हा सर्वांना हळहळ, दया आपल्याबद्दल. आणि ही लक्तरं गोळा करण्याचं आम्हाला एक कामच. उपद्रव होतो मग. कंटाळलोय मी. ते वस्त्र उचला. म्हणजे मी एकदम रिकामा. काहीही करायला मग काही हरकत नाही. नाहीतरी देवा, तुम्ही म्हटलंच आहे ना कुठल्याशा तुमच्या पोथीत–वासांसि जीर्णानि... मग आता का माघार ?"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758934768.jpg [postimage] => upload_post-1758934768.jpg [userfirstname] => कमल देसाई [userlastname] => [post_date] => 18 Oct 2025 [post_author] => 6386 [display_name] => कमल देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [4] => Array ( [PostID] => 23930 [post_title] => रशियन क्रांतीचे परिणाम - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => शांतता व समजूत हें इंग्लंडच्या जीवनाचें सार आहे. [post_shortcontent] =>

नियोजन हा एक फार मोठा धडा रशियन राज्यक्रांतीनें जगाला शिकविला. बेकारीनिवारण व लोककल्याण ही जबाबदारी सरकारची आहे हे तत्त्व अमेरिकेत रूझवेल्टने स्वीकारलें. पण अमेरिकेनें सार्वराष्ट्रीय आर्थिक नियंत्रण हें तत्त्व म्हणून स्वीकारलेलें नाहीं. अनियोजित व अनियंत्रित चढाओढीनें नासाडी फार होते, बेकारी माजते व लोकांच्या उपयोगी वस्तु त्यांना मिळत नसता निरुपयोगी, अपायकारक व विशिष्टवर्गांच्या चैनीच्या वस्तुच मिळत राहतात. पण अमेरिकेंत नासाडी करण्याला धन आणि धनसाधनें विपुल आहेत. म्हणून अमेरिकन सरकार सार्वराष्ट्रीय नियोजनाचें तत्त्व स्वीकारीत नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758284659.jpg [postimage] => upload_post-1758284659.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 15 Oct 2025 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [5] => Array ( [PostID] => 23929 [post_title] => रशियन क्रांतीचे परिणाम - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => बेकारीनिवारण ही सरकारची जबाबदारी होय हें तत्त्व आतां मान्य झालें आहे. [post_shortcontent] =>

 कार्ल मार्क्सच्या हयातीत व त्याच्या हयातीनंतरहि रशियन राज्यक्रांतीपर्यंत त्याच्या लिखाणाचा अभ्यास फारच थोडा झालेला होता. भारतासारख्या देशांत एकाहि विद्वानाला त्याचें नांव, त्याची शिकवण माहीत नव्हती. अर्थशास्त्राच्या इतिहासावरील पाश्चात्य ग्रंथांत मार्क्सचा तुरळक उल्लेख असला तर असे. मोर्ले हा ब्रिटिश लेखक अतिशय विद्वान असून सतराव्या, अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील अनेक थोर पुरुषांचीं चरित्रे त्यानें लिहिलीं आहेत. मोर्लेचें ग्लॅडस्टनचें चरित्र प्रसिद्ध आहे. पण मोर्लेच्या वाङ्मयांत मार्क्सचा उल्लेखहि नाहीं. मार्क्सचें बहुतेक आयुष्य इंग्लंडांत गेलें असून इंग्लंडात व अमेरिकेंत त्यांचें लेखन प्रसिद्ध होत होतें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758284551.jpg [postimage] => upload_post-1758284551.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 11 Oct 2025 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [6] => Array ( [PostID] => 23928 [post_title] => रशियन क्रांतीचे परिणाम - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => मागासलेली राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठीं भांडवलदारी राष्ट्रे आपसांत स्पर्धा करू लागली. [post_shortcontent] =>

स्टालिनच्या क्रूर धोरणाचें समर्थन करण्याची मला मुळींच इच्छा नाहीं. पण लोकशाहीची माहेरघरे मानल्या गेलेल्या इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका वगैरे राष्ट्रांत क्रांत्या झाल्या तेव्हां कमीअधिक प्रमाणांत भयंकर क्रूर कृत्ये राज्यकत्यांनीं केलींच. तेथले असंतोषाचे, दडपशाहीचे व क्रूरपणाचे वणवे विझून त्या त्या देशांत शांतता व लोकशाही स्थापन होण्याला शंभरदोनशे वर्षांहून अधिक मुदतीइतका काल जावा लागला. शिवाय त्या त्या देशांत राष्ट्रीय विकास चालू असतां वरिष्ठ वर्गाने आपल्या नफेबाजीसाठी जनतेची पिळवणूक जी केली तीहि शंभर वर्षे तरी चालली असून तींत क्रूरपणा कमी नव्हता. लोकशाहीहि दीर्घकाल नामधारीच होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758284385.jpg [postimage] => upload_post-1758284385.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 08 Oct 2025 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [7] => Array ( [PostID] => 23927 [post_title] => सह्याद्रीची चोरी [post_content] => [post_excerpt] => मंत्री ह्यांच्या विनोदांत सूडबुद्धि नाही. [post_shortcontent] =>

लेखकही अखेर माणसेच असतात आणि माणसांच्या स्वभावातले सारे गुणदोष त्यांच्यांतही असतात हे ह्या लेखांत मोठ्या मार्मिकतेने दाखविले आहे. लेखक-पत्नींचाही उपयोग चांगला केला आहे. “लेखकांच्या साहित्याशी अतिशय निगडित असलेल्या रद्दीवाल्यांनीहि या वसाहतींत घरांसाठी अर्ज केले होते, पण ते फेटाळले गेले. मात्र त्यांना रद्दीसाठी या वसाहतींत गोडाऊन्स बांधण्याची सवलत देण्यांत आली" गडकरी हे नाटककारच नव्हते आणि हरिभाऊ आपटे हे फालतू लेखक होते अशी परखड टीका करणारे हे साहित्यिक मेळे तपासण्याच्या समितीवर वर्णी लागावी... या व यासारख्या एकेका वाक्यांत फार 'मोठा' आशय मंत्री व्यक्त करून जातात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758156611.jpg [postimage] => upload_post-1758156611.jpg [userfirstname] => प्रभाकर अत्रे [userlastname] => [post_date] => 04 Oct 2025 [post_author] => 6358 [display_name] => प्रभाकर अत्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [8] => Array ( [PostID] => 23926 [post_title] => उपवन नगरे [post_content] => [post_excerpt] => यावरून पाहतां राष्ट्रीय जीवनास एकप्रकारची कीड लागली आहे असें दिसेल. [post_shortcontent] =>

पण ह्याच गोष्टीबरोबर तितकीच महत्वाची आणखी एक गोष्ट करण्यास इंग्लंडचे कारखानदार लोक विसरले. ती गोष्ट ह्मणजे आपल्या कारखान्यांत काम करणाऱ्या मजूर वर्गाचें आत्यंतिक हित ही होय. “मजूर लोकांचें हित तेंच आपलें हित " ह्या महत्वाच्या तत्वाकडें कारखानदार लोकांचें जावें तितकें लक्ष गेलें नाहीं. इंग्लंडांतील तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांमध्यें ज्या त्या वर्गानें फक्त आपापलेंच हित पहावें " हें मत प्रतिपादन करणाऱ्या लोकांचा एक गट होता. ह्या दिसण्यांत फायदेशीर पण परिणामी घातक ठरणाऱ्या मताचा पगडा कारखानदार लोकांवर बराच बसला. व आत्मविहीन परंतु वास्तविक पाहिलें असतां आपलाच असा जो मजूरवर्ग त्याचे कल्याणाकडे ह्या कारखानदार लोकांनी अगदींच कानाडोळा केला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1758071202.jpg [postimage] => upload_post-1758071202.jpg [userfirstname] => भि. वि. कानेटकर [userlastname] => [post_date] => 01 Oct 2025 [post_author] => 6385 [display_name] => भि. वि. कानेटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [9] => Array ( [PostID] => 23925 [post_title] => चित्रपटाच्या माध्यमांतून विश्वबंधुत्व [post_content] => [post_excerpt] => तें ढोंग नव्हतें कीं पढतमूर्खपणाहि त्यांत नव्हता! [post_shortcontent] =>

आज रशियात भारतीय चित्राला (परदेशी चित्रपटांत) अतिशय साद मिळते. 'आवारा' या चित्रपटापासून भारतीय चित्रपटांविषयी जें प्रेम रशियन लोकांमध्ये निर्माण झाले आहे, तें दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि आज भारतीय चित्रपटांचे रशियांत प्रदर्शन ही एक नित्याची बाब होऊन बसली आहे. रशियाच्या हिंदी चित्रसृष्टीवरील उपकारांची आपल्याला जाणीव करून देण्याची अिच्छा मला अनावर झाली आहे. चार वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे रशियांत झालेल्या भारतीय चित्रप्रदर्शनापूर्वीच्या काळापर्यन्त, आम्ही कलावंत कमीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेलो होतों. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756552620.jpg [postimage] => upload_post-1756552620.jpg [userfirstname] => राज कपूर [userlastname] => [post_date] => 27 Sep 2025 [post_author] => 6384 [display_name] => राज कपूर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [10] => Array ( [PostID] => 23924 [post_title] => अखेरचे दिवस - भाग सातवा [post_content] => [post_excerpt] => अनंतकुमार दंडवते माझ्या जाणीवेत कायमचा रुजून गेला आहे. [post_shortcontent] =>

 'प्रिय विजय, मी बत्तिस शिराळ्यास मुलांकडे जात आहे. निर्णय घेतला आहेच. अखेरीची धडपड केली. डेड-लाइन संपली तेव्हां प्रतिकार थांबवला. ज्याला त्याला शेवटीं त्याच्या ठरल्या मार्गाने गेलेच पाहिजे. त्यांत सवलत नाहीं. मलाहि नाहीं. प्रवासाच्या पैशांची सोय झालेली नाहीं. तुझ्याकडे मागणार होतो; पण ठरवलें कीं नाहीं मागायचें. मागायचें तरी किती ? परत केव्हां येणार सांगत नाहीं. कदाचित येणारहि नाहीं. आणि त्यांत बिघडले काय ? अखेर अनंतकुमार म्हणजे अशोककुमार नव्हें, दिलीपकुमार नव्हें. अनंतकुमार म्हणजे अन्त्या दंडवते. पांचवीत शाळा सोडलेला. खिशांत चार आणे ठेवून मुंबईत पळून आलेला सुतार म्हणून आयुष्याला आरंभ केलेला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165824.jpg [postimage] => upload_post-1756165824.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 24 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [11] => Array ( [PostID] => 23923 [post_title] => अखेरचे दिवस - भाग सहावा [post_content] => [post_excerpt] => तुम्हीं रात्रीं पार्टीला गेला नव्हता हे मला माहीत आहे. [post_shortcontent] =>

“प्रयत्न करूनहि काम नाहीं. काम करावें तर पैसे नाहीत. पैसे हवेत म्हटले तर, मिळतें तें कामहि मिळत नाहीं. फुकटचे शब्द, फुकटचा देखावा. खोटी नाटकें, थापा, फसवणूक, स्वत:चीसुद्धा. इथून तिथून नुसते खेटे घालत राहायचे. वणवण भटकायचें. न जेवता भरल्या पोटाचें नाटक करायचे. सगळ्यांना- स्वतःलासुद्धां फसवत राहायचें. किती दिवस? जुने चेहरे ओळखी विसरतात. नवे कुणी जवळ उभे करीत नाहींत. सगळे दिवसेंदिवस हातचे निसटते आहे. गंज चढतो आहे. निकामी व्हायला होते आहे. आणि इलाज चालत नाहीं. चीड येते एकेकदा आपलीच. उबग येतो पटते, पण नष्ट होता येत नाहीं. तेवढे बेफाम होता येत नाही. बेहोष होता येत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165719.jpg [postimage] => upload_post-1756165719.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 20 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [12] => Array ( [PostID] => 23922 [post_title] => अखेरचे दिवस - भाग पाचवा [post_content] => [post_excerpt] => आपल्याकडे पैसे नाहींत असें तो एकदांहि म्हणाल्याचें मला आठवत नाहीं. [post_shortcontent] =>

एखादा चित्रपट पहाण्याची शिफारस तो मला करी तेव्हां तें दोन गोष्टींचें सूचक असे. एक : तो खुषीत आहे. आणि दोन : त्याला तो चित्रपट पहायचा आहे. चित्रपट पाहून आल्यावर तो विशेष अस्वस्थ आणि तरीही खुषीत असे. त्याबद्दल तो तासन्तास बोलत राही. तसें हिंदींत व्हायला पाहिजे म्हणे. त्याचें तांत्रिक सौंदर्य समजावून सांगे. त्यावरून त्याला भरारा कल्पना सुचूं लागत. तोच लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार, संगीतदिग्दर्शक, नट, नटी, सारें कांहीं होई. अनेकदां पहांट फटफटली तरी त्याचें बोलणें आणि माझें ऐकणें संपत नसे. दोनचार चित्रपट तयार होऊन राष्ट्रपतीपदाला पात्र ठरत वा 'क्लिक' होत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165550.jpg [postimage] => upload_post-1756165550.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 17 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [13] => Array ( [PostID] => 23921 [post_title] => अखेरचे दिवस - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => तो म्हणे ती म्हातारी मोलकरीण चुकूनहि आमच्या घरीं फिरकली नाहीं. [post_shortcontent] =>

पेटी बंद केली तेव्हां चोरट्यासारखें वाटत होतें, मी गुन्हा केला हें मनाला डांचत होते; पण एकीकडे हलके आणि बरें वाटत होतें. पुष्कळ शंका दूर झाल्या, पुष्कळ कळलें याचें सुख वाटत होतें. अनंतकुमार आतां मला फारसा अनाकलनीय राहिला नव्हता. याहि मार्गानें मी त्याच्या अधिक जवळ पोंचलों होतों. त्याची सुखदुःखे मला चांगली समजूं लागली होती; परिस्थिति समजत होती. आणि ती अत्यंत निराशजनक, शोचनीय आणि न सुधारणारी आहे हें पुरतेपणीं समजण्याएवढी अक्कल जवळ नव्हती; अनुभव तर नव्हताच नव्हता. मी अनंतकुमारच्या अधिक जवळ पोहोचलो हाच आनंद दीर्घकाले मन भरून राहिला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165404.jpg [postimage] => upload_post-1756165404.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 13 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [14] => Array ( [PostID] => 23920 [post_title] => अखेरचे दिवस - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => मला स्वयंपाकसुद्धां फर्स्ट क्लास करता येतो. [post_shortcontent] =>

“पण मी वर्तमानपत्रांवर झोपतों.” मी म्हणालों.

"शहाणा आहेस!” तो म्हणाला. “मेहमानको मेहमानके सरीखाही रहना पडता है. आज तरी तूं पाहुणा आहेस. उद्यां इथला होशील. पुढें मीच इथें पाहुणा होईन. कधीतरी एखादा दिवस येऊन, चहा पिऊन जाईन. तूं माझें आगतस्वागत करशील. 'कसें काय’ विचारशील. मजा येईल. एकाद्या पिक्चरमध्यें हें टाकलें तर पॉवरफुल करता येईल. पण पिक्चरमध्ये आपल्यापैकी एकाच्या जागीं हिरॉइन येईल. त्याशिवाय तें 'क्लिक होणार नाही. लोकांना सेक्स हवा. नाचगाणीं हवींत. त्यांत 'मसाला’ हवा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165303.jpg [postimage] => upload_post-1756165303.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 10 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [15] => Array ( [PostID] => 23919 [post_title] => अखेरचे दिवस - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => एक रुपयाची नोट-चॉकलेटपेक्षां गोड असते हें आहे तुला माहीत ? [post_shortcontent] =>

मग एकाएकी भान आल्यासारखे करून त्याने मला याच्या वळकटीवर, ती 'ठाकून ठोकून, एक तात्पुरती बैठक तयार करून दिली आणि तो शर्ट तुमानीबाहेर काढून कामाला लागला. त्याने एक वर्तमानपत्र घेतले आणि त्याने झडाझडा खोलींतला केर चारी भिंतीशीं झटकला. ते करताना तो म्हणाला, “वास्तविक इथें कामाला एक म्हातारी बाई आहे. पण ती फार जुनी आहे. इथें आल्यापासून ती आमच्याकडे आहे. आता ती कधीं येते, कधीं येत नाहीं. तब्बेतीची तक्रार असते तिची. पगार मात्र घेते. मीहि देतों. म्हातारे माणूस आहे." मग वर्तमानपत्र झटकून आणि परत मूळ ठिकाणी ठेवून त्याने भराभरा सारे विस्कळीत सामान एकीकडे सरकावलें. त्यानंतर मला लांकडी पेटाऱ्यावर जागा देऊन त्यानें पोटांत बेसुमार फुगलेली वळकटी खोलली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165156.jpg [postimage] => upload_post-1756165156.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 06 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [16] => Array ( [PostID] => 23918 [post_title] => अखेरचे दिवस - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => त्या वेळी माझ्याकडे पस्तीस हजार असते तर मी ते त्यालाच दिले असते. [post_shortcontent] =>

मी पुण्यांतल्या घराच्या पिंजऱ्यांतून उडून नुकता कुठे मुंबईच्या रानांत आलों होतों. अक्कल आहेहि आणि नाहींहि अशी माझी अधली मधली अवस्था होती, हक्काचे सव्वाशे रुपये मिळवूं लागलों होतों. त्याचा आत्मविश्वास अंगांत भरलेला होता. आणि अनुभव कांही नव्हता. राहायला एका खोलीचा एक तृतियांश भाग होता, पण त्यांत माझें घर' नव्हतें, निवाऱ्याची भावना नव्हती. होती केवळ डोकें आणि ट्रंक-वळकटी टेकायला जागा. आणि मला अनंतकुमार भेटला. मला हवें असलेलें 'घर' अनंतकुमारकडे होतें. तें त्याला कोणाला तरी द्यायचें होतें. मला तो तसें म्हणाला आणि अशा शब्दांत, अशा सुरांत म्हणाला कीं, माझा सारा प्रश्नच सुटला, अडचण दूर झाली, फिकिरीचें कांहीं कारणच उरलें नाहीं असें मला वाटलें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1756165035.jpg [postimage] => upload_post-1756165035.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 03 Sep 2025 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [17] => Array ( [PostID] => 23917 [post_title] => भारताचा खड्गहस्त [post_content] => [post_excerpt] => समाजवाद व गांधीवाद यांच्या कर्मकांडांत ते कधीं गुंतून पडले नाहींत [post_shortcontent] =>

ते संरक्षणमंत्री होत असल्याचें अशोक मेहतांनीं शिवाजी पार्कवर भरलेल्या सभेत जेव्हां सांगितले तेव्हांचा प्रसंग सभेला हज़र असलेले कधीं विसरणार नाहींत. अशोक मेहतांचें भाषण चालू असतांनाच यशवंतराव संरक्षणमंत्रीपद स्वीकारणार असल्याचें त्यांना सांगण्यांत आलें. तेव्हां अशोक मेहतांनी ही वार्ता सभेला सांगितली व आनंदानें त्यांना पुढे बोलतांच येईना आणि त्या प्रचंड सभेत केवढे चैतन्य पसरलें, लोकांनी टाळ्यांचा किती वेळ कडकडाट केला आणि शिंगवाल्यांनी शिंगे फुंकलीं! खरोखर तो प्रसंग अनुभवण्यासारखाच होता. जो आनंद शिवाजी पार्कवर व्यक्त झाला तोच साऱ्या महाराष्ट्रांत व देशांत व्यक्त व्हावा एवढा विश्वास यशवंतरावांनी संपादन केला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1755504583.jpg [postimage] => upload_post-1755504583.jpg [userfirstname] => गोविंद तळवलकर [userlastname] => [post_date] => 30 Aug 2025 [post_author] => 6383 [display_name] => गोविंद तळवलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [18] => Array ( [PostID] => 23916 [post_title] => शोध - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => जीवनाचा अर्थ उमगण्यापूर्वीच तें त्याच्याकडून हिरावून घेतलें गेलें होतें. [post_shortcontent] =>

ययातीनें पुन्हां माधवीच्या डोळ्यांत खोलवर निरखून पाहिलें, त्यानें तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले. पण तरीहि तिचा देह आपल्या हातांत नाहीं, तो दूर कुठे तरी सुटून गेला आहे आणि क्षितिजाच्या पैलतीरावरून ती आपल्याकडे करुणेनें, काहीशां अनुकंपेने बघत आहे, असा त्याला भास झाला. आणि मग एका क्षणांत त्याला जीवनाचे रहस्य उलगडलें. माधवी मर्त्य होती. मृत्यूच्या डोळ्याला डोळा देऊन तिनें त्याचें स्वरूप निरखून पाहिलें होतें. आणि म्हणूनच जीवनाचा अर्थ तिला कळला होता. इहलोकांतील यच्चयावत् सुखांवर मृत्यूची अनिवार्य छाया पडलेली होती. आणि म्हणूनच त्या सुखांना आगळी गोडी प्राप्त झाली होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1755501349.jpg [postimage] => upload_post-1755501349.jpg [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 27 Aug 2025 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [19] => Array ( [PostID] => 23915 [post_title] => शोध - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => हजारों वर्षीचा काळ ओलांडून ययातीचें मन एकदम मागें गेलें. [post_shortcontent] =>

आणि त्याच्या डोळ्यांपुढें तो प्रसंग उभा राहिला. दुपारची वेळ होती. ययाति उपवनांत विहार करीत होता. विहार करतां करतां तृषेनें व्याकुळ होऊन जवळच असलेल्या एक पर्णकुटींत तो शिरला. तेथें असलेल्या नवयौवनेचें रूप पाहून तो थक्क होऊन गेला. देवयानीबरोबर आलेल्या या तरुण राजकन्येकडे आजवर ययातीनें कधीं धड पाहिलेलेंहि नव्हतें. आज पर्णकुटीतल्या या शीतल, मादक एकान्तांत त्यानें तिला अगदीं जवळून निरखलें आणि तो स्तिमित होऊन गेला. सोनचाफ्याचें टपोरें पूर्णविकसित पुष्प असावें तशी ही राजकन्या वाटत होती. तिच्या राजस, सुंदर मुखावर संकोच अन् अधीरेपणा या परस्परविरोधी भावनांचा नाच चालला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1755501229.jpg [postimage] => upload_post-1755501229.jpg [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 23 Aug 2025 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [20] => Array ( [PostID] => 23914 [post_title] => अष्टपैलू गार्फिल्ड सोबर्स - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => ' सोबी एकदांचा बाद झाला की कसं हायसं वाटतं.' वॅली ग्राउट म्हणतो. [post_shortcontent] =>

कन्हाय, ग्रॅम पोलॉक, डेक्स्टर आणि ओ'नील यांच्याविषयीं योग्य तो आदर ठेवून असं म्हणावंसं वाटतं कीं, सोबर्स हाच आजचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. सोबर्सला गोलंदाजी करण्याची हौस असलेला गोलंदाज पृथ्वीतलावर तरी नाहीं. पुस्तकांतील सर्व फटके तर तो लीलेनं मारतोच, पण स्वतःचे कांहीं खास फटकेहि ठोकीत असतो. नाजुक कट्स् नि ग्लान्सेस् सफाईनं मारणारा सोबर्स हुक्स, पुल्स आणि ड्राइव्हज् मात्र सणसणीत मारतो. डावाच्या अगदी सुरुवातीपासून तो फटकेबाजी सुरू करतो. Attack is the best kind of defence हें त्याच्या फलंदाजीचं ब्रीदवाक्य आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1755137821.jpg [postimage] => upload_post-1755137821.jpg [userfirstname] => Shirish [userlastname] => Kanekar [post_date] => 20 Aug 2025 [post_author] => 48 [display_name] => शिरीष कणेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [21] => Array ( [PostID] => 23913 [post_title] => अष्टपैलू गार्फिल्ड सोबर्स - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => डावखुरा मंदगति गोलंदाज म्हणून सोबर्सनं आपल्या क्रिकेटजीवनाला सुरुवात केली. [post_shortcontent] =>

इंग्लंडचा एक दौरा खेळाडूंत किती सुधारणा घडवून आणूं शकतो हें सोबर्सनं ५८ साली वेस्ट इंडीजमध्ये आलेल्या पाकिस्तानी संघाला दाखवून दिलं. किंग्जटन येथे ३६५ (नाबाद) धांवा काढून सोबर्सनं हटनचा ३६४ धांवांचा विक्रम मोडला. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यानं सर्वोच्च धांवा काढण्याचा हा जागतिक विक्रम केला. पुढच्याच कसोटी सामन्यांत १२५ व १०९ (नाबाद) धांवा काढून दोन्ही डावांत शतकं फडकवणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या यादीत आपलंहि नांव नोंदवलं. पांच सामन्यांत आठ वेळा खेळून त्यानं ८२४ धांवा काढल्या. म्हणजे प्रत्येक खेळींत सरासरी १३७.३३ धांवा ठोकल्या. 'विक्रमी फलंदाज ' ही उपाधि त्यानं भारतांत सार्थ करून दाखवली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1755137772.jpg [postimage] => upload_post-1755137772.jpg [userfirstname] => Shirish [userlastname] => Kanekar [post_date] => 16 Aug 2025 [post_author] => 48 [display_name] => शिरीष कणेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [22] => Array ( [PostID] => 23912 [post_title] => आजकालच्या मैफिली - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => कलावंतांना ज्याप्रमाणें तपश्चर्या न करतां सवंग लोकप्रियता हवी आहे [post_shortcontent] =>

समजदार रसिकांची ही खुषी नसते. ज्यांना गाण्यातलं कांहीं कळत नाहीं परंतु रसिक शौकीन आहोंत अशी बतावणी करायची असते त्यांची ही खुषी असते. त्यांना आनंद होत नसतो. संगीतकलेचा खरा आनंद कशांत आहे याची दादच त्यांना नसते. परंतु आनंदाचं नाटक करून दर्दीपणा त्यांना मिरवायचा असतो. गंधर्वांच्या गाण्याला आलेले एक नामांकित नट जेव्हां डोळे मिटून माना हिसडूं लागले व 'वाहवा' 'वाहवा' म्हणू लागले तेव्हां माझ्या मनांत आलं, 'अरे यांना गाणं इतकं केव्हां कळू लागलं ? गाण्याची आवड वाढली आहे खचित!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1754268095.jpg [postimage] => upload_post-1754268095.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 13 Aug 2025 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [23] => Array ( [PostID] => 23911 [post_title] => आजकालच्या मैफिली - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => हे बुवा इतकी आदळ आपट आणि विद्रूप चेहरे कां करतात?" [post_shortcontent] =>

थोडयाच दिवसांपूर्वी एका गंधर्वाची मैफल ऐकण्याचा योग आला. त्यांचा सत्कार होता म्हणून मुद्दाम वर्गणी भरून गेलों. त्यांच्या चाहत्यांनी आधीं मजजवळ त्यांची पराकोटीची तारीफ केली होती. "He is a genius!” असा उद्गार पुनः पुन्हां ऐकला होता. प्राध्यापक आणि सिनेनट-दिग्दर्शक या दोन्हीं पेशांचीं वस्त्रं साथीप्रमाणें आलटून पालटून धारण करणाऱ्या एका साहित्यिक 'अंमलदारांनी या गंधर्वांच्या एका सत्कार सभेत असे उद्गार काढल्याचं ऐकलं होतं की " हे एक ईश्वरी अवतार आहेत! भारतीय संगीताच्या उत्थापनाचं कार्य कोणाच्या हातून होणार असेल तर यांच्याच ! ईश्वराला आपण एकेरी नांवानंच हांक मारतों. त्याच अभिप्रायानं मी या कलावंताला अरे तुरे म्हणतो!" वगैरे वगैरे !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1754267809.jpg [postimage] => upload_post-1754267809.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 09 Aug 2025 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [24] => Array ( [PostID] => 23910 [post_title] => आजकालच्या मैफिली - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => राष्ट्रगीत म्हणावयाच्या वेळेस आलाप, तान, मींड, मुरकी यांचं प्रयोजन नाहीं [post_shortcontent] =>

संगीताचा चालू जमाना मोठा चमत्कारिक दिसतो. “आपल्याला लोकाश्रयावर जगायचं आहे हें कलावंतांनी लक्षांत घ्यावं" असा उपदेश सभा-समारंभांतून व्यासपीठ गाजविणारे शिष्ट वक्ते गायक वादकांना करीत असतात. हा उपदेश चुकीचा नाहीं. पण व्यर्थ आहे. कारण कलावंतांनी ती गोष्ट आधींच पुरती ओळखलेली आहे. इतकी की गायन वादनाची विद्या अंगी बेताचीच असली तरी चालेल, लोक मात्र अधिकाधिक गोळा केले पाहिजेत व झुलविले पाहिजेत या धोरणानंच कलावंत वागत आहेत. आपला एक स्वतंत्र गट निर्माण करायचा, भक्त मंडळी वाढवावयाची, आपण ज्या सभेत गाऊं अगर वाजवूं त्या सभेंत माना डोलविणारांची व 'वाहवा'चा पाऊस पाडणारांची संख्या अधिकाधिक कशी होईल तें पहावयाचं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1754267652.jpg [postimage] => upload_post-1754267652.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 06 Aug 2025 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [25] => Array ( [PostID] => 23909 [post_title] => बालपण मज आठवलें [post_content] => [post_excerpt] => आपले जीवन अत्यंत लाचार आहे असे मला वाटे. [post_shortcontent] =>

माझ्याबरोबर माझी आई नेहमीच स्टुडिओत येत असे. पण एकदा ती आजारी पडली तेव्हा मला स्टूडिओत कोणी घेऊन जावयाचे हा प्रश्न निर्माण झाला. माझ्याच स्टुडिओत काम करणारी एक सुप्रसिद्ध नटी त्या वेळी माझ्या आईच्या परिचयाची होती. मला स्टुडिओत दररोज घेऊन जाण्यविषयीं आईनें तिला सांगितलें. त्याप्रमाणें ती रोज मला नेऊ लागली. दररोज सकाळी आपली गाडी घेऊन ती माझ्या घरी येई. आणि त्याच गाडींतून आपल्याबरोबर मला ती स्टुडिओत घेऊन जाई. पण ती मला वागणूक मात्र अशी अपमानास्पद देई की, त्यामुळे मला जीव अगदी नकोसा होई.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1753421976.jpg [postimage] => upload_post-1753421976.jpg [userfirstname] => मीनाकुमारी [userlastname] => [post_date] => 02 Aug 2025 [post_author] => 6382 [display_name] => मीनाकुमारी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [26] => Array ( [PostID] => 23908 [post_title] => पुरुषाला शेंदूर बचकाभर [post_content] => [post_excerpt] => त्यांची सगळी मध्ययुगीन स्त्रीपूजा बिलकुल बेगडी होती. [post_shortcontent] =>

स्त्रियांची ही दुरवस्था सनातन आहे, आणि ती दुहेरी आहे. निसर्ग आणि समाज या उभयतांनी तिच्यावर नेहमीच अन्याय केला आहे, हें कोणीहि अर्ध-शिक्षित स्त्री ठामपणे सांगेल. उगाच नाहीं मामा वरेरकरांसारख्या स्त्री-कैवार्‍यानें त्या अन्यायाचा इतिहास राम-सीतेपर्यंत भिडवला. अयोध्येच्या पुरुषी अरेरावीनें सीतेला (पुन्हा एकदा) वनवासी केली, आणि शेवटी 'भूमिगत केली. तिला प्रथम वनवासांत धाडणारी कैकेयी ही अगदींच पुरुषाळलेली असावी. असो. मळमळीत सौभाग्याची आपली जाऊबाई, ऊर्मिला, हिची पुरुषद्वेष्टी तडफ सीतेच्या अंगी मुळांतच असती तर रामायणाची कळा बदलून गेली असती. त्याचें ‘सीतायन' झालें असतें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751847712.jpg [postimage] => upload_post-1751847712.jpg [userfirstname] => म. वि. राजाध्यक्ष [userlastname] => [post_date] => 30 Jul 2025 [post_author] => 6381 [display_name] => म. वि. राजाध्यक्ष [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [27] => Array ( [PostID] => 23907 [post_title] => सौदा [post_content] => [post_excerpt] => पन पाटील, हौसेन बाळगलेलं जनावर हाय. त्याला असंच जपा." [post_shortcontent] =>

पाटलाच्या मागचा एकजण म्हणाला, "अर, पण बैल जरा चालवून दाखव बघू !"

आप्पाजी डोळे विस्फारून म्हणाला, "झालं, तुमीबी अगदी नवख्यागतच करायला लागलायसा. हे काय घोडं हाय का काय चालवून बघायला?"

पाटील म्हणाला, "पण चालवून दाखवायला तुझं काय गेलं?” 

"बघा कीं ! मी काय न्हाई म्हणतों ? जनावर घेनार तर चांगलं बघून घ्या. पन पाटील, तुमच्या घरांत खोटं जनावर कसे घालीन मी ? मलाबी मानसं वळखत्यात. दत्तू, सोड बैल आनी दाखव चालवून.”

दत्तूनें आप्पाजीकडे बघत बैल सोडला. आप्पाजीला बैलाकडे बघायचें धैर्य नव्हतें. बैलाकडे पाठ करून तो दुसरीकडेच पहात होता. बैल चालवल्याची जाणीव त्याला झाली. त्याच वेळीं कोणतरी म्हणालें,

”मागच्या पायानं लंगडतोय वाटतं ?”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751641023.jpg [postimage] => upload_post-1751641023.jpg [userfirstname] => रणजित देसाई [userlastname] => [post_date] => 26 Jul 2025 [post_author] => 6380 [display_name] => रणजित देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [28] => Array ( [PostID] => 23906 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग सहावा [post_content] => [post_excerpt] => शिवाजी व दारा यांचा बुद्धीप्रभाव जगाच्या कल्याणार्थ एकवटू शकला नाहीं, [post_shortcontent] =>

दाराच्या चरित्रांतल्या आणखी पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण अगोदरच प्रकरणाचा विस्तार अपेक्षेबाहेर झाल्याने आतां त्यांत भर घालणे इष्ट नाहीं. वाचकांनी मोगल बादशाहीच्या वृत्तान्तांतून त्या गोष्टी समग्रच वाचाव्या हे बरें, सामान्य वाचकांना व विशिष्ट अभ्यासकांना दाराचे एकंदर चरित्र जितकें अद्भुत व करुणरस पूर्ण आहे, तितकंच ते ऐतिहासिकदृष्ट्या बोधपरहि आहे. त्यांतले सर्वच प्रसंग कल्पित कादंबरीलाहि मागे टाकतील असे आहेत. मानवी घडामोड, पुष्कळदा कशा विचित्र बनतात, या भूतलावर मनुष्यस्वभाव किती दुष्ट करणी करूं शकतो, आणि परमेश्वरीलीला म्हणून कांहीं अतर्क्य चीज आहे की, नाहीं इत्यादि विचार मनांत येऊन बुद्धि कुंठित होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751637246.jpg [postimage] => upload_post-1751637246.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [29] => Array ( [PostID] => 23905 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग पाचवा [post_content] => [post_excerpt] => नगरवासीयांनीं दाराबद्दल जो आक्रोश केला तो ऐकून औरंगजेबाचे पोटांत धस्स झालें. [post_shortcontent] =>

इराणचा मार्ग बोलन घाटांतून आहे. घांट सुरू होतो तेथे दादर ऊर्फ द्वार नांवाची एक लहानशी गढी होती. या गढीवर मलीक जीवन नांवाचा एक अफगाण गृहस्थ संरक्षक म्हणून होता. तीन चार वर्षांपूर्वी बंडखोरीच्या आरोपावरून मलीक जीवन यास बादशाहाच्या अधिकार्‍यानी पकडून ठार मारण्यासाठी दिल्लीस आणिलें असतां दाराने त्यास गुन्हे माफ करून परत त्याच्या जागेवर रुजूं केले. हा उपकार स्मरून हा मलीक जीवन संकटावस्थेंत आपणास या वेळी मदत करील या आशेवर दाराने त्याजकडे मदतीची याचना केली. त्याने लगेच जबाब कळविला कीं, अवश्य आपण माझ्याकडे या, मी आपणांस सुखरूप इराणांत पोचवितों.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751637197.jpg [postimage] => upload_post-1751637197.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [30] => Array ( [PostID] => 23904 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => दाराचा पक्ष तुम्ही सोडाल तर तुम्हांस गुजरातची सुभेदारी मिळवून देण्याचा प्रयत्न मी करीन [post_shortcontent] =>

कच्छचा जम बसवून दारा लगेच पुढे जामनगरास गेला. या वेळीं गुजरातचा धनाढ्य प्रांत त्याच्या आटोक्यांत होता. मुराद त्या प्रांतांतून निघून गेल्यावर तेथें बंदोबस्त असा कांहीं नव्हताच. औरंगजेबाने शहानवाजखान नामक सरदारास गुजरातचे संरक्षणास पाठविलें. दारा अमदाबादेस गेला, तेथें शहानवाजनें त्याचा सत्कार करून त्यास धन्याप्रमाणे वागविले. मात्र बाप जिवंत असल्यामुळे दारानें स्वतः तेथें बादशाही पद स्वीकारलें नाही. हळू हळू त्याजवळ फौज जमत चालली. सुरतेवर माणसें पाठवून त्यानें तें स्थळहि कबजांत घेतलें. तेथे पुष्कळसा पैसा, दारूगोळा व चाळीस तोफा त्यास प्राप्त झाल्या. दाराने मदतीसाठी आपले दूत विजापूर व गोवळकोंडे येथे पाठविलें. या बातम्या ऐकून औरंगजेबानें आपला वडील पुत्र मुअज्जम यास दारावर रवाना केले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751637148.jpg [postimage] => upload_post-1751637148.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [31] => Array ( [PostID] => 23903 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => बापास कैद करून औरंगजेब दिल्लीवर चालून येतो असे वर्तमान येतांच दारानें दिल्ली सोडली [post_shortcontent] =>

सुलेमान व जयसिंह शुजाचे पाठलागावर असतां औरंगजेब व मुराद आपापल्या ठिकाणाहून फौजा घेऊन निघाले ते माळव्यांत एकत्र झाले. पहिल्याच भेटींत औरंगजेबाने हत्तीवरून उतरून मुरादपुढे साष्टांग नमस्कार घालून त्याची खात्री केली कीं, मी तुम्हास राज्यपद मिळवून देऊन मी केवळ मक्केची जोड मिळविणार. राज्याची दगदग मला बिलकूल नको. तेव्हांपासून मुराद बादशाही थाटानें राहून औरंगजेब त्याचे हुकूम झेलूं लागला. हीं वर्तमाने एकून शहाजहान व दारा भयभीत झाले. त्यांनी घाईघाईनें फौजांची जमवाजमव करून आपले भरवंशाचे सरदार कासीमखान व जशवंतसिंह यांस औरंगजेब व मुराद यांजवर रवाना केले. परंतु कासीमखान सुनी पंथाचा अभिमानी औरंगजेबाशी लढला नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751632924.jpg [postimage] => upload_post-1751632924.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [32] => Array ( [PostID] => 23901 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => बावीस वर्षांच्या या तरुणास जयसिंहाच्या वर्तनाचा भारी तिरस्कार आला. [post_shortcontent] =>

आरंभापासूनच दाराविषयीं औरंगजेबाचें अंतःकरण शुद्ध नव्हते. त्यांत बापाने पुरवलेले दाराचे लाड व धर्माच्या बाबतीत त्याने स्वीकारलेले अकबराचे धोरण यांच्या योगानें औरंगजेबाचे मनांत या वडील बंधूसंबंधाने भयंकर द्वेष वागूं लागला होता. सर्वात धाकटा बंधु मुराद नुसता धटिंगण व खाण्यापिण्याचा शोकी असून गुजराथच्या कारभारावर होता. मुराद यास स्वतःची विचारशक्ति बिलकूल नव्हती. शहाजहान आजारी पडण्यापूर्वीच औरंगजेब व मुराद या दोघां बंधूंची गुप्त खलबतें व गुप्त पत्रव्यवहार चालू झाले होते. दरबारातील खडानखडा बातमी रोशनारा व सर्वांत धाकटी बहीण गोहरा या औरंगजेब व मुराद यांस दिल्लीहून तिखटमीट लावून वरचेवर कळवीत असत,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751615431.jpg [postimage] => upload_post-1751615431.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [33] => Array ( [PostID] => 23900 [post_title] => शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => दाराला माणसांची परीक्षा नसल्यामुळे भलतेच लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत [post_shortcontent] =>

मोगल बादशहा म्हणजे सर्वाधिकारांचें केंद्र होय. लहानापासून थोरापर्यंत कोणतेंहि काम बादशाहाचे हुकमाशिवाय सिद्धीस जात नसे. अशा स्थितींत दारास सर्वाधिकार प्राप्ति झाल्यापासून दरबारांत दोन विरोधी पक्ष उपस्थित झाले. एक पक्ष दाराचा व दुसरा धूर्त वजीर सादुल्लाखान याचा. दारा भोळसट व वजीर कावेबाज, यामुळे दोघांत सडकून वैमनस्य उत्पन्न झालें. आणि त्याचें निराकरण शहाजहानकडून होईना. वजीर सुनीं पंथाचा पक्का कैवारी अर्थात् त्याचा अंतस्थ ओढा औरंगजेबाकडे असून दारा केवळ धर्मभ्रष्ट आहे असें त्यास वाटू लागलें. दाराला विषप्रयोग करून वजीर ठार मारणार अशीसुद्धां भूमका उठली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751591279.jpg [postimage] => upload_post-1751591279.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Jul 2025 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [34] => Array ( [PostID] => 23899 [post_title] => भावगीत गायनाचा जमाना आतां संपला [post_content] => [post_excerpt] => आजचे म्हणजे नवकवि. त्यांच्या काव्यात गेयता औषधालाहि नाही [post_shortcontent] =>

"हां. बरोबर विचारलंत. गेल्या कांहीं वर्षांत माझी एकहि रेकॉर्ड झाली नाही, हें एकदम मान्य. पण त्याचें कारण एवढेंच कीं, कंपन्यांनी आपले पूर्वीचें धोरण आता बदलले आहे. पूर्वी आम्हांला अेक रेकॉर्ड द्यायची म्हणजे आमचा सर्व – यांत राहणें, खाणे, प्रवास व मुशाहिरा सर्व आलें बरें का – खर्च कंपनी खुषीने करीत असे. आज कंपन्या म्हणतात, सवडीनें, आपल्या कामासाठी याल तेव्हां रेकॉर्डिंगला आलांत तरी हरकत नाहीं. आम्हांला हें त्यांचें धोरण संमत नाहीं आणि म्हणूनच नवीन रेकॉर्ड निघालेल्या नाहींत."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1751345493.jpg [postimage] => upload_post-1751345493.jpg [userfirstname] => पद्माकर कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 02 Jul 2025 [post_author] => 6379 [display_name] => पद्माकर कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [35] => Array ( [PostID] => 23898 [post_title] => काँगो - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे. [post_shortcontent] =>

अंक – वृंदावन, १९६०

तीन महिन्यांपूर्वी कांगो स्वतंत्र झाले. पण तेथे स्वातंत्र्याचा लढा असा फारच थोडा झाला. जेमतेम १ वर्षभर स्वातंत्र्याची मागणी तेथे होत होती. फ्रान्समध्ये द. गॉल हे अध्यक्ष झाले व त्यांनी फ्रेंच अमलांतील अनेक आफ्रिकन देशांना जाहीरपणे स्वातंत्र्य देऊ केले. त्यामुळे आफ्रिकेत स्वातंत्र्याकांक्षेची जी लाट उसळली तिचा प्रतिध्वनि कांगोंत गरजला आणि झंझावातांत झाडावरच्या कैम्या गळून पडाव्या तसें कांगो बेल्जियमच्या हातून गळूनच पडलें. गेल्या ३० जून रोजीं बेल्जियमच्या तरुण राजानें बेल्जियमची सत्ता कांगोलीज लोकांच्या हवाली करण्याचें नाटक केलें एवढेच. अशा प्रकारें आंतरराष्ट्रीय दडपणामुळे राजकीय सत्ता देऊन टाकतांना कांगोच्या आर्थिक नाड्या आपल्याच हातीं ठेऊन कांगोची सत्ता अप्रत्यक्षपणें आपल्या हातीं राहावी अशी तजबीज बेल्जियमच्या भांडवलवाल्यांनी करून ठेवली होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1750691514.jpg [postimage] => upload_post-1750691514.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 28 Jun 2025 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [36] => Array ( [PostID] => 23897 [post_title] => काँगो - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत [post_shortcontent] =>

अंक – वृंदावन, १९६०

आफ्रिका खंडाचा आकार कांहीं अंशी फाळणीपूर्वीच्या भारतासारखा असून त्यावेळच्या भारतांत मध्यप्रांत, वऱ्हाड, हैद्राबाद, खानदेश व सुरत जिल्हा एवढा मुलुख ज्या जागीं भारताच्या त्यावेळच्या नकाशांत दिसत होता, त्याच जागी आफ्रिकेच्या नकाशांत हा कांगो प्रदेश दिसतो. पण हा कांगो प्रदेश आकाराने खूपच मोठा आहे. हल्ली भारत सुमारे ११ लक्ष चौरस मैल आहे, तर कांगोचा प्रदेश सुमारें ९ लक्ष चौरस मैल आहे. ज्या बेल्जियमच्या अमलांत हा कांगो प्रदेश गेले सुमारें पाउण शतक होता त्या बेल्जियमच्या ७७ पट मोठा असा हा विस्तीर्ण मुलुख आहे. भारताचा विस्तार आणि त्याची लोकसंख्या यांच्या प्रमाणांत कांगोचा विस्तार व त्याची लोकसंख्या असती तर कांगोमध्यें साधारण ३२ कोटि लोकसंख्या असायला हवी होती. पण कांगोत अवघे १ कोटि २० लक्ष लोक आहेत. यावरून हा विस्तीर्ण प्रदेश बराचसा निर्जन आहे ही गोष्ट अगदीं सहज कळून येते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1750691409.jpg [postimage] => upload_post-1750691409.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 25 Jun 2025 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [37] => Array ( [PostID] => 23896 [post_title] => उर्दू रंगभूमि - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे. [post_shortcontent] =>

अंक – रत्नदीप, दिवाळी १९५९

उर्दू नाट्यवाङ्मयांत आगा हश्र काश्मीरीला सर्वश्रेष्ठ समजण्यांत येतें. आगा हश्रचे घराणें मूळचें काश्मीरचें. तें पुढे बनारसला येऊन स्थायिक झालें. आगा हश्रचा जन्म बनारसला झाला. नाटकाच्या शौकामुळे तरुण वयांत आगा हश्र हा बनारसहून पळून मुंबईस आला. त्यावेळीं आल्फ्रेड थिएट्रिकल कंपनी मुंबईस गाजत होती. या कंपनीचे मालक कावसजी खटाव आणि व्यवस्थापक अमृतलाल हे होते. आगा कंपनींत अमृतलालना भेटण्यास गेला तेव्हां ते चहा पीत होते. त्यांच्या सांगण्यावरून आगानें 'चहावर ताबडतोब कविता रचून म्हणून दाखविली. त्यावरून खूप होऊन अमृतलालने त्याला कंपनीच्या नोकरींत घेतलें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1749319672.jpg [postimage] => upload_post-1749319672.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jun 2025 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [38] => Array ( [PostID] => 23895 [post_title] => उर्दू रंगभूमि - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय. [post_shortcontent] =>

अंक – रत्नदीप, दिवाळी १९५९

उत्तर-प्रदेशांत इंद्रसभेचे प्रयोग होत असतां मुंबई शहरांत उर्दू नाटकांची परंपरा सुरू झाली. मुंबई हे अठरापगड जातीचें शहर. हिंदुस्थानी भाषा साधारणपणे इंग्रज, अँग्लोइंडियन, पारशी, आदि समाजाला समजे. त्यामुळे करमणुकीच्या खेळांत हिंदुस्थानी नाटकाचे प्रयोग केल्यास मुंबईतील मिश्र समाजाला ते आवडतील, अशी कल्पना रूढ झाली. मुंबईतील पहिले उर्दू नाटक डॉ. भाऊ दाजींनी लिहिलें, आणि त्या नाटकाचा पहिला प्रयोग जगन्नाथ शंकरशेटच्या आश्रयाखालीं झाला. ही माहिती कित्येकांना नवीन वाटेल, मुंबईतील उर्दू रंगभूमीचे विद्वान संशोधक डॉक्टर अब्दुल अलीम नामी यांनी मुंबईतील उर्दू नाटके आणि नाटक मंडळ्यासंबंधी फार परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1749319666.jpg [postimage] => upload_post-1749319666.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jun 2025 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [39] => Array ( [PostID] => 23894 [post_title] => उर्दू रंगभूमि - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता. [post_shortcontent] =>

अंक – रत्नदीप, दिवाळी १९५९

गायिका आणि नर्तकींचे नाचण्यागाण्याचे जे कार्यक्रम होत, त्यांना हळुहळु एका सुसूत्र विषयाचें स्वरूप येऊं लागलें. विशेषतः श्रीकृष्ण आणि गोपींच्या रासक्रीडेचा विषय संगीत, नर्तनाला योग्य वाटू लागला. रास या शब्दांतूनच रहस हा शब्द उर्दूत वापरांत आला. प्रथम संगीतिकेला (म्यूजिकल ऑपेरा) रहस म्हणत. नंतर संगीतिकेंत गद्य संवाद घालण्यांत येऊन नाटकाचें स्वरूप प्राप्त झालें, तरी नाटकांना रहस हाच शब्द लागू झाला. उर्दूत सुरवातीला नाटकांना रहस अथवा जलसे म्हणत. रहस शब्दाचें मूळ रास या शब्दांत आहे. त्यावरून उर्दू नाटकाच उत्क्रांतीची कल्पना येईल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1749319654.jpg [postimage] => upload_post-1749319654.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Jun 2025 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [40] => Array ( [PostID] => 23893 [post_title] => महात्मा गांधी [post_content] => [post_excerpt] => गांधींना खरोखरच आंतले-बाहेरचे असे कधीं ठाऊक नव्हतें. [post_shortcontent] =>

गांधीजींचा शोक आपण विसरतां विसरूं शकणार नाहीं कधीं. ते ७९ वर्षांचे झाले होते, पण 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' हें त्यांच्या बाबतीत कधीं आपल्या मनांतहि येऊ शकले नव्हते; कारण त्यांनीं शरीर धारण केलें होतें हेच मुळी आम्हीं विसरलों होतों. ऊन, थंडी, वारा, जिव्हालौल्य, करमणूक, संसारसुख यांतली तुम्हां-आम्हांला लागू पडणारी कुठलीच कल्पना त्यांना लागू पडत नव्हती. अमुक वर्षे नोकरी केली कीं, आपण विश्रांति हा आपला हक्क समजतों, पण ज्याने आजन्म प्रत्येक क्षण तुमच्या-आमच्या उद्धारासाठीं वेंचला, त्यानें शेवटपर्यंत पेन्शनर होण्याची कधी मागणी केली नाहीं. थोडेसे कांहीं नांव घेण्याजोगें केलें कीं, आम्ही आमचा गौरव व्हावा म्हणून तळमळू लागतों,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1748709378.jpg [postimage] => upload_post-1748709378.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jun 2025 [post_author] => 5780 [display_name] => पु. आ. चित्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [41] => Array ( [PostID] => 23892 [post_title] => नेपोलियन आणि त्याचे नशीब - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => "जगांत मोठेपणाची किंमत नाहीं ” म्हणून नेपोलियनचा अंतरात्मा तळमळला. [post_shortcontent] =>

अंक – गावकरी, नोव्हेंबर १९५९

रशियावरील स्वारीत लक्षावधि सैनिक दगावल्यामुळें नेपोलिअनच्या फ्रान्समधील लोकप्रियतेला ग्रहण लागले आणि त्यानंतरच्या त्याच्या पराभवामुळे त्याच्या भोवतालचें अजिंक्यतेचे वलयसुद्धां नाहींसें झालें. फ्रान्सची जनता त्याला शिव्याशाप देऊ लागली ! तो एल्बा बेटाकडे जावयास निघाला त्या वेळी त्याला निरोप देण्याकरितांसुद्धां कोणी आलें नाहीं. “या सैतानाला नाहींसा करा” असा जनतेचा आक्रोश त्याला ऐकावा लागला. ठिकठिकाणीं बायकांनी सुद्धां त्याच्या गाडीवर दगड मारावयास सुरुवात केली. तें पाहून गाडीवानानें इतक्या वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली की, नेपोलिअनच्या त्या प्रवासाला पलायनाचें स्वरूप प्राप्त झालें ! त्याच्या आयुष्यांतलें तें पहिलेच पलायन होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1748676952.jpg [postimage] => upload_post-1748676952.jpg [userfirstname] => वसंत शांताराम देसाई [userlastname] => [post_date] => 07 Jun 2025 [post_author] => 6378 [display_name] => वसंत शांताराम देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [42] => Array ( [PostID] => 23891 [post_title] => नेपोलियन आणि त्याचे नशीब - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => वॉटर्लूच्या पराजयामुळे त्यापूर्वीच्या माझ्या सर्व विजयाची स्मृति नाहींशी होईल. [post_shortcontent] =>

अंक – गावकरी, नोव्हेंबर १९५९

हजार सैनिकांच्या त्या चिमुकल्या सैन्यासकट नेपोलिअननें फ्रान्सच्या किनाऱ्यावर पाऊल टाकतांच तेथील नागरिकांनी त्याचा जयजयकार करावयास सुरुवात केली आणि “नेपोलिअन परत आला ही बातमी एखाद्या वणव्याप्रमाणें संबंध फान्स देशांत पसरली. त्याचा निःपात करण्याकरितां बुर्बोन राजानें आपलें एक हजार निवडक सैनिक तिकडे रवाना केले. राजाच्या त्या सैनिकाना पाहतांच त्याच्यांशीं लढाई न करता, नेपोलिअन एकटाच त्यांच्यासमोर गेला आणि म्हणाला,

“काय ? - तुम्ही मला ओळखत नाहीं? -तुमच्या पैकी कोणाच्याहि मनांत आपल्या बादशहाला ठार मारावयाची इच्छा असेल, तर हा पाहा मी तुमच्या समोर उभा आहे मला खुशाल मारून टाका'!' 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1748676854.jpg [postimage] => upload_post-1748676854.jpg [userfirstname] => वसंत शांताराम देसाई [userlastname] => [post_date] => 04 Jun 2025 [post_author] => 6378 [display_name] => वसंत शांताराम देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [43] => Array ( [PostID] => 23890 [post_title] => संपादकीय निवेदन [post_content] => [post_excerpt] => हिंदुस्थानाची प्रगति ही बालकांच्या अप्रतिम शिक्षणावर अवलंबून आहे हे निर्विवाद आहे. [post_shortcontent] =>

अंक – बालबोध, जानेवारी १९३२

बालबोधानें अगदीं पहिल्या अंकांत अल्पवयस्क विद्यार्थ्यांस अनुलक्षून म्हटलें होतें कीं, " शाळेत कळत नाहींत, पण तुम्हांला कळल्या पाहिजेत अशा लक्षावधि गोष्टी आहेत. त्यांतल्या थोडथोड्या आम्ही दर खेपेस तुम्हांस अगदीं तुमच्या साध्या भाषेनें सांगू, तुमच्या मनाला करमणूक व्हावी, तुमच्या अंगचे सद्गुण वाढावे, आणि दिवसेंदिवस तुम्ही शहाणे व सुखी व्हावे यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. परमेश्वर तो सफल करो. "

या प्रकारचें उदात्त ध्येय पुढे ठेवून छत्तीस वर्षे या मासिकानें जनसेवा केली होती व ती जनतेला मान्यहि झाली होती यांत शंका नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1746384156.jpg [postimage] => upload_post-1746384156.jpg [userfirstname] => स. बा. हुदलीकर [userlastname] => [post_date] => 31 May 2025 [post_author] => 6377 [display_name] => स. बा. हुदलीकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [44] => Array ( [PostID] => 23889 [post_title] => हैदराबादची वारी [post_content] => [post_excerpt] => आकाशवाणी ही स्वायत्त संस्था असावी हा ठराव अत्रे-पु.लं. नी गाजविला. [post_shortcontent] =>

अंक – दीपावली, जानेवारी १९६६

यंदाच्या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे '१९४७ नंतरची मराठी कथा' हा परिसंवाद ! ह्या परिसंवादात मराठी, हिंदी, कानडी इ. भाषेतील प्रसिद्ध साहित्यिकांनी भाग घेतला होता. भाषा भगिनींचे हे मीलन खरोखरच कौतुकास्पद आहे. ह्या कल्पनेमागील हेतु स्तुत्य व अभिमानास्पद आहे. मराठीच्या व्यासपीठावर तिच्या इतर भाषाभगिनीहि विराजमान झाल्यास कोणास आनंद वाटणार नाही? मात्र ह्या कल्पनेमागील हेतू नीट स्पष्ट करणे आवश्यक आहे. केवळ हैद्राबादसारख्या महाराष्ट्राबाहेरील एका गांवी हे संमेलन भरविले गेले म्हणून तर ही कल्पना सुचली नसेल ना? अशी एक शंका मनास चाटून जाते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1746382605.jpg [postimage] => upload_post-1746382605.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 May 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [45] => Array ( [PostID] => 23888 [post_title] => महाकवी भवभूतीची बालसृष्टी - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => वीररसाच्या उदाहरणांत लव आणि चंद्रकेतूची जोडी संपूर्ण साहित्यांत अप्रतिम आहे [post_shortcontent] =>

अंक – वृंदावन, दिवाळी १९६०

खरं पाहिलं तर लव चंद्रकेतूचा विरोधी. पण चंद्रकेतूच्या मनांत त्याच्या विषय कुठलाहि मत्सर नाहीं. तो तर त्याला "वीरपति" म्हणतो. एवढंच काय एकट्या लवावर आपलं सारं सैन्य तुटून पडलं आहे, हें पाहून त्याला स्वतःसच लाज वाटते. शत्रूला पाहून अंतरांतील मत्सर जागृत होणं किंवा त्याच्याविषयी क्रोध वाटणं वीररसाचा स्थायीभाव नसून उत्साह हा वीररसाचा स्थायीभाव आहे. जो चंद्रकेतु आणि लवाच्या जोडींत पावलोपावली दिसून येत आहे. चंद्रकेतूनं लवाचा कधींच धिक्कार केला नाहीं किंवा दूषित नजरेनंहि त्याच्याकडे कधीं पाहिल नाहीं. उलट तो त्याला “भो भो लव, महाबाहो ?" असल्या वीरोचित जी गौरवपर संबोधनांनी संबोधितो

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1746327300.jpg [postimage] => upload_post-1746327300.jpg [userfirstname] => अवधूत शास्त्री [userlastname] => [post_date] => 24 May 2025 [post_author] => 6376 [display_name] => अवधूत शास्त्री [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [46] => Array ( [PostID] => 23887 [post_title] => महाकवी भवभूतीची बालसृष्टी - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => भवभूतीची बालसृष्टि म्हणजे ब्रह्मचर्याचा नी क्षात्रतेजाचा अपूर्व संगम आहे [post_shortcontent] =>

अंक – वृंदावन, दिवाळी १९६०

महावीरचरिताकडून उत्तररामचरिताकडे वळलं की सर्वात प्रथम माण्डायन व सौघातकी या तापसकुमारांची जोडी आपल्यापुढे येते, दोघेहि बालकच असले तरी त्यांतल्यात्यांत माण्डायन थोडा मोठा असून सौघातकीपेक्षां कांहीं जास्त शिकलेला व गंभीर प्रवृत्तीचा बालक आहे. पण सौघातकी मात्र खरोखरीच लहान बालक आहे. लहान बालकांत असणारे सारे गुण भवभूतीनं सौघातकींत मोठ्या खुबीनं नी स्वाभाविकपणे दाखविले आहेत. त्यांत कुठंहि कृत्रिमता दिसून येत नाहीं. किंवा कोणा एका पद-वाक्य-प्रमाणज्ञाच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला हा बालक आहे, असंहि कुठं जाणवत नाहीं. उलट सौघातकीचं चित्रण कमालीचं वठलं असून त्यांतील लहानपणच्या स्वाभाविकतेनं तर भवभूतीला यशस्वी बालचरित्रचित्रणाच्या शिखरावर नेऊन पोहोंचविलें आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1746327137.jpg [postimage] => upload_post-1746327137.jpg [userfirstname] => अवधूत शास्त्री [userlastname] => [post_date] => 21 May 2025 [post_author] => 6376 [display_name] => अवधूत शास्त्री [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [47] => Array ( [PostID] => 23886 [post_title] => नवे जग - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => खेळांत जशी चुरस लागते तशी बाग करण्यांतहि दिसून येते. [post_shortcontent] =>

अंक – गावकरी, ऑक्टोबर १९५७

मुलेंहि स्वावलंबनाच्या या कडक तालमीतच तयार होतात. झाल्या दिवसा पासून खाणेपिणे झाल्यावर मुलाला त्याच्या पलंगांत अथवा गाडींत घालून ठेवतात. ठरल्या वेळी त्याचे कपडे बदलतात. मूल रडतें म्हणून त्याला कोणी हिंडवीत नाही. वेळ असतो कुणाला ? कामाला आई घराबाहेर पडते ती मुलाची गाडी घेऊन. मुलाचें फिरणेंहि होतें व बाजारांत घेतलेलें सामान बाबागाडींत घालून घरी आणणें सोपें जातें. मूल हिंडूं फिरूं लागलें की आपोआपच स्वावलंबी बनूं लागतें. बारीकसारीक कामांत आईला मदत करूं लागतें. नऊदहा वर्षांचीं मुलें तर किती तरी कामे करतात. बाजारहाट, स्वयंपाकाची तयारी करणें, जेवणासाठी टेबल मांडणें, भांडी धुणे, शाळेंत नेण्यासाठी आपले सँडविचेस कापणें हीं कामें लवकरच त्यांच्या आंगवळणीं पडतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1745944030.jpg [postimage] => upload_post-1745944030.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 May 2025 [post_author] => 2338 [display_name] => शकुंतला परांजपे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [48] => Array ( [PostID] => 23885 [post_title] => नवे जग - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => एकूण ऑस्ट्रेलियांतहि पडद्याचा प्रकार आहे तर! [post_shortcontent] =>

अंक – गावकरी, ऑक्टोबर १९५७

किमान मिळकतीचें मान ऑस्ट्रेलियात फार मोठे आहे. आणि श्रमजीवि लोकांच्या व पांढरपेशांच्या मिळकतींत अंतर नाही... त्यांच्या राहणींतहि अर्थात् फरक नाही. उलट मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणि संघटना दांडगी असल्यामुळे तेथील कामगार लोकांनी इतक्या सवलती व हक्क प्राप्त करून घेतले आहेत की ऑस्ट्रेलियांत मालकच मजुरांना भिऊन वागतात असें म्हणावें लागतें. खुट्ट झालें की संप पुकारण्यांत येतो. भांडी चांगली धुतली नाहीत म्हणून हॉटेलचा मॅनेजर एखाद्या नोकराला बोलला की झाडून सारे नोकर हॉटेलांतून बाहेर पडतील. कोळशाच्या खाणींच्या मोर्‍यांतील आंघोळीचें पाणी जरा कमी तापले असलें तर सगळे कामगार लगेच संपावर जातील.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1745943869.jpg [postimage] => upload_post-1745943869.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 May 2025 [post_author] => 2338 [display_name] => शकुंतला परांजपे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [49] => Array ( [PostID] => 23884 [post_title] => पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => महात्माजींचीं सर्वच मतें राष्ट्रीय पक्षाला पसंत नव्हती. [post_shortcontent] =>

अंक – किर्लोस्कर खबर, जानेवारी १९२५

हिंदुस्थानच्या दारिद्याविषयी बोलतांना ते ह्मणतात:-

आह्मी स्वत:च्या अनुभवानें सांगतों कीं दिवसेंदिवस हिंदुस्थान गरीब होत आहे. “लोक आज गरीब असले तर पूर्वी ते फारच गरीब होते” असे ह्मणून चालावयाचे नाहीं. प्रश्न असा आहे कीं, जी राज्यव्यवस्था अत्युचम ह्मणून सर्व जगभर अभिमानाने सांगण्यांत येते अशा इंग्रजी सत्तेखालीं दीडशे वर्षांनंतर लोक दरिद्री का असावेत?"

देशाच्या उद्योगधंद्याच्या बाबतीत पहाणी करण्याकरितां ह्मणून नेमलेल्या हाऊंड कमिशनवर त्यांची नेमणूक झाली होती. कमिशनच्या सभासदांचे मत त्यांच्या मताहून भिन्न पडल्यामुळे त्यांनी आपली भिन्नमत पत्रिका रिपोर्टास जोडली ती अत्यंत वाचनीय आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744769477.jpg [postimage] => upload_post-1744769477.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 May 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [50] => Array ( [PostID] => 23883 [post_title] => पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं [post_shortcontent] =>

अंक – किर्लोस्कर खबर, जानेवारी १९२५

संपादकाचे काम अगोदरच जबाबदारीचे त्यांतल्या त्यांत परकीय सत्तेखालीं असलेल्या हिंदुस्थानसारख्या देशांत ही जबाबदारी जास्तच वाढते. सरकार परकी असल्यामुळे जनतेचे व सरकारचे हितसंबंध भिन्न पडतात. आणि लोकांची बाजू पुढे मांडतांना स्वमतसमर्थनार्थ अधिका-यांच्या विचारांतील दोष दाखवावे लागतात. स्वदोषाविष्करण हे सर्वासच अप्रिय असतें. त्यांतल्या त्यांत अधिकार हाती असला ह्मणजे त्याचा उपयोग करून घेण्याची बुद्धी होते आणि अशा रीतीनें अधिकाऱ्यांच्या रोषास पुष्कळ संपादकांना बळी पडावें लागलें आहे. परंतु मालवीयजींचे लिहिणे समतोल व विचारसरणी तर्कशुद्ध असल्यामुळे त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा रोष होण्याऐवजी सरकारच्या वार्षिक अहवालांत त्यांचा गौरवच करण्यांत आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744768978.jpg [postimage] => upload_post-1744768978.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [51] => Array ( [PostID] => 23882 [post_title] => देवमाणूस - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे [post_shortcontent] =>

अंक - विश्र्ववाणी, १९३४

‘अकारण मैत्री हेंच आपलं व्यसन दिसतं, आपल्या कक्षेत येणाऱ्या माणसांनीं आपल्याला कल्पतरु म्हटलं तर त्याचं मला आश्चर्य वाटणार नाहीं. लोकाला लागेल ती मदत न मागतां करायची. मला आश्चर्य वाटतं. तें शाँचें नाटक माझ्या नांवाची नुसती चौकशीही न करितां आपण मला दिलंत, लॉजिक येत नाहीं, सांगायचं; पाऊस पड तोय, रेनकोट द्यायचा; जागा नाहीं, आपण उभं रहायचं. लोकांवर उपकारांचं ओझं घालून त्याच्या मोबदल्याची नुसती इच्छाही नाहीं', तो तिच्याकडे पाहून हंसला. त्याच्या पत्नीनें रतनला म्हटलें.

'लोकाला वेड लावायची कला इकडं शिकावी. राग तर कधीं यायचा नाहीं कुणाचाच. परोपकाराची संधी दवडायची नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744366255.jpg [postimage] => upload_post-1744366255.jpg [userfirstname] => गोपाळ गंगाधर पोतदार [userlastname] => [post_date] => 03 May 2025 [post_author] => 6375 [display_name] => गोपाळ गंगाधर पोतदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [52] => Array ( [PostID] => 23881 [post_title] => देवमाणूस - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला [post_shortcontent] =>

अंक - विश्र्ववाणी, १९३४

हस्ताचा पाऊस आणि मुम्बईचा वारा, ट्रॅम पकडण्यासाठीं जलदीनें चालून सुद्धां शेवटीं ती हातांतून गेलीच. वान्याने छत्री उलटी होण्याच्या बेतांत होती, पायाजवळच्या सोग्यांनी तिच्या पोटऱ्यांना मिठी मारली. डांबरी रस्त्यावरून खळखळ पाणी वहात होतें. तिच्या चपलांचा चपचप असा आवाज होत होता. एका हातांत पुस्तकें, दुसऱ्या हातानें उलटी होणारी छत्री आवरण्याचा प्रयत्न, दांतानें वाऱ्यावर उडणारा पदर धरलेला; अशा गडबडींत तिची छत्रीही उलटी झाली. डोक्यावर पाऊस धो धो कोसळत होता. पुस्तकें भिजत होती आणि आतां तर पातळही शरीराला सोडीना! इतकी त्रेधा झाली तरी ती ट्रॅमसाठी मागल्या स्टँडकडे चाललीच होती. तोंच हातांतलें एक पुस्तक रस्त्यावर पडलें तें वांकून तिनें जेमतेम वर उचललें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744366250.jpg [postimage] => upload_post-1744366250.jpg [userfirstname] => गोपाळ गंगाधर पोतदार [userlastname] => [post_date] => 01 May 2025 [post_author] => 6375 [display_name] => गोपाळ गंगाधर पोतदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [53] => Array ( [PostID] => 23880 [post_title] => माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना. [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी अंक १९६१

हॉटेलांत जाऊन भजीं खाणें हें माझ्या बालपणीं गोहत्येच्या जोडीचें पातक मानण्यांत येत असे. घरांतला तीर्थरूप म्हणवून घेणारा वैरी–शाळेंतला मास्तर नामक गनिम आणि वयानें वडील असणारी तीर्थरूपांचे स्नेही नांवाची कौरवसेना गांवांतल्या हाटेलांच्या पायऱ्यांवर सदैव टेहेळणी करीत बसल्यासारखी असे. आल्या गेल्या पाहुण्यांनीं खाऊसाठीं म्हणून दिलेले पैसे लगेंच जप्त होत. ते पैसे बोरू घोरपडे शाईची पुडी–कित्ते वगैरे आणण्यासाठीं खर्च होत. इतिहासांतल्या औरंगझेबाबद्दल साऱ्या दुनियेला चीड असेल. पण बापाला स्वतःच्या हातांनीं नजरकैदेच्या बेड्या घालणारा औरंगझेब हा माझा आदर्श होता. असली पुत्ररत्नें जन्माला आल्याखेरीज 'बाप' नांवाचें हिंस्र श्वापद वठणीवर येणें शक्य नाहीं, याची मला खात्री होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744365240.jpg [postimage] => upload_post-1744365240.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 29 Apr 2025 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [54] => Array ( [PostID] => 23879 [post_title] => माझा एक अकारण वैरी - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => श्रीखंडाचें पातेलें विसळून 'पीयूष' करणारी ही जमात सर्वोदयकेंद्राची वाट चुकून आरोग्यमंदिरांत आली आहे [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी अंक १९६१

आमच्या हापिसांतल्या मानकाम्याला मला त्याचें गाणें आवडतें असें कां वाटतें, तेंहि मला कोडें आहे ! वेळी अवेळीं मला गांठून तो आपल्या चीजा ऐकवीत असतो. कुशाभाऊंच्या मुलींच्या लग्नाची त्यांच्यापेक्षांहि मला काळजी आहे, असें एक आपलें त्यांना वाटतें. गोन्सालवीसचे एकदां डोकें दुखत होतें, त्याला घरून आल्याची वडी आणून दिल्यापासून मला 'हर्बल' मेडिसिनची खूप माहिती आहे असा त्याचा एक गैरसमज आहे. पण ह्या गैरसमजांचा मला फारसा त्रास नाहीं. किंबहुना त्यांतून माझ्याविषयीं आदर वाढला आहे. पण 'वेटर' लोक मात्र झुरळाकडे वाघानें पहावें तसें माझ्याकडे पहातात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744365114.jpg [postimage] => upload_post-1744365114.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 24 Apr 2025 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [55] => Array ( [PostID] => 2364 [post_title] => महाराष्ट्रीय मुसलमान [post_content] => [post_excerpt] => बदलता कालप्रवाह ओळखून आजचा मुस्लिम समाज आता महाराष्ट्राशी समरस होण्याची वाट शोधीत आहे. [post_shortcontent] =>

 ‘मौज’ साप्ताहिक : ११ एप्रिल १९५४ 

महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख फेब्रुवारीच्या किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि परिपूर्ण नाही.‘आम्ही येथेच जन्मलो, येथेच वाढलो, इथली भाषा ही आमची भाषा आणि हा देश हा आमचा देश’ - हा युक्तिवाद (तो कितीही बरोबर असला तरी) स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा करण्यात आला आणि विफल ठरला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रीय मुसलमानांत मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी जो एक परकेपणा आलेला आहे, तो केवळ प्राचीन परंपरेने आलेला नाही. भाषिक आणि सांस्कृतिक अलगपणा जो आलेला आहे तो राजकीय अलगपणाच्या, फुटीरपणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेला आहे. राजकारणाचा भाग सोडला, तर आज भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मुसलमान एक प्रकारच्या अलगपणाच्या भूमिकेत वावरत आहेत. हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल, तर आम्हा मुसलमानांच्या शैक्षणिक भूमिकेचा आधी विचार केला पाहिजे. ‘मौज’ साप्ताहिक : ११ एप्रिल १९५४ स्वातंत्र्याच्या काळापर्यंत आमच्या मुसलमान विद्यार्थ्यांना वेगळ्या उर्दू शिक्षणाची तरतूद करण्यात आली. इथल्या बहुजन समाजाशी असले-नसलेले सांस्कृतिक संबंध तोडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करण्यात आला. उर्दू भाषेची वेगळी परंपरा निर्माण करण्यात आली. परंतु इथले संबंध आम्ही पूर्णपणे तोडू शकलो नाही, की मराठीशी फारकत करून घेऊन उर्दू पचवू शकलो नाही. आज तर मुस्लिम समाज या प्रश्नाकडे गोंधळलेल्या दृष्टीने पाहत आहे. आपली भाषा आणि आपली संस्कृतीच अखेर महाराष्ट्राच्या समाजजीवनातले आपले स्थान निश्चित करणार आहे, याची त्याला पुरती

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/IMG-20180216-WA0004-1.jpg [postimage] => /2018/02/IMG-20180216-WA0004-1.jpg [userfirstname] => Hamid [userlastname] => Dalwai [post_date] => 23 Apr 2025 [post_author] => 47 [display_name] => हमीद दलवाई [Post_Tags] => समाजकारण,मौज,शिक्षण,भाषा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [56] => Array ( [PostID] => 23878 [post_title] => लता मंगेशकर - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => 'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !' [post_shortcontent] =>

पण लताबाईंच्या या हृदयस्पर्शी गायनाच्या आकर्षणाचें मर्म नेमके कशांत आहे ? त्यांत व्यक्त होणाऱ्या व्यथेत ? त्यांच्या निसर्गमधुर आवाजांत ? कीं त्याना मिळालेल्या शास्त्रोक्त गायनाच्या बैठकीत? कीं गीतांतील भाव समजून घेऊन समरसतेनें म्हणण्याच्या पद्धतीत ? की या सर्वच कारणांच्या मिश्रणांत ? असे प्रश्न रसिकांच्या मनांत त्यांचे मोहक संगीत ऐकून उत्पन्न होतात. पण एकच एक निश्चित उत्तर देतां येत नाही. एवढें मात्र खरें कीं तें संगीत फार परिणामकारक असतें. तें ऐकून रसिकांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744361415.jpg [postimage] => upload_post-1744361415.jpg [userfirstname] => Shantaram [userlastname] => Khale [post_date] => 19 Apr 2025 [post_author] => 5948 [display_name] => शांताराम खळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [57] => Array ( [PostID] => 23877 [post_title] => लता मंगेशकर - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं [post_shortcontent] =>

अंक - रसरंग, दीपावलि विशेषांक १९५९ 

रात्री ८ वाजतां सुरू झालेला तो कार्यक्रम १२।। वाजेपर्यंत अखंड चालला होता. अन् तेवढ्या अवधीत लताबाई क्षणांत प्रेक्षागृहांत कोणा मान्यवर नेत्याच्या सान्निध्यांत दिसत, तर क्षणांत त्या रंगपटांत कोणाशी तरी हितगुज करतांना आढळत; क्षणांत त्या दूरध्वनिक्षेपकासमोर उभ्या राहून वाद्यवृंदाच्या साथीसह एखादें सुरेल गीत आळवीत असलेल्या दिसून येत, तर क्षणांत त्या इतर गायक-गायिकांच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करतांना दिसत. बाईला मुळीं क्षणाचीहि उसंत नव्हती ! त्यांचा त्या वेळचा तो उत्साह, अेखाद्या कडव्या राजकीय कार्यकर्तीलाहि लाजविणारा होता. हातीं घेतलेली कामगिरी सर्व दृष्टीनें यशस्वी करण्याचा एकच ध्यास मनीं लागून राहिलेला अन् त्यासाठी लागेल तितकें रक्त अटविण्याचा कृतनिश्चय

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744358537.jpg [postimage] => upload_post-1744358537.jpg [userfirstname] => Shantaram [userlastname] => Khale [post_date] => 16 Apr 2025 [post_author] => 5948 [display_name] => शांताराम खळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [58] => Array ( [PostID] => 22560 [post_title] => कथा : आयुष्याचा हिशोब [post_content] => [post_excerpt] => एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते! [post_shortcontent] =>

 मूळ शीर्षक-हिशोब

अंक – ललना, ऑगस्ट १९५९

गोष्टीची सुरुवात होताना असं वाटतं की हे एक गंमतीदार व्यक्तिचित्रण असावं. अवघ्या काही ओळीनंतर ही गोष्ट आपल्याला  कासाविस करु लागते आणि एका भावनिक प्रवाहात आपल्याला वाहून  सोबत घेऊन जाते. १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या या कथेचे लेखक म्हणून नाव आहे, वसंत काळे. 'वपुं'खेरीज आणखी कोणी वसंत काळे नावाचा लेखक असल्याचे ऐकिवात नाही. शिवाय या गोष्टीची शैली तंतोतंत वपुंचीच आहे. सहज बोलता बोलता काळजाला हात घालणारी.  वर्षांचं गणित मांडलं तर ही गोष्ट प्रसिद्ध झाली तेंव्हा व.पु. काळे यांचं वय असेल २७ वर्षे. म्हणजे पुढे  जवळपास चाळीस वर्षे वपुंनी जे काही लिहिलं त्यांची शैली तरुणपणातच आकाराला आलेली होती. वाचा आणि अनुभवा. वसंत काळे नावाचा अन्य कोणी कथाकार माहिती असेल तर तेही आम्हाला कळवा.  

लेखक – वसंत काळे

लता मंगेशकरला तिच्या आजपर्यंत किती रेकॉर्डस् निघाल्या ते माहित नसेल, किंवा एखाद्या प्रथितयश लेखकाला त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कथांचा, लेखांचा आंकडा सांगता येणार नाही, पण आमचे मालक श्री. बाबा दिवाण—वय वर्षे ७२—ह्यांना त्यांच्या दुकानांत औषधाच्या बाटल्या किती आहेत ते विचारा. ‘मेडिकल न्यूज’चा अंक क्षणभर नजरेपासून दूर करतील, चष्म्यांतून तुमच्याकडे रोखून पाहतील, आणि अगदी आत्तां—होय आत्ता—सांगतील,

“१५९८ देशी, ४५१७ विदेशी, संध्याकाळी दोनशेचं पार्सल येणार आहे ते निराळं.”

—नंतर ते पुनः थांबतील, तुम्ही फाजील चौकशा करणारं गिऱ्हाईक आहांत का खरोखर कांही विकत घ्यायला आलेले गृहस्थ आहांत हे ते पाहतील. तुम्हांला ते ओळखतील. त्याने ते समजेल. चाळीस वर्षांचे आडाखे आहेत, चुकायचे नाहीत सहजासहजी. तुमचा अंदाज घेऊन झाल्यावर ते शांतपणे विचारतील,

“आपल्याला काय हवं आहे?”

तुम्ही औषधाचं नांव सांगाल. तेवढ्याच शांतपणे ते माझ्याकडे वळून म्हणतील,

“चोवीस नंबर कपाट. वरून पांचवा कप्पा. उजव्या हाताच्या बाजूला १५ वी बाटली.”

एवढ्यावर ते थांबतील तर ठीक. पण ते थांबायचे नाहीत. त्याची किंमत त्यांच्या जिभेवर असेल. कोणच्या कंपनीचा माल आहे ह्याची माहिती एवढ्याशा डोक्यांत असेल आणि औषध केव्हांपासून दुकानांत ठेवलं आहे त्याची तारीख डोळ्यासमोर असेल.

—तप आहे. तप आहे. मी त्याला साधनाच म्हणतो!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615915639.jpeg [postimage] => upload_post-1615915639.jpeg [userfirstname] => Vasant [userlastname] => Purushottam [post_date] => 15 Apr 2025 [post_author] => 42 [display_name] => व. पु. काळे [Post_Tags] => कथा, ललना [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [59] => Array ( [PostID] => 23876 [post_title] => म. गांधी समाजवादी होते काय ? [post_content] => [post_excerpt] => सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे. [post_shortcontent] =>

‘मी देखील समाजवादी आहे' असे गांधीजी अनेकवार म्हणत असले किंवा बहुजनसमाजाने त्यांच्याकडे गरिबांचा, दुःखितांचा कैवारी म्हणून पाहिले असले तरी गांधीजी समाजवादी होते काय या प्रश्नाचे उत्तर देणें प्रथमदर्शनी वाटतें तितके सोपें नाहीं. कारण समाजवादी विचारसरणीचें तर्कशुद्ध विवेचन गांधीवाङ्मयांत कोठेच नाहीं. कार्ल मार्क्सनें ज्याप्रमाणें भांडवलदारी समाजरचनेचें आर्थिक, ऐतिहासिक व तात्त्विक दृष्ट्या विश्लेषण करून स्वप्रणीत समाजवादी समाजरचनेची ऐतिहासिक अपरिहार्यता सिद्ध करून दाखविली आणि एक नवीन समाजघटनाशास्त्र व क्रांतिशास्त्र निर्माण केलें, तसा शास्त्रीय मार्गाचा अवलंब गांधींनीं केल्याचे दिसत नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1744336201.jpg [postimage] => upload_post-1744336201.jpg [userfirstname] => राम जोशी [userlastname] => [post_date] => 15 Apr 2025 [post_author] => 6374 [display_name] => राम जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [60] => Array ( [PostID] => 23875 [post_title] => नरकी करणी - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => दुर्बळ, उदासीन, हिंदु धर्माला एक नवीन आक्रमक स्वरूप देणारा हा शीखधर्म आहे [post_shortcontent] =>

ते वस्त्र जीर्ण होते तरी त्या संबंधीची श्रद्धा महान् होती. गुरुनानक यांनी आपल्या धर्म प्रचारांत अवडंबराबद्दल निषेध केलेला आहे. वेडगळ समजुतीना मानू नये, असें सांगितले आहे. असें सांगतात की, मक्केला गेले असतांना पवित्र काबाकडे पाय करून ते झोपले होते. तेथील भक्तगण सहाजिकच रागावले, तेव्हां त्यांनी सांगितले की, मी थकलो आहे, तुम्ही पाय धरून वळवा ! असें सांगतात की, जिकडे पाय वळवावे तिकडे काबा दिसू लागे. यांतील मर्म येवढेच की, परमेश्वर सर्वव्यापी व सर्वसाक्षी आहे. वाराणसी क्षेत्रांत गेले असतांना भिक्षुक लोक यात्रेकऱ्याकडून पाण्याचे अर्घ्य वगैरे घेवून क्रिया करवीत व दक्षणा घेत. नानकांनी गंगेचे पाणी घेवून कांठावर फेकण्यास सुरुवात केली. एकाने विचारलें कीं, हें काय करीत आहांत ? त्याने उत्तर दिलें, " माझें शेत पंजाबात आहे. त्याला पाणी देत आहे." तेथल्या पंड्यानें सांगितलें की, 'वेड्या गृहस्था हजार मैल अंतरावर असलेल्या तुझ्या शेताला हें पाणी कसें पोंचेल?" 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1742968910.jpg [postimage] => upload_post-1742968910.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Apr 2025 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [61] => Array ( [PostID] => 23874 [post_title] => नरकी करणी - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => हिमालयांतील नद्यांचे पाणी अरबी समुद्राला भेटविण्याचें आमच्या इंजिनियरांचे स्वप्न होणार होतें. [post_shortcontent] =>

हरीके हे गांव फार प्राचीन काळापासून इतिहास प्रसिद्ध आहे. कोणी असें म्हणतात कीं, महाभारत लिहिल्यानंतर व्यास ऋषींनीं येथे कांहीं दिवस विश्रांति घेतली होती. कोणी असें म्हणतात कीं, या ठिकाणी वियास व सतलज या नद्यांचा संगम असल्यामुळे हिंदुस्थानांत आलेल्या आर्याच्या टोळीनें येथें वसाहत स्थापन केली. पण या सर्व प्राचीन कथानकांपेक्षां एका आधुनिक कथानकामुळे व कर्तृत्वामुळे स्थानाला भेट देण्याचें मी ठरविलें होतें. एक म्हणजे पाक व हिंदुस्थान यांतील सरहद्द हरिकेपासून कांहीं मैल दक्षिणेकडे गेल्यानंतर सतलजनें निश्चित झाली होती. तथापि हुसेनिवाला हेड वर्कस् व पाकिस्तानातील दिपालपूर कॅनॉलला पाणी मिळत होतें व जें पुढें हिंदुस्थान बंद करील अशी पाकला भीति वाटली म्हणून रॅडक्लिफनें उघड उघड हरिकेच्या खाली व फिरोझपूरच्यावर सतलजच्या पूर्व किना-यावर सुमारे दोन मैल लांब व अर्धामैल रुंद एवढा कमीजास्त प्रदेश पाकिस्तानला दिला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1742968771.jpg [postimage] => upload_post-1742968771.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Apr 2025 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [62] => Array ( [PostID] => 23873 [post_title] => नरकी करणी - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => गांधीटोपी घालून लाहोर शहरांतून जाऊ नका असा सल्ला आम्हांला देण्यांत आला होता [post_shortcontent] =>

शेखपुरा येथील सण्टेमधील कत्तल मानवी वृत्तींना कलंकित करणारी अशी होती. घराबाहेर पडूं नका, तुमची कत्तल होईल म्हणून कर्फ्यूचा अंमल जारी करण्यांत आला व संध्याकाळी सबंध हिन्दू-शीख वस्तींना आगी लावून देण्यांत आल्या. बाहेर पडावें तर सैनिकांच्या गोळीला बळी व आंतच बसून राहावे तर आगीच्या भक्ष्यस्थानी. अशा परिस्थितीत पंधरा हजार हिंदु आणि शीख, स्त्री व पुरुष, तरुण व बुद्ध, रांगणारी, स्तनपान करणारी लहान लहान अर्भके सारेजण असहाय्य अनाथाप्रमाणें आगीच्या भक्षस्थानी पडले. हजारों वर्षांपासूनची अनेक धर्माची थोर शिकवण असूनहि माणूस शेवटी कसा वागतो- पशुलाहि लाजविणारी कृत्यें तो किती सहजतेने करतो- हें पाकिस्तानांत आणि भारतांतहि जागोजागीं ज्या घटना घडल्या त्यानें सिद्ध केले आहे. मुसलमानांनी केलें म्हणून हिंदूंनी केलें आणि हिंदूंनी केलें म्हणून मुसलमानांनीं केलें. पण या सगळ्या प्रकारांत समाज उध्वस्त झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1742968523.jpg [postimage] => upload_post-1742968523.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Apr 2025 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [63] => Array ( [PostID] => 23872 [post_title] => शिक्षण काही मूलगामी विचार - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => एखाद्या लठ्ठ पगाराच्या जागेवर वशिल्यानें आपलाच मुलगा लावला, तर त्यांत वाईट तें काय ? [post_shortcontent] =>

त्याचाहि मी विचार केला आहे. माझ्या शिक्षणक्रमांत इतिहासाच्या परिक्षेचा पेपर साधारण असा असेल :

१. 'झांशीची राणी' या चित्रपटांत झांशीची आणि राणीची भूमिका कोणी कोणी केली आहे ? या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचें नांव काय ? त्याच्या खाजगी जीवनाबद्दल तुम्हांला किती माहिती आहे ?

२. ‘रामशास्त्री' या बोलपटांत राम आणि शास्त्री यांच्यांत जो संघर्ष दाखविला आहे त्याबद्दल टीप लिहा.

३. 'मुगले आझम' या चित्रपटाच्या सेटिंगला किती लक्ष रुपये खर्च आला? या चित्रपटाच्या प्रकाशनाचा इतिहास लिहा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740728835.jpg [postimage] => upload_post-1740728835.jpg [userfirstname] => रमेश मंत्री [userlastname] => [post_date] => 29 Mar 2025 [post_author] => 6085 [display_name] => रमेश मंत्री [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [64] => Array ( [PostID] => 23871 [post_title] => शिक्षण काही मूलगामी विचार - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => म्हशींना कोठे 'बे दोनी चार'चा पाढा घोकावा लागतो? [post_shortcontent] =>

नंतर युनेस्कोकडे केलेल्या अर्जामुळे पांच हजार डॉलरची मदत आली आणि या ग्रंथाचें 'Antre Mon Frere Chand' या नांवानें फ्रेंच भाषांतरहि झाले. या तिन्ही भाषांतील नऊ हज़ार प्रतींपैकीं एकंदर तेवीस प्रती खपल्या. पण त्याहि वाचल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आचार्यांचे विचार प्रसृत होईनात. पण आचार्य निरुत्साही झाले नाहींत. त्यांनी आपले प्रचारकार्य चालूच ठेवलें. 'बालबोध शिक्षण', 'प्रत्येकाचें शिक्षण', "Everybody's Education' इत्यादि पुस्तकें त्यांनी लिहिली. आचार्यांना एकच हळहळ वाटते. ते तुरुंगांत गेले नाहींत. आपण तुरुंगांत लेखन करावें अशी त्यांची लहानपणापासून दुर्दम्य इच्छा. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740728668.jpg [postimage] => upload_post-1740728668.jpg [userfirstname] => रमेश मंत्री [userlastname] => [post_date] => 26 Mar 2025 [post_author] => 6085 [display_name] => रमेश मंत्री [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [65] => Array ( [PostID] => 23867 [post_title] => विचित्र आहांत झालं [post_content] => [post_excerpt] => मानसशास्त्राच्या दृष्टीनें तुम्हांला तुमची मुलगी तुमच्यापासून दूर जायला नको आहे. [post_shortcontent] =>

मधुसूदनराव म्हणजे दणदणीत शरीराची आणि तेवढ्याच दणदणीत आवाजाची एक व्यक्ति होती. लीलाने त्यांच्याशीं कां लग्न केलं हा बाळासाहेबांना कधीहि न सुटलेला एक प्रश्न होता. मधुसूदनराव म्हणजे अतिशय विद्वान, कधीहि न चुकणारा मनुष्य. त्यांनीं कांहीं सांगितलं म्हणजे तें तसं असलंच पाहिजे. त्यांच्या बोलण्याच्या ओघांत दुसऱ्याला विरोध करण्याची संधीच मिळायची नाहीं. आणि म्हणूनच मनांतल्या मनांत त्यांना सारखा विरोध करीत राहावं असं वाटायचं. ते जर तुमच्याकडे एकदम वळून जोरांत म्हणते, ‘तुम्ही एक माणूस आहांत’ तर त्यांची जिरवण्यापुरती का होईना आपल्याला मारुतीसारखं एखादं शेपूट असायला पाहिजे होतं असं वाटायचं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740647785.jpg [postimage] => upload_post-1740647785.jpg [userfirstname] => इस्मत [userlastname] => [post_date] => 22 Mar 2025 [post_author] => 6372 [display_name] => इस्मत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [66] => Array ( [PostID] => 23866 [post_title] => त्यागाचा मोबदला [post_content] => [post_excerpt] => भोग काय किंवा त्याग काय जीवनानंदाचे माप आपल्या पदरीं टाकण्यासाठीच त्यांचा उपयोग [post_shortcontent] =>

आम्हीं सुरक्षितपणें इच्छित स्थळाला पोंचलों त्यावेळीं माझ्या सोबत्यांनीं माझें कौतुक केलें व त्याबरोबर मला आनंदहि झाला. पण खरें सांगायचें तर तें कौतुक स्वीकारण्याचा मला कांहींच अधिकार नव्हता. कारण त्यांचा मार्ग सुगम करण्यासाठीं कांहीं मी साहसाला प्रवृत्त झालों नव्हतो. मला एका अपूर्व व अननुभूत अशा भावनेचा आस्वाद घ्यायचा होता. संधि चालून आली होती. तेव्हां तिचा फायदा घेण्यासाठीं मी माझ्या आवाक्यांत होते त्याचें मोल दिलें, त्यामुळे माझ्या सोबत्यांच्या हिताला मी अप्रत्यक्षरीत्या कारण झालो असेन. त्याबद्दल त्यांनी माझें अभिनंदन करावें हें त्यांच्या दृष्टीने बरोबर असले तरी माझ्या त्यागाचा मोबदला मला आगाऊच मिळून गेला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740499019.jpg [postimage] => upload_post-1740499019.jpg [userfirstname] => Balkrushna Bhagwant [userlastname] => Borkar [post_date] => 19 Mar 2025 [post_author] => 4469 [display_name] => बा. भ. बोरकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [67] => Array ( [PostID] => 23865 [post_title] => एक अपूर्व प्रभात - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => मोठ्या माणसाबरोबर चित्रांत यावें ही मनीषा स्वाभाविक आहे. [post_shortcontent] =>

विनोबांच्या बरोबर चालतांना तिरपीट होत होती व घाईनें चालावे लागत होते. पण कुठल्याहि परिस्थितीला आपण कमी पडणार नाहीं अशी श्रद्धा असल्यानें नेहमींपेक्षां अधिक गति माझ्या पायांत आपोआप आली होती. थोड्या वेळानंतर खडकवाड्याच्या शिवारांत आम्ही आलों. गांव अगदी नववधूप्रमाणें नटला होता. हरिजनांच्या वस्तींतून जातांना तर स्वच्छतेने उच्चांक गांठला होता, जणू कांहीं युगायुगाचे औत्सुक्य त्या गांवच्या आश्रयाला आलें होतें, कुतुहल टवकारून पाहात होतें, भावना विनम्र झाली होती. हजारों व्यक्तींतून कोणीतरी एक वावरत आहे असें भासत होतें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740498073.jpg [postimage] => upload_post-1740498073.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Mar 2025 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [68] => Array ( [PostID] => 23864 [post_title] => एक अपूर्व प्रभात - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => सामान्यपणें राजकारणी पुरुष प्रसन्न असला तरी तो तसें दाखवित नाहीं. [post_shortcontent] =>

बाराच्या सुमारास अंथरुणावर पडलों, पण झोप येईना. पहाटे ३॥ ला निघून ४ ला आम्हांला खडकवाला येथें पोहचावयाचें होतें. कारण विनोबाजी महाराष्ट्र सीमेंत सूर्योदयानंतर कांहीं मिनिटांनी प्रवेश करणार होते. म्हणून लग्न-घटका चुकूं नये यासाठीं भास्कराचार्यानी जेवढी काळजी घेतली नसेल तेवढी काळजी मी घेतली. लीलावतीचें भविष्य अटळ तें टळलें नाहीं. मी मात्र प्राप्त क्षणाच्या आधींच अर्धा तास तेथें पोहोंचलों होतों. प्रयत्न करूनहि झोप येईना. विनोबा संबंधीचे विचार चालूच होते. त्यांच्या कार्याचे पर्वत डोळ्यापुढे येत होते. त्यांच्या टीकाकारांचीं शरसंधानें नजरेंतून सुटत नव्हती आणि विचार करतां करतां झोंप येते असा अनुभव असल्यानें अधिक विचार करणें सुरू झालें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740497958.jpg [postimage] => upload_post-1740497958.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Mar 2025 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [69] => Array ( [PostID] => 23870 [post_title] => कबजी कलुशा - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => त्याची योग्यता लघु होती, पण आकांक्षा जबर होती. [post_shortcontent] =>

कबजीचें हे वाढत जाणारे प्राबल्य शिरक्यांसारख्या मंडळींस सहन झालें नाहीं. इ. स. १६८५ आणि पुढील दोन अडीच वर्षे कबजी आपला आयुष्यक्रम कधी पन्हाळा तर कधी संगमेश्वरीं घालवित होता. पण या कालावधीतच शिर्के व कबजीबाबा यांच्यांत वांकडेपण आले. 'मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरी'त या घटनेसंबंधी बखरकार म्हणतो शिरके याणी विचार केला कीं, या कलशाने राज्यास बुडविले. यासि नेऊन मारावे, म्हणोन पंचवीस हजार इसम मिळविले, हे वर्तमान कान्हेरपंत कबजीकडील कारभारी याणी कबजीस श्रुत केले. त्याने महाराजांस लिहून शिरके यांजवर हल्ला करविला. लोक बहुत मारिले, त्यावर पिलाजी खिजमतगार व गणूजी शिरके मोगलाईत गेलें ! हा प्रसंग १६८८ तला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740712618.jpg [postimage] => upload_post-1740712618.jpg [userfirstname] => संजीव प. देसाई [userlastname] => [post_date] => 08 Mar 2025 [post_author] => 6373 [display_name] => संजीव प. देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [70] => Array ( [PostID] => 23869 [post_title] => कबजी कलुशा - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => राजकारणांतली कबजीची ही कामगिरी थोडी असली तरी प्रशंसनीय होती [post_shortcontent] =>

संभाजी कलशाच्या पूर्णपणे आधीन झाला असावा असें वाटत नाहीं. पण संभाजीचें निकट साहचर्य व कबजीचें संभाजी राजाजवळ असलेलें वजन या दोन गोष्टींचा कबजीनें जास्त फायदा घेऊन त्याचा स्वार्थपरायणतेनें जास्त गवगवा करून इतर लोकांत त्यानें आपल्यासंबंधीं वचक निर्माण केला असावा. त्यांतच संभाजीच्या उग्रप्रकृतीमुळें व राज्यावर आल्याबरोबर त्यानें केलेल्या भयप्रद कृत्यांमुळे संभाजीच्या विरुद्ध गोटांतील म्हणजे सोयराबाईंच्या बाजूंकडील लोकांना व तटस्थवृत्ती ठेऊन राहिलेल्या इतर सर्व कर्त्या मंडळींना संभाजीशीं संबंध ठेवतांना संकोच वाटू लागल्यामुळे ही मंडळीसुद्धां आपली सर्व कामकाजें या त्रयस्थ व संभाजीच्या विश्वासांतील कबजीकडून करून घेऊं लागलीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740712530.jpg [postimage] => upload_post-1740712530.jpg [userfirstname] => संजीव प. देसाई [userlastname] => [post_date] => 05 Mar 2025 [post_author] => 6373 [display_name] => संजीव प. देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [71] => Array ( [PostID] => 23868 [post_title] => कबजी कलुशा - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => बक्षीसपत्रांस "संभाजीराजे यांस कृष्णाजी विश्वासराव यांचे सांभाळी केलें " असा उल्लेख आहे. [post_shortcontent] =>

कब-कलश आणि कृष्णाजीपंत यांच्या नांवांत खाफीरखानानें केलेला घोटाळा आणखी एके ठिकाणी आढळतो. कारण संभाजीकालीन हरी कवीच्या 'शंभुविलास' किंवा 'शंभुराजचरितम्' नांवाच्या एका संस्कृत काव्यांत कृष्णपंडित या नांवाचा संभाजीचा गुरु असल्याचें कथानकांत गोविलें आहे. किंबहुना या कृष्णपंडिताच्या सांगण्यावरूनच हरी कवीनें हे काव्य लिहिलें होतें, आणि या कृष्णपंडित नामक संभाजीच्या गुरुला कथानकांत पुष्कळ महत्त्व दिलें आहे. हा संभाजीचा गुरु कृष्णपंडित कवि कलशच असावा असें इतिहास तज्ञांचे मत आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1740712436.jpg [postimage] => upload_post-1740712436.jpg [userfirstname] => संजीव प. देसाई [userlastname] => [post_date] => 01 Mar 2025 [post_author] => 6373 [display_name] => संजीव प. देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [72] => Array ( [PostID] => 23863 [post_title] => संपादकीय [post_content] => [post_excerpt] => सन १९५९ साली 'स्वस्त पुस्तक योजना' योजून त्याप्रमाणे बारा पुस्तकें प्रसिद्ध केली. [post_shortcontent] =>

परचुरे मासिक प्रकाशनाची जाहिरातीच्या रूपानें घोषणा केली नि गोव्याच्या पोलिस कारवाईचीं चक्रे झपाट्यानें फिरूं लागलीं. पहिल्या पहिल्यानें प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून गोव्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करून त्याची झळ गोव्याच्या आजूबाजूच्या भागाला लागेल की काय अशी भीति वाटू लागली होती. परंतु समर्थ भारतीय सैन्याने मोठ्या कौशल्याने कारवाई करून विशेष हानि होऊं न देतां गोवें मुक्त केलें, मोठ्या ऐतिहासिक आनंदाची घटना आहे ही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1739106864.jpg [postimage] => upload_post-1739106864.jpg [userfirstname] => अप्पा परचुरे [userlastname] => [post_date] => 26 Feb 2025 [post_author] => 6371 [display_name] => अप्पा परचुरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [73] => Array ( [PostID] => 23862 [post_title] => कला-साधना 'राजमान्य' होते [post_content] => [post_excerpt] => काव्याचा निष्ठावंत अभ्यासक म्हणून डे प्रसिद्ध आहेत. [post_shortcontent] =>

महाराष्ट्राबाहेरचे पण साहित्याचे साधक म्हणून महाराष्ट्राला परिचित असे श्री. राजेन्द्रसिंग बेदी यांना त्यांच्या “एक चादर मैली सी" ह्या उर्दू कादंबरीबद्दल अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. तर डॉ. नगेन्द्र ह्यांना 'रससिद्धान्त' ह्या पुस्तकाबद्दल अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कर्तारसिंग दुग्गल हे नांवही मराठी वाचकांच्या कानावरून गेले आहे. कारण त्यांच्या काही कथांचे मराठी अनुवादही झाले आहेत आणि हिन्दी जाणणाऱ्या मराठी वाचकांना तर ते नांव सुपरिचित आहे. त्यांच्या मनात डॉक्टरेट मिळवावी असे होते. परंतु त्यांना ते जमले नाही. परंतु त्यांनी २२५ चे वर ज्या कथा लिहिल्या आहेत त्यांचा अभ्यास मात्र एखाद्या साहित्याच्या विद्यार्थ्याला डॉक्टरेट मिळवून देऊ शकेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1739106009.jpg [postimage] => upload_post-1739106009.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Feb 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [74] => Array ( [PostID] => 23860 [post_title] => गांधीजी आणि पितृत्व [post_content] => [post_excerpt] => गांधीजींचा लहान मुलगा खाण्याचा विलक्षण हट्ट घेऊन बसायचा. [post_shortcontent] =>

पण किती मुले झाल्यानंतर मनुष्याने ब्रह्मचर्य पालन करावें असा प्रश्न पुढे येईल. एक मूल झाल्यानंतर मनुष्याने ब्रह्मचर्य पालन करावें, कारण एक मूल झाले की, प्रजोत्पत्तीचे कर्तव्य संपतें व म्हणून त्यानंतर स्त्रीपुरुषांनी पूर्ण ब्रह्मचर्याने राहावे असे ते म्हणतील. स्त्रीला मूल झाल्यानंतर ती आई होते. म्हणजे त्यानंतर ती पत्नी राहात नाहीं. स्त्री माता झाल्यानंतर तिचे पत्नीत्वाचे नाते संपतें, कालिदासाने म्हटल्याप्रमाणे ह्यानंतर पत्नी 'गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधो,' गृहिणी, सखी, मित्र आणि शिष्या म्हणून पतीबरोबर काम करते, पत्नी हणून नव्हे. आणि याच्याहि पुढे जाऊन रामायणांत म्हटल्याप्रमाणें 'भगिनीवच्च मातृवच्च' बहिणीप्रमाणें आणि मातेप्रमाणें तिचा पतीशी संबंध राहील.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1739104308.jpg [postimage] => upload_post-1739104308.jpg [userfirstname] => प्रभाकर दिवाण [userlastname] => [post_date] => 19 Feb 2025 [post_author] => 6370 [display_name] => प्रभाकर दिवाण [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [75] => Array ( [PostID] => 23859 [post_title] => माझ्या अभिनेत्री कन्यका [post_content] => [post_excerpt] => नूतनच्या या यशावर तनुजाचें यश पडताळून पाहणं आज तरी इष्ट ठरणार नाहीं [post_shortcontent] =>

पण माझ्या नूतननं पडद्यावर यावं अशी माझी अंतरींची इच्छा आणि म्हणूनच मी प्रयत्नाला लागलें. नूतन त्या वेळी होती तेरा वर्षांची. पण तिची अंगकाठी उंच असल्यानं ती वयाच्या मानानं जरा थोराडच वाटे. नूतनसाठीच मी चित्रपट निर्माण करण्याचं ठरविलं. सुप्रसिद्ध सिनेनट श्री. मोतीलाल यांचेहि या कामी मला भरपूर सहकार्य लाभलं. मी "हमारी बेटी"च्या तयारीला लागलें. या चित्रपटात नूतनला नायिका बनविण्याचा मी ठाम निश्चय केला. तिला तसं बोलूनहि दाखविलं. प्रारंभी ती थोडीशी बावरली पण नंतर तिनंहि मनाशी ठरविलं की आपण मातेच्या इच्छेनुसार नायिका बनायचंच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1739103688.jpg [postimage] => upload_post-1739103688.jpg [userfirstname] => शोभना समर्थ [userlastname] => [post_date] => 15 Feb 2025 [post_author] => 6369 [display_name] => शोभना समर्थ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [76] => Array ( [PostID] => 23858 [post_title] => रहस्यनिरीक्षण [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला आहे काय ? [post_shortcontent] =>

अर्जुन ज्ञानी होता किंवा अज्ञान होता या मुद्यावर गोविंदसुतांची टीका फार मुद्देसूद व लोकमान्य टिळकांचे दांत त्यांच्याच घशांत घालण्यासारखी आहे असें आम्हांस वाटतें. ज्ञानोत्तर कर्म, या शब्दावरील व तत्त्वावरील त्यांची विनोदप्रचुर वेलबुट्टी तर वाङ्मयांत कायम राहील असें वाटतें. वास्तविक पहातां 'ज्ञानोत्तर' या शब्दांतील 'ज्ञान' शब्दाचा अर्थ लोकमान्यांनीं मुग्ध ठेवण्याचें कांहींएक कारण नव्हतें. एका पक्षीं ज्ञान व मोक्ष हे समानार्थी आहेत. अशा अर्थी रहस्यकार 'ज्ञानोत्तर कर्म' या पदसमूहांत ज्ञान हा शब्द वापरीत नाहींत हे उघडच आहे. नाहींतर ज्ञानोत्तर कर्म मोक्षाला नेतें या वाक्याचा अर्थ मोक्षोत्तरकर्म मोक्षाला नेतें असा करावा लागेल; मग तें किती हास्यापद होतें हे सांगण्याची जरूर नाहीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1738679181.jpg [postimage] => upload_post-1738679181.jpg [userfirstname] => महादेव मल्हार जोशी [userlastname] => [post_date] => 12 Feb 2025 [post_author] => 6368 [display_name] => महादेव मल्हार जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [77] => Array ( [PostID] => 23857 [post_title] => संपादकांस पत्र [post_content] => [post_excerpt] => हंसण्याची क्रिया ही तशी खालच्या पातळीचीच मानली जाते. [post_shortcontent] =>

सांप्रत विनोदाला पुनः एकदा वाईट दिवस येतील की, काय अशी भीति वाटत आहे. रामदास स्वामींच्या काळात विनोद म्हणजे टवाळखोरी असे मानले जाई. दाढी-मिशी आणि विनोद यात काही तरी मूलतः वाकडे असावे असा आमचा कयास आहे. दाढी-मिशीवाल्यांना सहसा विनोद आवडत नाही. ते हंसतहि नाहीत. चुकून कधी हंसले तरी ते दाढी-मिशीतून दिसतहि नाही. या आमच्या मतास पुढे पुरावाहि मिळतो. पुढे पुढे दाढी-मिशीवर संक्रांत येत गेली तसतशी विनोदाची वाढ होत गेली. कोल्हटकर, गडकरी यांनी दाढी ठेवली नाही फक्त मिशांवरच त्यांनी भागवले. चिं. वि. जोशी यांनी काही वर्षे मिशा ठेवल्या. पण पुढे काढल्या. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे वगैरेनी तर मिशा काढूनच विनोदाला हात घातला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1738671666.jpg [postimage] => upload_post-1738671666.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 08 Feb 2025 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [78] => Array ( [PostID] => 23856 [post_title] => थोरले बाजीराव पेशवे यांनी कोकणात बजावलेली कामगिरी [post_content] => [post_excerpt] => दर्यामधें एक घडा पाणी घातलियानें दर्याची तरकी (भर) होते ऐसे नाहीं. [post_shortcontent] =>

अबदुल रहिमान यांनी मराठ्यांचे तर्फेनें प्रतिनिधीस कुमकेस बोलाविलें. परंतु प्रतिनिधीची डाळ शिजली नाहीं, एवढेच नव्हे, तर शिद्दयानें कोंकण प्रांतांत स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करून मराठ्यांस 'दे माय धरणी ठाय' करून टाकिलें. श्री. बाजीराव साहेबांचे धाकटे बंधु चिमणाजी आप्पा हेही कोंकणांत जाण्यास कांकूं करूं लागले. दुसरेही कोणी सरदार हबशावर चढाई करून जाण्यास धजेनात. तेव्हां महाराजांनी माळव्यांत श्री. बाजीरावांस आज्ञापत्र पाठविलें कीं, हर कामें बाजूस ठेवून कोंकणचा बंदोबस्त करा. हें आज्ञापत्र (बापटकृत श्री. बाजीराव बल्लाळ, पृष्ट १३९.) श्रीमंतांचे चरित्रांत दिलें असल्यामुळे त्याची येथें द्विरुक्ति करीत नाहीं

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1738667790.jpg [postimage] => upload_post-1738667790.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Feb 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [79] => Array ( [PostID] => 23855 [post_title] => घोडे पेंड कुठे खाते [post_content] => [post_excerpt] => चार वर्षांपूर्वी घरोघर झालेले चरखे आज कोठें आहेत? [post_shortcontent] =>

जगांत जेवढे थोर पुरुष किंवा स्त्रिया होऊन गेल्या, त्यांत मोठेपणाचें खरें कारण त्यांचे नैष्ठिक वर्तन होय. त्यांच्या मोठमोठ्या कार्यांतील यशाचे कारणही तेंच, हीं सर्व माणसें वाचेची धड. वेळेची पक्की आणि अत्यंत नियमित वागणारी. एकदां त्यांनीं अमुक गोष्ट, अमुक वेळीं, अशी करावयाची म्हटली कीं, ती करावयाचीच. मग त्यांत तीन तेरा करावयाचे नाहींत, कसलाही संदेह धरावयाचा नाहीं किंवा कोणत्याही अडचणीस जुमानावयाचें नाहीं. आमच्या पुष्कळशा कार्यांत पुष्कळ ठिकाणी आणि पुष्कळ वेळां या निष्ठेचा पूर्ण अभाव आढळतो. त्याचा परिणाम असा होतो कीं आमच्यांत तेज किंवा बळ निर्माणच होत नाहीं आणि आत्मविश्वास तर आमचेकडे फिरकतही नाहीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1738323965.jpg [postimage] => upload_post-1738323965.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Feb 2025 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [80] => Array ( [PostID] => 23854 [post_title] => महादेव गोविंद रानडे [post_content] => [post_excerpt] => आणि एखाद्या योग्याप्रमाणे आपला देह ठेवला [post_shortcontent] =>

अशा प्रकारें मृत्यु येणें हें महत्तंम पुण्याईचें दर्शक होय. मात्र ही महाराष्ट्राची हानी कशानेही भरून येणारी नव्हे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अर्वाचीन काळांत अनेक विद्वान् व लोकमान्य पुरुष होऊन गेले. परंतु ह्यांच्या इतकी लोकप्रियता, व उज्ज्वल कीर्ति फारच थोड्यांनीं संपादन केली असेल, व ह्यांच्या इतका जनाच्या मनाला क्वचितच चटका लागला असेल. ह्यांनीं एम्. ए. एल. एल. बी., इत्यादि अनेक परीक्षा दिल्या. आणि त्यांत अगदीं पहिले येऊन शेंकडो रुपयांच्या स्कालरशिपा मिळविल्या. आपण दिलेल्या उत्तरांचीं विद्वानांकडून सुद्धां पारायणेंच्या पारायणें करवून त्यांस माना डोलवावयास लावलें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1736788163.jpg [postimage] => upload_post-1736788163.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jan 2025 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [81] => Array ( [PostID] => 23853 [post_title] => माझा पण जुना पत्रसंग्रह - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => मला कविता करायचा छंद लागला तो त्याच दिवसापासून. [post_shortcontent] =>

निरनिराळ्या कचेऱ्यातून येणारी उत्तरे ठरीव सांच्याची असत. त्यात माझ्या पत्राचा त्यांच्या दप्तरी पडलेला रेफरन्स नंबर (तो वाचताना अर्धा उत्साह खलास होई) देऊन 'जागा नसल्याचे' 'खेदपूर्वक' सांगितलेले असायचे. आपल्यासाठी काही करता येत नसल्याने त्या भल्या माणसांना वाईट वाटतंय हे पाहताना मला गहिवरून येत असे. पुढे एका फर्ममध्ये चिटकल्यावरचा तिथला प्रेमळ पत्रव्यवहार मी एका स्वतंत्र फायलीत जपून ठेवला आहे. ती सगळीच पत्रे जपून ठेवावी लागणार. काय निवडावं हा प्रश्न मनाला शिवणार नाही की, रेफरन्स नंबरचा राग येणार नाही. त्या पत्रातून कानपिचक्या आहेत. हलगर्जीपणाबद्दल दिलेला दम आहे. निरनिराळे हुकूम आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1736617179.jpg [postimage] => upload_post-1736617179.jpg [userfirstname] => माधव अत्रे [userlastname] => [post_date] => 25 Jan 2025 [post_author] => 6357 [display_name] => माधव अत्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [82] => Array ( [PostID] => 23852 [post_title] => माझा पण जुना पत्रसंग्रह - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => आयुष्यात आलेले पहिले पत्र हे बहुधा “आणवलेले”च असते. [post_shortcontent] =>

हा अनुभव लक्षांत घेऊन ताईला सासरी जाताना मी पत्राबद्दल बजावले. मला आता उत्तर लिहिण्याची ओढ लागली होती. कोणत्याहि परिस्थितीत आलेल्या पत्राला उत्तर धाडायचेच असा मी निश्चय केला. अर्थात त्यासाठी पत्र येण्याचीच फक्त गरज होती. पण ताईने मला लिहिलेले पत्रही तसेच होत. अभ्यास करावा, आईचं ऐकावं यासारख्या गोष्टी पत्रात लिहिण्याची गरज असतेच कां ? आता मला वाटतं की लहानपणी मला 'मोठ्या कौतुकाने' पाठविलेल्या पत्रांकडे माझ्या चरित्रकारांनी पाहिले तर मी घरात आईला खूप त्रास देत होतो, अभ्यास व्यवस्थित करीत नव्हतो. परवचा म्हणत नव्हतो. यासारखे गैरसमज होतील. स्वतंत्र कार्डावर तर जाऊच द्या. दुसऱ्याच्या पत्रातून आम्हाला जे छटाकभर पत्र यावयाचे त्यातहि प्रत्येकाने हाच उपदेश केलेला असायचा. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1736617019.jpg [postimage] => upload_post-1736617019.jpg [userfirstname] => माधव अत्रे [userlastname] => [post_date] => 22 Jan 2025 [post_author] => 6357 [display_name] => माधव अत्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [83] => Array ( [PostID] => 23851 [post_title] => देव आनंद मुलाखत - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => विमानाची ती कर्णकटू घरघर अधिकच भेसूर बनवित होती [post_shortcontent] =>

गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने दिग्दर्शनातील अनेक खाचाखोचांचा मला नीट परिचय झालेला; दिग्दर्शक कुठे चुकतो, कुठे बरोबर आहे; कोणता प्रसंग त्याने कसा फुलविला आहे, तो आणखी कोणत्या प्रकारे चित्रित करता आला असता याचे ज्ञान मला होते. अनेकदा माझ्या मनाप्रमाणे मला प्रसंग चित्रीत करता येत नसत; माझे पुरते समाधान होत नसे, तेव्हा मग मी मनाशीच निर्णय घेतला की आपल्याला संपूर्ण समाधान लाभायला हवे असेले तर सर्वच गोष्टी स्वतः करायच्या. म्हणून मग मी लेखणी हाती घेतली. कल्पना भराभर कागदावर लिहून काढल्या. त्या लोकांपुढे सादर कशा करायच्या याचे आराखडे तयार केले नि त्यासाठी दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हाती घेतली.” 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1736262301.jpg [postimage] => upload_post-1736262301.jpg [userfirstname] => वसंत भालेकर [userlastname] => [post_date] => 18 Jan 2025 [post_author] => 6364 [display_name] => वसंत भालेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [84] => Array ( [PostID] => 23850 [post_title] => देव आनंद मुलाखत - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => निराशेने जनरल पोस्ट ऑफिसातील सेन्सॉर खात्यात त्याने नोकरी पत्करली. [post_shortcontent] =>

बॉम्बे टॉकीजच्या जिद्दीपर्यंत देव शामळू हीरोतच जमा होत होता. पण शहीद लतिफ यांनी जिद्दीमध्ये त्याला तडफदार बनविला. त्या चित्राची लोकप्रिय नायिका कामिनी कौशल हिच्याशी अनेक प्रणय प्रसंगदेखील त्याने निर्भयपणे सजविले आणि 'बाजी 'मध्ये तर त्याचे व्यक्तिमत्वच पार बदलून गेले. धोतर-सदरावाला लाजाळू देव संपुष्टात आला. सुरैय्याच्या पदरा'चा आधार घेवून पुढे येऊ पाहत असलेला देव येथेच संपला व नवा तडफदार, चटकन भुरळ पाडणारा 'चिकना' पण तितकाच मर्दानी देव आनंद आकाराला आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1736262155.jpg [postimage] => upload_post-1736262155.jpg [userfirstname] => वसंत भालेकर [userlastname] => [post_date] => 15 Jan 2025 [post_author] => 6364 [display_name] => वसंत भालेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [85] => Array ( [PostID] => 23849 [post_title] => भवितव्याचा पराजय - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => कारण चौकस विद्यार्थी बहुशा वारांगनेची सावजे बनतात. [post_shortcontent] =>

मी आतां तुझ्यासाठीं एक मोठा गुप्त धन संग्रह शोधणार आहे. त्यानें तुझें अति कल्याण होईल. भूत भविष्य कळेल. आणि पुण्यसंग्रहसुद्धां होईल. तो घेऊन तूं स्वगृही जा, कारण संसारी माणसानें धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षाची सर्वसिद्धी गांठली पाहिजे. शास्त्राध्ययन हैं आदी कर्तव्य आहे. मूर्ख लोक पुण्याच्या खोट्या कल्पनेने केवळ तीर्थयात्रा करतात. मी उज्जयिनीच्या अवंती नगरी महाकालाच्या दर्शनार्थ जात आहे. ते आम्हा कापालिकांचे महाक्षेत्र आहे. तिथे पशुपतीचे उपासक त्रिशूळानें लढाया करतात, माझा एखादा गुरुबंधू मला एखादेवेळीं तेथे ठारही करील, जादुगाराच्या टोपलीत त्या पोराला केव्हा तरवार लागेल त्याचा कांहीं नेम आहे का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1735522243.jpg [postimage] => upload_post-1735522243.jpg [userfirstname] => विठ्ठल कांदळकर [userlastname] => [post_date] => 11 Jan 2025 [post_author] => 6366 [display_name] => विठ्ठल कांदळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [86] => Array ( [PostID] => 23848 [post_title] => भवितव्याचा पराजय - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => संसारिकाला जर या प्रेमानें इतकें दुःख दिले तर आम्हां कापालिकांना किती होईल ? [post_shortcontent] =>

मला खोटें कां सांगतां ? कायद्याचें कुठलेहीं पुस्तक नाहीं. धर्महीन माणसांच्या सुखासीन वृत्तीला आकर्षण करणाऱ्या त्या गोष्टी आहेत ! आपल्या अधर्मी वर्तनाचे झांकण म्हणजे मनूचे कायदे आहेत ! ज्याला त्वग्रोग आहे, असा वैद्य मांस खात नसतो. आपण ब्राह्मण असून मनुस्मृतीचे पाठ देतां. पण स्वतः परजातीची मुलगी लग्नांत ग्रहण करून ज्ञाती द्रोह केलेला आहे. आणि आपण ज्ञानसंपन्न, सूज्ञ, आणि बलवान् असूनही, ती मुलगी एका षंढ, एकाक्ष अष्टवक्रास तुम्ही दिली. हे शिवपूजका ! तूं हा अधर्म का केलास याचे उत्तर दे, तें योग्य आहे का ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1735521998.jpg [postimage] => upload_post-1735521998.jpg [userfirstname] => विठ्ठल कांदळकर [userlastname] => [post_date] => 08 Jan 2025 [post_author] => 6366 [display_name] => विठ्ठल कांदळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [87] => Array ( [PostID] => 23847 [post_title] => भवितव्याचा पराजय - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => अशा उत्तर रात्री शयन मंदिरांतून तुम्ही धर्मपत्नीला टाकून जाणार? आणि या विदूषकासमवेत? [post_shortcontent] =>

वैद्यांनी यज्ञगुप्तास काय झालें तें विचारलें. त्यावर अपचनामुळे ती पोट दुखी झाली असें त्यानें सांगितले. म्हणून वैद्यानीं त्यावर औषधी योजना केली. त्याकारणानें त्याला शयनागारांत नेऊन ठेवलें, तिथे तो सारी रात्र वेदनांनी विव्हळत राहिला. त्याला झोंपही नीटशी मिळाली नाहीं. अशा काहीँ रात्री त्यानें बेचैनींत घालविल्या. त्याचा आहार तुटला, खायला पातळसे पदार्थ आणि जात जातिचीं औषधे खाऊन तो अगदी दुर्बळ दिसू लागला. त्या दिवसांत कमलिनीने त्याची उत्तम सुश्रूषा केली. ती त्यावेळी पतीचे नाते विसरून त्याची जिवापाड मेहनत करू लागली त्याच्या त्या आजारपणाने तीही किती खगली, केवढी रोडावली !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1735521936.jpg [postimage] => upload_post-1735521936.jpg [userfirstname] => विठ्ठल कांदळकर [userlastname] => [post_date] => 04 Jan 2025 [post_author] => 6366 [display_name] => विठ्ठल कांदळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [88] => Array ( [PostID] => 23846 [post_title] => भवितव्याचा पराजय - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => वडलांची व गुरुंची आज्ञा विद्यार्थी व पुत्रांनी प्रश्न न विचारता मानली पाहिजे [post_shortcontent] =>

“बायकांना काय एवढं कळतंय ? बायकांची बुद्धी दोन अंगुळें, पण विचारतांच म्हणून सांगत्यें कीं प्रश्न आला कीं उत्तर सुचतें. व्यापाऱ्यानें सत्य आणि असत्य याचा संधी करायचा असतो. कर्मापासून माणसानें कर्धी दूर होऊ नये. कारण एक तर तुम्हांस मुलगा झाला आहे हें सत्य आहे पण त्याला व्यंग आहे हे सांगूच नये. तें त्याच्या गुणांत वर्णावें. सत्यवर्णनानें संकटमुक्ति होत नाहीं. पांडवांनी अश्वत्थामा मेला म्हणून खरें खोटें मिळविलें. आणि संकट टाळले. अमृताच्या सागरांप्रमाणे त्या कुबेराची संपत्ति आपल्या घरांत या मुलीच्या पायांनी येणार. तर ती संपत्ति आपल्यासारख्या बुद्धिवंतानें लाथाडावी काय ?"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1735521826.jpg [postimage] => upload_post-1735521826.jpg [userfirstname] => विठ्ठल कांदळकर [userlastname] => [post_date] => 01 Jan 2025 [post_author] => 6366 [display_name] => विठ्ठल कांदळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [89] => Array ( [PostID] => 23844 [post_title] => ललितकलादर्श आणि मंडळी - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => त्यांनीं टाळ्या पिटून वन्स मोअर देऊन नाटकाची हानी होऊं दिली [post_shortcontent] =>

ललितकलेची तिसरी पिढी सध्या चालू आहे. भालचंद्र पेंढारकरांनी 'दुरिताचें तिमिर जावो" या नाटकांत नाट्यपूर्ण संगीताची थोडी झलक दाखविली आहे. या रस्त्यानें जर ते पुढे गेले तर खरोखरीच नाट्यनिर्मिति करणारें संगीत त्यांच्या हातून रंगभूमीवर येईल असे वाटते. नाविन्याचा वारसा त्यांना केशवराव बापुरावांकडून मिळाला आहे. बापुराव केशवरावांना जमलें नाहीं तें भालचंद्र पेंढाकर करून दाखवितील अशी मला वरील नाटकांतील संगीतावरून आशा वाटते. प्रेक्षकांनीं हि अशा नव्या प्रयोगांकडे कलात्मक दृष्टीनें आणि कौतुकानें पाहिलें पाहिजे. या नाटकांत संगीत कमी पडते असल्या पारंपारिक खुळ्या दृष्टीनें न्यून काढू नये. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1734609411.jpg [postimage] => upload_post-1734609411.jpg [userfirstname] => केशवराव भोळे [userlastname] => [post_date] => 28 Dec 2024 [post_author] => 6365 [display_name] => केशवराव भोळे [Post_Tags] => [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [90] => Array ( [PostID] => 23843 [post_title] => ललितकलादर्श आणि मंडळी - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => संयुक्त सौभद्र व मानापमानांत दोघांहि गायक नटांची कीर्ति कळसाला पोंचली. [post_shortcontent] =>

परंतु रागदारी संगीत प्रेक्षकांना जसजस जास्त आवडूं लागलें तसतशा नाटकांत गायला (ताना मारायला ) योग्य अशा रागदारी रसील्या चिजा पुरविणाऱ्या गवयांचा प्रवेश नाटकमंडळ्यांत होऊं लागला, टेंबे चाली पुरवतां पुरवतां स्वतःच गायक नट म्हणून गंधर्वांबरोबर भूमिका करू लागले. मागोमाग भास्करराव बखले हे गवई म्हणून या क्षेत्रांत आले. त्यांनीं विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी नाटकांत चाली घातल्या. स्वयंवराचे पूर्वी त्यांनीं ख्याल गायनाची तालीम बालगंधर्वांना दिली. स्वयंवरांतील चिजांची तालीम अगोदर देऊन नंतर मग त्यावरील पदांची दिली. प्रत्येक पद प्रथम विलंबित लयींत ख्याल अंगानें अस्ताई अंग भरून गायलें जाई, नंतर बढत सुरू होई. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1734609354.jpg [postimage] => upload_post-1734609354.jpg [userfirstname] => केशवराव भोळे [userlastname] => [post_date] => 25 Dec 2024 [post_author] => 6365 [display_name] => केशवराव भोळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [91] => Array ( [PostID] => 23842 [post_title] => ललितकलादर्श आणि मंडळी - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => केशवरावांना आपल्या तेजस्वी कंठाचा उपयोग नाट्यनिर्मितीसाठीं करण्याचें सुचलें नाहीं. [post_shortcontent] =>

रंगभूमीकडे लोक आकर्षिले जाऊं लागले होते ते अण्णासाहेब कथित व रचित “ गायनरसा " मुळे ! परंतु अण्णासाहेबांची व देवलांची नाट्यरचना ऑपेरा-धर्तीची असल्यानें त्यांतील संगीत व पद्यविभाग हा नाटकाचा आवश्यक भाग होता. त्यांच्या कथानकांचा विकास गद्यापेक्षां तुलनेनें पद्यांतून जास्त झाला होता. ही महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे त्या पदांचें जरूर तेवढेच गायन अण्णासाहेबादि नट करीत. गाण्याची मैफल झडवून त्यांनीं आपलें नाटक मारलें नाहीं. परंतु कोल्हटकरांनी नाट्यरचनेची ही किर्लोस्करी धर्ती सोडली व गद्यांतून कथानक रंगविलें. पद्यभाग आला तो प्रेक्षकांची व स्वतःची गाण्याची आवड पुरविण्याकरतां.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1734609251.jpg [postimage] => upload_post-1734609251.jpg [userfirstname] => केशवराव भोळे [userlastname] => [post_date] => 21 Dec 2024 [post_author] => 6365 [display_name] => केशवराव भोळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [92] => Array ( [PostID] => 23841 [post_title] => खानदेश मराठ्यांच्या ताब्यात कसा आला - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => निजामुल्मुल्क दिल्लीस गुंतलेला पाहून बाजीरावानें औरंगाबादेवर हल्ला केला. [post_shortcontent] =>

आपला मोठा भाऊ दक्षिणेत येत आहे हे पाहून निजाम सलाबतजंग याचें धाबे दणाणले. त्याचा मुख्य प्रधान सय्यद लष्करखाना आतून मराठ्यांना सामील झाला होता. निजामाचे अनेक सरदार गाजीउद्दीनशीं कारस्थानें करीत होते. तरी सलाबतजंग हा फ्रेंच सेनापति बुसी याची मदत घेऊन औरंगाबादेकडे येऊ लागला. इकडे गाजीउद्दीन ऑगस्ट महिन्यांत (१७५२) बु-हाणपुरास पोहोंचला. तेथें त्याने खानदेश सुभ्याची सनद मराठ्यांच्या नांवें लिहून दिली. तेथून तो मराठ्यांचे प्रचंड सैन्य घेऊन औरंगाबादेस आला. त्याचा प्रतिकार करण्याकरितां निजाम सलाबतजंग हा औरंगाबादेजवळ पोहोंचला होता. नानासाहेब पेशवा आपले सैन्य घेऊन गाजीउद्दीनला मिळण्याच्या उद्देशानें औरंगाबादेकडे रवाना झाला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1734054552.jpg [postimage] => upload_post-1734054552.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Dec 2024 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [93] => Array ( [PostID] => 23840 [post_title] => खानदेश मराठ्यांच्या ताब्यात कसा आला - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => दिल्ली येथे सय्यद बंधूंनी फर्‍रुखसैद बादशहाला पकडून त्याचे डोळे काढले [post_shortcontent] =>

वरील तहामुळे इतर सुभ्यांप्रमाणें खानदेशांतहि मराठ्यांचे चौथा आणि सरदेशमुखीचे हक्क चालू झाले. आणि त्यांनी ठिकठिकाणी आपले कमाविसदार नेमले. यापूर्वीच कितीतरी वर्षे आधीपासून मराठ्यांनी खानदेशावर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली होती.. औरंगजेबाच्या हयातीतच नेमाजी शिंदे, परसोजी भोंसले इत्यादि सरदार खानदेशांत वावरत होते. इ. स. १७०३ मध्ये नेमाजी शिंदे आणि परसोजी भोसले यांनी तीस हजार स्वारांनिशी बु-हाणपुरला वेढा घालून शहराचे बाहेरचे पुरे जाळून फस्त केले. या नंतरच्या काळांत खंडेराव दाभाडे यानें खानदेशाच्या सरहद्दीवर सोनगढ येथें आपले ठाणे देऊन दक्षिण गुजरातेला शह देण्यास सुरुवात केली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1734054464.jpg [postimage] => upload_post-1734054464.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Dec 2024 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [94] => Array ( [PostID] => 23839 [post_title] => एका सरीनें शेत कसें पिकणार? [post_content] => [post_excerpt] => अल्प भूमिका करणारा कलावंतहि तितकाच कसबी लागतो. [post_shortcontent] =>

"पण गल्लाभरू चित्रपट निर्माण करण्याच्या निर्मात्यांच्या वृत्तीमुळें समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे, अशी आज सर्रास ओरड आहे. या निर्मितीला कारणीभूत कोण, निर्माते कीं प्रेक्षक ?"

"हा प्रश्न थोडासा वादग्रस्त आहे बुवा. निर्माते म्हणतात, आम्ही मागणी तसा पुरवठा करतो. लोकांच्या आवडीनुसार निर्मात्याला चित्रपट काढावे लागत असल्यामुळे वाटेल तें करून चित्रपट यशस्वी करणं हेच त्याचं ध्येय असतं. थोडक्यात म्हणजे साध्यासाठी साधनांचा भल्याबुऱ्या प्रकारे वापर करावा लागतो. अशा वेळी सर्व निर्मात्यांनी एक होऊन वास्तववादी व आशयपूर्ण चित्रनिर्मिति करण्याचे ठरवल्याशिवाय चित्रपट व जनतेची अभिरूचि दोन्हीहि सुधारणार नाहींत. चित्रपटांमुळे जनतेची नीतिमत्ता सुधारू व बिघडू शकते."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1733835363.jpg [postimage] => upload_post-1733835363.jpg [userfirstname] => वसंत भालेकर [userlastname] => [post_date] => 11 Dec 2024 [post_author] => 6364 [display_name] => वसंत भालेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [95] => Array ( [PostID] => 23837 [post_title] => रान डुकराची शिकार - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => "युद्धस्य कथा रम्या' त्याचप्रमाणें शिकारीच्या कथाहि ऐकायला रम्य वाटल्या. [post_shortcontent] =>

विहिरींतून वर यायला एका बाजूला थोडी वाट होती. तिथून वर येण्याचा प्रयत्न करूं लागलें डुक्कर आतां वर उडी घेणार, सर्वांनीं हुश्शार राहावें असा मीं आवाज दिला. आम्ही सर्वजण घोड्यावरून उतरून पायींच होतों. मी भाला घेऊन पुढे सरसावलों, तेवढ्यांत आमच्या पैकीं एक शिकारी म्हणाला, “ मी लावतों भाला. त्याच्या उत्साहावर मला विरजण टाकावयाचें नव्हते. पण तरीहि सावधानतेची सूचना म्हणून मी म्हणालो, “ सामना समोरासमोर आहे. तुम्ही थोडा जरी भ्याला तरी डुक्कर हल्ला केल्याखेरीज राहणार नाही." पण त्या शिका-यानें माझें ऐकलें नाहीं. व डुकराच्या मार्गात ते भाला घेऊन उभें राहिलें. एवढ्यांत डुकराने विहिरींतून वर उडी घेतली व त्या शिकाऱ्याकडे तें रोखून पाहूं लागलें. डुकराचा त्वेष पाहून शिका-याचा धीर सुटला 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1732780485.jpg [postimage] => upload_post-1732780485.jpg [userfirstname] => जयसिंग शिंदे [userlastname] => [post_date] => 07 Dec 2024 [post_author] => 6363 [display_name] => जयसिंग शिंदे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [96] => Array ( [PostID] => 23836 [post_title] => रान डुकराची शिकार - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => शिकारी सर्वसाधारणतः पाठीमागून जाऊन डुकराला भाला टोचतात. [post_shortcontent] =>

कर्नल कूट म्हणून एक युरोपियन पाहुणे महाराजांच्याकडे आले होते. त्यांच्यासाठी खास 'पिग स्टिकिंग'चा शिकारीचा कार्यक्रम आंखला होता. नियोजित दिवशी गोऱ्या पाहुण्यांसह महाराजांनीं व आम्हीं रामबाग कँपकडे कच केलें. डुकरांचा ठावठिकाणा हेरून हांके घालणाऱ्यांनी एका ओढ्यांत हांका घातला. ओढ्याच्या शेवटच्या कोपऱ्यांत डुकरें येऊन थांबत. तेथूनच थोडी थोडीं बाहेर पडत व उजव्या बाजूला असलेल्या माळाने पळण्याचा प्रयत्न करत. परंतु घोडी पाठीस लागली कीं, लगेच उजव्या बाजूस वळण घेऊन पुन्हां ओढ्यांतील जंगलांच्या जाळीत घुसत. कर्नल कूटनीं पांचसहा वेळां डुकरांचा पाठलाग करून भाला लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना शिकार साधली नाहीं. सहाहि वेळां त्यांना चकवून डुकरें निसटली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1732780428.jpg [postimage] => upload_post-1732780428.jpg [userfirstname] => जयसिंग शिंदे [userlastname] => [post_date] => 04 Dec 2024 [post_author] => 6363 [display_name] => जयसिंग शिंदे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [97] => Array ( [PostID] => 23835 [post_title] => पिचकी पिपाणी - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => सध्या दुसरे केशवसुत कोण याबद्दल वादविवाद चालू आहेत. [post_shortcontent] =>

या लहानग्या चार ओळींच्या कवितेत काय नाहीं? ढग आहे, विजा आहेत, पाऊस आहे आणि चिखलहि आहे. एवढेच काय, बर्वे-पूर्व पुण्याचें चित्रहि शेवटची ओळ वाचून जाणत्या वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहिल्याशिवाय रहाणार नाहीं! आकाश आणि जमीन यांना अवघ्या चार ओळींत सामावून टाकणारी व शिवाय स्थलवैशिष्ट्यपूर्ण अशी कविता जगाच्या वाङ्गमयांत तरी सांपडेल काय?

यंत्रयुगांत भरडल्या जाणाऱ्या मानवी भावनांबद्दल लोहकवींना तळमळ असली तरी उगाच भावनावश होऊन टिपे गाळणाऱ्या लोकांबद्दल त्यांना सहानुभूति नाहीं. पिंपांत मेलेल्या उंदरांना त्यांनीं केलेला रोकडा सवाल पहा:

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1732151413.jpg [postimage] => upload_post-1732151413.jpg [userfirstname] => बाळ गाडगीळ [userlastname] => [post_date] => 30 Nov 2024 [post_author] => 6362 [display_name] => बाळ गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [98] => Array ( [PostID] => 23834 [post_title] => पिचकी पिपाणी - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => बारामतिच्या गुऱ्हाळाचि या महती काय वदावी थोरां, [post_shortcontent] =>

बारामतीस असतांना बालकवींची कविता आचार्यांच्या हातीं पडली. ती वाचून नांवानेसुद्धां लहान असलेल्या या कवीनें कविता केली, तर आपणच ती कां करूं नये, असे त्यांच्या बाल-मनांत आले. 'तेच कां? मी कां नाहीं?' या अहमहमिकेच्या भावनेंतच लोहकवींच्या काव्यलोहरसाचा उगम आहे. शिवाय बारामतीच्या शाळेतले आमचे जेरेमास्तर (परवांच वारले. ‘गृह्यसंस्कारां’त बातमी वाचली.) चालीवर कविता म्हणणाऱ्या मुलांस पेपरमिटाच्या गोळ्या बक्षिस देत असत. त्यांच्या हव्यासामुळे 'पोर खाटेवर..' किंवा 'क्षणोक्षणीं पडे...' इत्यादि कविता लोहकवि चालीवर म्हणून दाखवीत, त्याची कांटेरी आठवण अजूनहि आम्हांला विव्हळ करून सोडते !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1732151108.jpg [postimage] => upload_post-1732151108.jpg [userfirstname] => बाळ गाडगीळ [userlastname] => [post_date] => 27 Nov 2024 [post_author] => 6362 [display_name] => बाळ गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [99] => Array ( [PostID] => 23833 [post_title] => महाराष्ट्रातील डाव्या उजव्यांचे राजकारण - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => काँग्रेसच्या बाहेर पडलेले समाजवादी बहुसंख्य जनतेपासूनच दूर गेले. [post_shortcontent] =>

यानंतर समाजवादी, प्रजासमाजवादी, त्यांतून परत फुटलेले नवे समाजवादी, कम्युनिस्ट, हिंदुत्वनिष्ठ, जनसंघवादी या सर्वांनीं नुसतें विघ्नसंतोषी, विध्वंसी व मोडतोडीचें राजकारणच केलें. काँग्रेसचें पुकारलेलें धोरण नियंत्रित भांडवलशाहीला समाजवादाच्या दिशेनें खेचण्याचें होतें. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये थोडेसे मतलबी भांडवलदार आणि बाकी सर्व प्रचंड विचारशून्य पुढारी व अनुयायी असाच गळाठा राहिला. भाषिक राज्याची चळवळ १९५५ सालीं जोमदारपणें सुरू होण्यापूर्वीची महाराष्ट्र काँग्रेस ही पुष्कळ अंशानें गुजराती पुढा-यांच्या तंत्रानें चालणारीच होती. गुजराती पुढारी विशेष प्रकारें गुजरातच्या हिताकडे दृष्टि ठेवून त्या वेळच्या त्रिभाषिक मुंबई राज्याचें राजकारण चालवीत होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1731680561.jpg [postimage] => upload_post-1731680561.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 23 Nov 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [100] => Array ( [PostID] => 23832 [post_title] => महाराष्ट्रातील डाव्या उजव्यांचे राजकारण - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्र काँग्रेसमधील बाकीच्या सर्वांनी या समाजवाद्यांची हेटाळणी करून त्यांचा पाणउताराच केला. [post_shortcontent] =>

१९३०-३२ च्या स्वातंत्र्यलढयांत महाराष्ट्रांतील काँग्रेसमध्ये जेथे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा ब्राह्मणेतर समाज सामील झाला. त्या लढ्यात भारतीय कम्युनिस्ट सामील झाले नाहींत आणि महाराष्ट्रांतील कम्युनिस्ट जे सामील झाले ते निव्वळ विघ्नसंतोषीपणाने सामील झाले. राष्ट्रीय लढ्याच्या मुख्य प्रवाहापासून कम्युनिस्ट तेव्हांपासून जे बाजूला पडलेले आहेत ते अजूनहि बाजूलाच आहेत. १९३०-३२ च्या लढयांत महाराष्ट्र काँग्रेसमध्यें तीन प्रकारची माणसें होती. टिळकांच्या मृत्युनंतर सुरू झालेल्या गांधींच्या चळवळींत सामील झालेले जुने नवे कार्यकर्ते. १९२७-२८ पासून नेहरू व सुभाष चंद्र यांच्या स्फूर्तीनें काँग्रेसमध्ये आलेले सुशिक्षित तरुण आणि १९३०-३२ च्या चळवळींत आलेला ब्राह्मणेतर समाज हे ते तीन प्रकार होत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1731680462.jpg [postimage] => upload_post-1731680462.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 20 Nov 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [101] => Array ( [PostID] => 23831 [post_title] => महाराष्ट्रातील डाव्या उजव्यांचे राजकारण - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसमधून काँग्रेस-सोशॅलिस्ट पक्ष बाहेर पडला. [post_shortcontent] =>

स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचें विसर्जन करावें असें गांधींचे मत होतें असें मी ऐकलें आहे. मला तें वाचलेलें ओझरतें आठवते. पण काँग्रेसचें विसर्जन केल्यावर नेमके काय व्हावें याचें विवेचन गांधींनीं केलें नव्हतें अशी माझी पुसट आठवण आहे. गांधींची महत्त्वाच्या विषयांवरील सर्व मतें मला पटत नसत. खादी, ग्रामपुनर्घटना वगैरेंविषयीं गांधींच्यापेक्षां विनोबांचीं मतें अधिक शास्त्रशुद्ध आहेत. १९४१ सालीं डॉ. आंबेडकरांचा 'थॉटस् ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ वाचून मी फाळणीवादी झालों. तेव्हांपासून गांधींचें फाळणीविरोधी मत अखेरपर्यंत मला कधींच पटलें नाहीं. सरदार पटेल व त्याहिपेक्षां पं. नेहरू यांनीं अपवादात्मक मनोधैर्य दाखवून गांधींच्या विरोधास न जुमानतां फाळणी पत्करली. ही भारतावर खरोखर परमेश्वराची कृपा झाली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1731680332.jpg [postimage] => upload_post-1731680332.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 16 Nov 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [102] => Array ( [PostID] => 23830 [post_title] => लावणी वाङ्मयातील शृंगार [post_content] => [post_excerpt] => संतवाङ्मय अध्यात्म व परमार्थपर असल्यामुळे त्यांत शृंगाररस आढळणें विरळ. [post_shortcontent] =>

नायिकेच्या मोहक सौंदर्याचे हे विविध नमुने केवळ वानगीदाखल मीं दिले आहेत. केवळ अशा प्रकारचें बाह्यस्वरुपाचें वर्णन करून शाहीर थांबले आहेत असें नाहीं. नायक दूर गेल्यामुळें नायिकेची होणारी व्याकुळ विरहावस्था व तिचीं दुःखें शाहिरांनी रेखाटलीं आहेत. पति प्रवासाला गेला आहे व त्यामुळे नायिकेची अवस्था करुणास्पद झाली आहे. तिला विरहानलाचा दाह असह्य होत आहे. या अवस्थेचें चित्रणहि शाहीर यथार्थ शब्दांत करतात. अशा स्थितींत असलेली नायिका म्हणते,

“पति प्रवासामधें सखे मी येकली मंदिरीं ।

कंठं कोणाच्या बळें पाठवा पत्र लिहून या तरी ॥

झुरझुरून पांजर झाले शरीर निपट राहिलीं हाडें ।

रात्रंदिवस घोकणी पतीच्या लक्ष वाटेकडे ।।”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1730880197.jpg [postimage] => upload_post-1730880197.jpg [userfirstname] => Anant Phandi [userlastname] => Phandi [post_date] => 13 Nov 2024 [post_author] => 6016 [display_name] => अनंत फंदी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [103] => Array ( [PostID] => 23829 [post_title] => माझा कविमित्र भरत व्यास - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => धंदेकी कुछ बात करो कुछ पैसे जोडो [post_shortcontent] =>

या भरत भुवनांत आजकाल ते एखाद्या नबाबाच्या थाटानें राहतात. त्यांच्या लिहिण्याच्या खोलींत भारतीय पद्धतीचे कलात्मक कोच आहेत. मारवाडी पद्धतीची गादी लोडांची बैठक आहे. विजेचा पंखा फिरत असतो. नोकर पान बनवून देत असतो. संगीत दिग्दर्शक पेटीवर तर्ज वाजवीत राहतो. भरतजी भराभर शब्द टाकीत असतात. पंचवीस मिनिटांत गीत सिद्ध होतें. एक सहस्त्र रुपये भरतजींच्या पदरीं पडतात. ते काव्याचे व्यापारी बनले आहेत. त्यांचा व्यापार जोरांत चाललेला आहे. ‘जरा सामने तो आजा छलिये’ या त्यांच्या गीतानें लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘दो आँखे बारह हाथ'मधील 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हें त्यांचें प्रार्थनागीत उत्तरेंतील शाळाशाळांतून रोज गायलें जाऊं लागलें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1730686092.jpg [postimage] => upload_post-1730686092.jpg [userfirstname] => Gajanan Digambar [userlastname] => Madgulkar [post_date] => 09 Nov 2024 [post_author] => 6001 [display_name] => ग.दि. माडगूळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [104] => Array ( [PostID] => 23828 [post_title] => माझा कविमित्र भरत व्यास - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => महापहाडी मराठी बोलीच्या आगरांत त्यांचा मराठी साहित्याशी मात्र परिचय घडलाच. [post_shortcontent] =>

कोणा एका राजस्थानी वितरकाच्या शब्दानें त्यांना पेशव्यांच्या पुण्याचा रस्ता दाखविला. ते पुण्याला आले आणि झेड्. अहमद यांच्या 'शालिमार' संस्थेत नोकर झाले. हुद्दा होता, 'पंडितजी !' शालिमारच्या कुटुंबकबिल्यांत तेव्हां पुष्कळच गुणी माणसे होती. जागतिक काव्यांतहि ज्यांच्या कवितेला स्थान देणें जाणकरांना भाग पडेल ते सुविख्यात उर्दू कवि जोष मलिहाबादी त्या वेळी पुण्यांत होते. 'और इन्सान मर गया' या एकाच कादंबरीनें अमर झालेले तरुण लेखक श्री. रामानंद सागर त्या वेळीं शालिमारमध्ये होते. कादंबरीकार कृष्णचंद्रहि होते. या साहित्यिक समव्यवसायिकांच्याच संगतींत भरतजींना आपल्या प्रिय विषयाचा व्यासंग आवडीनें वाढवतां आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1730685355.jpg [postimage] => upload_post-1730685355.jpg [userfirstname] => Gajanan Digambar [userlastname] => Madgulkar [post_date] => 06 Nov 2024 [post_author] => 6001 [display_name] => ग.दि. माडगूळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [105] => Array ( [PostID] => 23827 [post_title] => विलायतची सफर [post_content] => [post_excerpt] => सुवेजचा कालवा हे एक जगांतील मोठे आश्चर्य होय. [post_shortcontent] =>

मुंबईचा किनारा सोडल्यावर पांच दिवसांनी पुनः जमिनीचे दर्शन घडलें, समुद्र अगदीं शांत असल्यानें आमच्या प्रवासाचा आरंभ तर खूप मजेत झाला; परंतु रोजच्या रोज वर आकाश व खाली पाणी या खेरीज दुसरें कांहीं पहावयास न मिळाल्याने आम्हाला जमीन केव्हां दिसेल असें होऊन गेलें. उन्हांत राहिल्या खेरीज सावलीची किंमत कळत नाहीं असें म्हणतात; त्याचप्रमाणें जमिनीची किंमत पाण्यांत राहिल्याखेरीज कोणांस कळावयाची नाहीं; जेव्हां अरबस्तानच्या किना-यावरील डोंगरांचे दुरून अंधुक दर्शन घडलें तेव्हां एखादा हरवलेला ठेवा सांपडावा याप्रमाणें सर्वांस आनंद होऊन डेकवर ते डोंगर पहाण्यास प्रवाशांची गर्दी उडाली !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1730048985.jpg [postimage] => upload_post-1730048985.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Nov 2024 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [106] => Array ( [PostID] => 23826 [post_title] => विभिन्न प्रदेशातील दीपावली [post_content] => [post_excerpt] => आसामांत वनवासी आणि पर्वतवासी लोकांत दिवाळीची प्रथाच नाही. [post_shortcontent] =>

येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठीं बायका सामूहिक रीत्या गायन-वादनाचे कार्यक्रम करतात. यासाठीं घरोघरीं दाराबाहेर अंगणात एक व्यासपीठ उभारण्यांत देते. या व्यासपीठाची सर्व सजावट दीपांनीं केली जाते. परंतु आंध्रांतील खेडोपाडीची दिवाळी काहीशी वेगळी असते. पैशाची कमतरता असल्यामुळे गांवकरी लोक डोळे दिपून जातील इतके दारूकाम करू शकत नाहीत. खेड्यांतून त्या दिवशीं सनकाड्यांसारख्या काड्या पेटवतात आणि त्या हातांत घेऊन गांवकरी आपल्या खेड्यांत सर्वत्र प्रकाश पसरवीत धांवत जातात. हैद्राबाद इथं दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचे कार्यक्रम होतात. ते पाहायला प्रचंड गर्दी उसळते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1728885835.jpg [postimage] => upload_post-1728885835.jpg [userfirstname] => मो. ग. तपस्वी [userlastname] => [post_date] => 30 Oct 2024 [post_author] => 6361 [display_name] => मो. ग. तपस्वी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [107] => Array ( [PostID] => 23825 [post_title] => मी एक सत्यशोधक - मुंबई उपनगरआवृत्ति [post_content] => [post_excerpt] => चढणाऱ्या उतारूंवर पुढल्या प्रदीर्घ रेल्वे प्रवासाची महान् जबाबदारी असते [post_shortcontent] =>

पहिल्या परिस्थितीत, तीन माणसांच्या बांकावर चौथ्याला बसण्याचा 'राइट्' नाही हा रेल्वेचा अमलांत नसलेला नियम हे माझं भांडवल असतं; तर दुसऱ्या परिस्थितीत तीन माणसांनी किंचित् सरकून घेऊन चौथ्याला जागा देण ही अगदी सामान्य माणुसकी आहे हा माझा युक्तिवादात्मक आधार असतो. दोन्ही बाबतीत भरपूर आरडाओरडा करावाच लागतो, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती अशा चार भाषांचं चढत्या क्रमांतलं माझं अज्ञान मला आरड्याओरड्यात अत्यंत उपयोगी पडतं. समोरच्या माणसाला (किंवा माणसांना) न येणारी किंवा कमीत कमी येणारी एक भाषा मी अचूक हेरतो आणि माझी मुलुखमैदान सोडतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1728874518.jpg [postimage] => upload_post-1728874518.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 26 Oct 2024 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [108] => Array ( [PostID] => 23822 [post_title] => डॉ. भीमराव रामराव तथा बाबासाहेब आंबेडकर - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => त्यामुळेच त्यांना टिळक व गांधी यांच्यापेक्षां रानडे व गोखले अधिक मोठे वाटतात व आवडतात. [post_shortcontent] =>

डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनांतील महत्त्वाचे झगडे अनेक आहेत. महाडच्या चवदार तळ्यांत पाणी भरण्याचा झगडा, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश झगडा, रामाचा रथ ओढण्याचा हक्क सांगण्याचा झगडा, पर्वति मंदिर प्रवेश सत्याग्रह, अमरावती मंदिर प्रवेश सत्याग्रह हे प्रसंग पाहिले तर ते सर्व समतेच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक हक्क प्राप्तीसाठींच होते. स्पृश्यांच्या मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी जीव धोक्यांत घालून झगडणारे आंबेडकर हे हिंदुधर्माभिमानी नाहीत, उलट वैरी आहेत, असे समजण्यांत स्पृश्य हिंदूंची मोठी घोर चूक झाली व गैरसमजामुळे हिंदुत्वाचें फार मोठे नुकसानच झालें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1728576755.jpg [postimage] => upload_post-1728576755.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 25 Oct 2024 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [109] => Array ( [PostID] => 23824 [post_title] => अश्र्व म्हणजे घोडा [post_content] => [post_excerpt] => भांड्यांतून निघालेला राक्षस वाढत जावा तसा त्याचा आकार मोठा होत चाललाय् [post_shortcontent] =>

दोन्ही घोडी पाण्यांत शिरलीं नि गुडघाभर पाण्यांत थांबली. त्यांनी माना खाली केल्या नि पाण्यांतून बुडबुड आवाज आले. घोड्याच्या मानेचा उतार झाला होता. घसरगुंडीवर पहिल्यांदा चढून बसलेल्या मुलासारखी राजूला भीति वाटली. त्यानं आयाळ गच्च धरून ठेवली. भ्यालेल्या मांजराच्या पिल्लासारखा तो तिथूनच नदीत पाहूं लागला. घोड्याचं प्रतिबिंब हलत्या पाण्यांत थरथरत होतं. पाण्याचा प्रवाह पायांखालून वाहत होता. त्याकडे पाहतां पाहतां आपणच घोड्यासह वाहत जात आहोत असं वाटत होतं. पिणं थांबवून घोड्यानं मध्येच वर मान केली, नि तें फुरफुरलं. रंगीत तुषारांचा पडदा राजूच्या डोळ्यांसमोर नाचला नि मंद गतीनं पाण्याकडे उतरूं लागला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1728867450.jpg [postimage] => upload_post-1728867450.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 23 Oct 2024 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [110] => Array ( [PostID] => 23823 [post_title] => डॉ. भीमराव रामराव तथा बाबासाहेब आंबेडकर - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => चालू विरोधकांना स्वार्थामुळे त्यांचेकडे निर्दोष दृष्टीनें पाहतां येत नाही, [post_shortcontent] =>

व्यासंगी व विद्वान् पंडित म्हणूनहि त्यांचा फार मोठा अधिकार आहे. राज्यकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा व धर्मशास्त्र यांचा साकल्याने व तौलनिक अभ्यास केलेला असा पंडित भारतांत आज तरी उपलब्ध नाही. महाराष्ट्रांत तर त्यांचेनंतर फक्त त्या अर्थानें श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेंच नांव घ्यावे लागेल. आणि अशा प्रचंड आणि प्रकांड पंडित्याबरोबर त्यांना भव्य प्रकृति व पल्लेदार गंभीर आवाजाची जोड मिळालेली आहे. ते बोलूं लागले कीं, किरण धरलेल्या वाघासारखी त्यांची नजर त्या विषयांत केंद्रिभूत झालेली असते व त्यांच्या प्रचंड व भव्य शरीरांतून गंभीर आवाज निघू लागला की एकाद्या देवळांतून रुद्राभिषेकाच्या वेळी होणाऱ्या सिंहनादाची आठवण होते!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1728576761.jpg [postimage] => upload_post-1728576761.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 19 Oct 2024 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [111] => Array ( [PostID] => 23821 [post_title] => बँकॉक ते कलकत्ता पायी प्रवास - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => लगेच तेथें जाऊन इंदूरास घरच्या पत्त्यावर तार केली कीं, " मी युद्धांतून सही सलामत मायदेशीं येऊन पोंचलों आहे. [post_shortcontent] =>

 टम्म हें गांव युद्धांत उध्वस्त झालें असल्याने एखाद्या जुजबी बाजारहाट किंवा प्रदर्शनासारखें, बांबू, कांठ्या, लांकडे, तंबू यांचेच आडोसे, झोपड्या, दुकानें यांनी वसलेलें होतें. टम्मूस एका पहाडी जातीच्या तरुण लेफ्टनंटकडून आम्हीं पास मिळवला. शर्मा नांवाचे एक मणिपुरी गृहस्थ तेथें हॉटेल चालवीत. त्यांच्या मित्राचा एक ट्रक माल भरून इंफाल गांवी जाणार होता. त्यांत त्यानें आम्हांला न्यायचें कबूल केलें. आम्हांला वाटलें फुकट नेतोय्. दुपारी दोन वाजतां आम्ही निघालों. वाटेंत अनेक ठिकाणीं पास दाखवावे लागले. रात्री आठ वाजतां पलेल गांवीं पोंचलों.येथून इंफाल १३ मैल होतें.येथवर सुभाषचंद्रांचा स्वातंत्र्यध्वज विजयावर विजय मिळवीत फडकला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1727756040.jpg [postimage] => upload_post-1727756040.jpg [userfirstname] => पुरुषोत्तम नागेश ओक [userlastname] => [post_date] => 12 Oct 2024 [post_author] => 6360 [display_name] => पुरुषोत्तम नागेश ओक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [112] => Array ( [PostID] => 23820 [post_title] => बँकॉक ते कलकत्ता पायी प्रवास - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => मंडालेकडे जाणाऱ्या आगगाडीत स्थानिक लष्करी अधिकार्‍यांकडून आम्ही आमच्या तामिळ मित्रांद्वारें पास मिळवला. [post_shortcontent] =>

पुढें एकदां आम्ही बैलगाडीतून एक हिंदी गाणें उच्च स्वरांत म्हणत जात होतों. घुंगरांच्या तालांत बैल पळत होते. दुपारी ३ || चा सुमार असावा. आमचे पुढे दोन फर्लांगावर एक इसम दोन्ही हातांत पिशव्या घेऊन चालला होता. आमचा ध्वनी ऐकून तो थबकला. आमची बैलगाडी त्याचेपाशी पोचतांच त्याने गाडीवाल्यास थांबविलें. तो एक पंजाबी तरुण होता. आम्हांला पाहून त्याला अत्यानंद झाला होता. तो कांही वर्षांपूर्वी पंजाबांतून, आपलें खेड्यांतून निघून विश्वाच्या या सांदीकोपऱ्यांत येऊन पडला होता. बऱ्याच दिवसांनी भारतीय व्यक्ति पाहून त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अत्याग्रहानें त्यानें गाडी दोन मैलांवर असलेल्या त्याच्या श्वशुरगृहाकडे वळवली. गव्हाची कांपणी नुकतीच होऊन मळणी वगैरे चालली होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1727756035.jpg [postimage] => upload_post-1727756035.jpg [userfirstname] => पुरुषोत्तम नागेश ओक [userlastname] => [post_date] => 09 Oct 2024 [post_author] => 6360 [display_name] => पुरुषोत्तम नागेश ओक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [113] => Array ( [PostID] => 23819 [post_title] => बँकॉक ते कलकत्ता पायी प्रवास - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => सरहद्दीपलीकडून येणारे ते सर्व शत्रू अशीं गेली चार वर्षे त्यांना संवय झाल्याने आम्हांला पाहतांच तो भेदरला होता. [post_shortcontent] =>

त्या खेड्याच्या दिशेने आम्ही पुढे जाऊं लागलों तो आम्हाला दुरून पाहूनच लोक भयभीत होऊन पळ काढू लागले. आमच्याशी कोणी बोलायला तयार होईना. उलट आम्हीं त्यांच्याशी बोलण्यास आतुर होतो. हा प्रकार बरा नव्हें हें जाणून आम्ही एका झाडाखाली सामान ठेवून बसलो. थोड्यांच वेळांत आम्हाला मोठ्ठा हलकल्लोळ व ढोलक्याची आवाज ऐकू येऊ लागला. भाले, बरच्या, लाठ्या, काठ्या, बंदुकी, तलवारी घेऊन संबंध खेडे आमच्या रोखाने चाल करून येत होतें. आमच्या समोर एका फर्लांगांवर असलेला ओढा पार करून आमच्या बाजूस तोंड करून ओढ्याच्या उंच तीरामागे सर्व लोक दबा धरून बसले. त्यांच्या बंदूका आमच्यावर रोखल्यालेल्या होत्या. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1727756028.jpg [postimage] => upload_post-1727756028.jpg [userfirstname] => पुरुषोत्तम नागेश ओक [userlastname] => [post_date] => 05 Oct 2024 [post_author] => 6360 [display_name] => पुरुषोत्तम नागेश ओक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [114] => Array ( [PostID] => 23818 [post_title] => बँकॉक ते कलकत्ता पायी प्रवास - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => माध्यान्हीस आम्ही २४ मैलांवरील नावाई गांवीं पोंचलों. हें सयामचे शेवटचें खेडें होतें. [post_shortcontent] =>

बँकॉकच्या ग्रंथालयांतील नकाशे सर्व सयामी लिपींत असल्यानें उमगेनात. अरण्यांतील वाटांचे मार्गदर्शन करणारें इंग्रजी पुस्तकहि उपलब्ध नव्हते म्हणून प्रवासासंबंधी पूर्वयोजना तयार करणें अशक्य झाले. शेवटी वाट फुटेल तिकडे जात हिंदुस्थान गांठावें असें ठरलें. प्रवासाच्या तयारीस्तव १ नोव्हेंबर १९४५ रोजी दुपारी आम्ही बाजारहाट करावयास निघालों.

प्रत्येकाने एकेक हलकी चामड्याची वा वेताची पेटी विकत केली. टॉर्च, बॅटरीचे मसाले, आगपेट्या, टॉर्चचे एकदोन लहान कांचदीप इत्यादि सामान आम्ही विकत घेतलें. रामसिंगाचें पादत्राण प्रवासभर टिकण्याच्या परिस्थितीत नव्हते म्हणून त्यांनी नवीन जोडा घेतला. आंथरण्यास दरी, मच्छरदाणी, पांघरण्यास एक हलके कांबळे, तीन सदरे व तीन विजारी, लंगोट इ. सामान प्रत्येकाचें होतेंच. वाटेंत सामान वाहून अनेक मैल पाय चालावे लागेल अशा कल्पनेनें आम्हीं अत्यल्प सामान बरोबर ठेवलें होतें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1727756015.jpg [postimage] => upload_post-1727756015.jpg [userfirstname] => पुरुषोत्तम नागेश ओक [userlastname] => [post_date] => 02 Oct 2024 [post_author] => 6360 [display_name] => पुरुषोत्तम नागेश ओक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [115] => Array ( [PostID] => 23817 [post_title] => 'रीगल' मधला बॉक्स - भाग दोन [post_content] => [post_excerpt] => मला अर्ध्या सुखांतून भाईनं उठविलं होतं आणि तेंहि सुख असं होतं [post_shortcontent] =>

मध्यंतर झालं. आतां आणखी सव्वा तास झाल्यावर ह्या सुखाची पूर्णता होणार असा हिशेब करीत मी बाहेर आलो. तीहि आली. पलीकडल्या बॉक्समधून भाई नि त्याची ती दुसरी मुलगी आली. मीं भाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला वाटलं, माझ्यासारखाच त्याचा चेहरा एका निराळ्या आनंदानं, सुखानं फुललेला असेल. पण तसं कांहीं दिसलं नाहीं. त्यानं मला विचारलं, मराठींत हं, "कसं काय वाटलं ?”

 

"एकदम झकास. तुझ्यावर मी खूष आहें, भाई !" 

 

मग आम्ही चौघेंहि कांहीं तरी बोलत उभीं राहिलों. एवढ्यांत एकदम कांहीं तरी आठवल्यासारखं करून भाई म्हणाला, "आपण बाहेर जायचं चहा घ्यायला ?"

 

"नो, थँक्स. आपण वाटल्यास इथं स्टॉलवर घेऊं " त्यांतली एक मुलगी म्हणाली. मी लगेच होकार दिला. 

 

मी होकार दिलेला भाईला आवडला नाहीं असं दिसले. तो म्हणाला, "चला हो, आपण बाहेर जाऊं. तिथं चहा वगैरे घेऊ नि पटकन परत येऊं. मला सिगारेटचं पाकीटहि घ्यायचं आहे. चला जाऊं."

 

" नको ना." दुसरी मुलगी अति लाडिकपणे म्हणाली.

"चला हो, जाऊं दोन मिनिटाचं काम."

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1726722300.jpg [postimage] => upload_post-1726722300.jpg [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 28 Sep 2024 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [116] => Array ( [PostID] => 23816 [post_title] => 'रीगल' मधला बॉक्स - भाग एक [post_content] => [post_excerpt] => तुला मी मघाशींच सांगितलं की आयुष्यांत प्रत्येक सुखाची गोडी चाखावी. [post_shortcontent] =>

म्हटल्याप्रमाणं संध्याकाळी तो माझ्या ऑफिसांत आला. आम्ही मग जवळच्याच हॉटेलांत गेलों. रंगानं भली मोठी ऑर्डर दिली, कॅप्स्टनचं एक पाकीट मागवलं नि माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "बाप्या, कसं काय ? हाउ ईज लाइफ ?"

"ठीक आहे. आमचं आयुष्य ठरविक चाकोरीतलं. त्यांत विशेष असं काय घडणार ? तुझं कसं काय ?"

"फाइन. काळजी नाहीं, कथा नाहीं !" 

तेवढ्यांत खाद्यपदार्थ आले, सिगरेटचं पाकीट आलं. रंगानं दोन सिगरेटी काढून त्यांची टोकं टेबलावर आपटली नि मला त्यांतली एक सिगरेट दिली.

 

त्याला खुलविण्यासाठीं मी म्हटलं, "रंगा, लेका गेल्या जन्मीं तूं खूप पुण्य केलेलं दिसतंय. इथं ह्या जगावर स्वर्गात असल्यासारखा वागतो आहेत तूं. आय् रिअली एन्व्ही यू !"

“खरं आहे. मी स्वर्गातल्यासारखाच इथं वावरतो आहे. स्वर्गातली मदिरा इथं आहे नि अप्सराहि आहेत. खरं कीं नाहीं ?" 

"कुणास ठाऊक बाबा ?” 

"हात् लेका ! कुणास ठाऊक काय, मला ठाऊक आहे. गेल्या आठवड्याचीच गोष्ट–" 

"म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठीं तूं मला भेटणार होतास का ?"

"छट् ! आतां आठवण झाली एवढंच. तूं भेटावंस म्हणून तुला दुपारीं थाप मारली गंमत सांगायची आहे म्हणून. हरकत नाहीं. हाहि किस्सा मोठा ढंगदार आहे." 

"असं ? मग सांग ना."

"सांगतों.” त्यानं पहिल्या सिगरेटच्या तुकड्यानं दुसरी सिगरेट पेटवली नि गोष्ट सांगायला सुरुवात केली....

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1726722188.jpg [postimage] => upload_post-1726722188.jpg [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 25 Sep 2024 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [117] => Array ( [PostID] => 23815 [post_title] => प्रिमिअरला जातों मी! [post_content] => [post_excerpt] => "काय चित्रपट आहे की तमाशा ? कशाचा कशाला मेळ नाही फुकट जाग्रण मात्र झालं !" [post_shortcontent] =>

तिसऱ्या प्रवेशाचा काळ तोच असतो पण वेळ मात्र रात्रीची असते. माझे जुने मित्र सूर्यनारायण ड्यूटी संपवून गेलेले असतात नि एडीसन नांवाच्या सद्गृहस्थाच्या कृपेमुळे बिजलीचे दिवे घरोघरीं तेवत असतात. नि अशा वेळी मी माझें कपडे (म्हणजे बाहेर जाण्याचे) शोधत असतो. पण सांपडत नाहींत. तोंच सौभाग्यवतीची एन्ट्री होते नि शोध लागतो की, कपडे लॉन्ड्रीतून आणावयाचे राहून गेलेले आहेत. मी चरफडतों– रागावतों– ओरडतो, पण त्याचा आठ वाजता बंद झालेल्या लॉन्ड्रीच्या कुलूपावर कांहीं एक परिणाम होणार नसतो, हें माहीत असल्यामुळे सौभाग्यवती शांत असते. प्रिमिअरची वेळ होत आलेली असते. पण कपडे नसतात. "हे आहेत ते काय वाईट आहेत ?" माझ्या अंगावर असलेल्या कपड्यांकडे बोट दाखवित ती विचारते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1726481436.jpg [postimage] => upload_post-1726481436.jpg [userfirstname] => मधुसूदन कालेलकर [userlastname] => [post_date] => 21 Sep 2024 [post_author] => 6355 [display_name] => मधुसूदन कालेलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [118] => Array ( [PostID] => 23814 [post_title] => नाटकवाला [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाच्या अभावामुळे रामाला कांहीं कांहीं वाक्यांचा अर्थहि समजत नसे [post_shortcontent] =>

नाशिक, पंढरपूर वगैरे लहान-मोठ्या क्षेत्रांच्या ठिकाणी भिक्षुकवर्ग फार असे. त्यांत स्वार्थी, मतलबी, कार्यसाधु अशा वृत्तीचेहि कांहीं भिक्षुक असून, ते धनिक लोकांची वाटेल तीं कामें द्रव्यलोभानें साध्य करून देण्यास तत्पर असत; मग तें कुकर्म आहे किंवा सत्कर्म आहे याचा ते कधीहि विचार करीत नसत! अशा जातीच्या एका भिक्षुकाची ('भद्रेश्वरा'ची ) भूमिका मास्तरांनीं 'शारदें'त रंगविली. तिजकरितां काशीनाथपंत परचुरे हे सर्वस्वी योग्य नट होते. अण्णासाहेबांच्या वेळेपासून 'मैत्रेया'ची विनोदी भूमिका ते करीत असत. शिवाय ते वांई क्षेत्रांतील कट्टर ब्राह्मण असून तेथें चालत असलेले 'जरठ-कुमारी विवाह' त्यांच्या पहाण्यांत असल्यामुळे, 'भद्रेश्वर दीक्षिता'ची भूमिका मास्तरांच्या कल्पनेप्रमाणें ते सहजसुलभतेनें, वठवीत असत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1726480893.jpg [postimage] => upload_post-1726480893.jpg [userfirstname] => दादा लाडू [userlastname] => [post_date] => 18 Sep 2024 [post_author] => 6354 [display_name] => दादा लाडू [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [119] => Array ( [PostID] => 23813 [post_title] => अठरा अध्यायांची आधुनिक गीता - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => त्यांचा मृत्यु हा त्यांच्या तेजस्वी 'गीतेचा' सुयोग्य शेवट आहे. [post_shortcontent] =>

हीच खंबीर वृत्ति त्यांनी गोवा, दीव, दमण, पाँडिचरी वगैरे भागांचे सूत्रचालन गृहखात्याकडे देतांना दाखविली. शेख अब्दुल्ला काय किंवा डावे कम्युनिस्ट काय (स्थानबद्ध) यांचे बाबतही उरी उदंड माया बाळगणारे शास्त्रीजी द्रवले नाही. झटपट आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसाजवळ होती आणि म्हणूनच अल्प काळात त्यांनी कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचा उरक मोठा होता. कामावर त्यांची पकड होती. Vision होती. द्रष्टेपण होते. सेवापरायणता होती. सुरक्षा मंडळातील 'राजकारणालाही’ त्यांनी अचुक ओळखले आणि त्याचे 'वस्त्रहरण' ही त्यांनी केले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1725946757.jpg [postimage] => upload_post-1725946757.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Sep 2024 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [120] => Array ( [PostID] => 23812 [post_title] => अठरा अध्यायांची आधुनिक गीता - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => फार अल्प अशा काळांत ते तेजस्वी पर्व समाप्त झाले आहे. [post_shortcontent] =>

आणखी एक महत्त्वाचा पायंडा शास्त्रीजीनी पाडला त्याला खंडप्राय देशाच्या लोकशाहीचे दृष्टीने फार महत्त्व आहे असे मला वाटते. व्यक्ति तितकी मते हे लोकशाहीने गृहित धरलेले तत्त्व आहे. ह्या मतांना जास्तीत जास्त जवळ आणणे- त्यांतून जनकल्याणाा एक सामान्य कार्यक्रम ठरविणे हे लोकशाहीत गृहित कृत्य असते. शास्त्रीजीनी विरोधी मते धारण करणारेही लोकशाहीचे मूलाधार आहेत हे तत्व मान्य केले आणि आपल्या चतुर व प्रामाणिक वागण्याने त्यांनी विरोधी पक्षांचा विश्वास संपादन केला. केवळ कच्छ, पाकिस्तानी सेनेचे काश्मीर आक्रमण व ताश्कंद करार एवढ्यापुरतेच त्यांनी सहकार्य मागितले नाही, तर देशरचनेच्या कार्यात त्यांनी नेहमीच आपला एक हात पुढे ठेवला आहे आणि त्यांचा विनम्र व खऱ्या अर्थाने सहकार्याच्या त्या भावनेलाही विरोधी पक्षनेत्यांनी व जनतेनेही उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1725946640.jpg [postimage] => upload_post-1725946640.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Sep 2024 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [121] => Array ( [PostID] => 23811 [post_title] => गांधींजींच्या चरित्राला टिळकांची प्रस्तावना - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => थोर व उदार पुरुषांचीं चरित्रें शीलचारित्र्यवर्धनास उपयोगी पडतात यांतील बीज हेंच होय [post_shortcontent] =>

आणि आमच्या हिंदुस्थानांतील नोकरशाही, वसाहतवाल्यांच्या बांधवांचीच असल्यामुळे वसाहतींतील हिंदी मजुरांच्या शोचनीय स्थितीकडे हिंदुस्थान सरकारचें जावें तितकें लक्ष गेलें नाहीं. ही शोचनीय स्थिति हिंदुस्तानांतील पुढारी लोकांच्या लक्षांत येऊन गेल्यास पुष्कळ वर्षे झाली, पण गांधी सारखे पुरुष पुढे येईपर्यंत तिचें अल्प देखील निवारण झालें नाहीं. समजलें होतें पण उमजलें नव्हतें. आणि उमजलें तरी करवत नव्हतें असा प्रकार होता. या कुंचंब्यांतून लोकांना बाहेर काढून गांधींनीं आपल्या उदाहरणानें सुधारणेचा मार्ग दाखविला, असें पुढील चरित्रावरून कोणासहि कळून येईल. आफ्रिकेंतील हिंदी लोकांस त्यांच्या विपन्नावस्थेतून सोडविण्यास गांधी यांनी काय केलें याचेंहि जरा सूक्ष्म रीत्या अवलोकन केलें पाहिजे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1724667561.jpg [postimage] => upload_post-1724667561.jpg [userfirstname] => बाळ गंगाधर टिळक [userlastname] => [post_date] => 07 Sep 2024 [post_author] => 6353 [display_name] => बाळ गंगाधर टिळक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [122] => Array ( [PostID] => 23810 [post_title] => गांधींजींच्या चरित्राला टिळकांची प्रस्तावना - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => परिस्थिति ही प्रायः पूर्व पिढीच्या किंवा पूर्वकालीन कर्माच्या परिपाकानें निर्माण झालेली असते. [post_shortcontent] =>

महात्मा गांधी यांचें नांव हिंदुस्तानांत कोणास माहिती नाहीं असें नाहीं अर्थात् त्यांच्या बद्दल थोडीबहुत माहिती करून घेण्याची इच्छाहि सर्व लोकांस झालेली आहे असें म्हटलें तरी चालेल. परंतु ही इच्छा पूर्ण होण्यास मराठी भाषेंत आजपर्यंत कोणताच ग्रंथ झालेला नव्हता. ती उणीव सौ. अवंतिकाबाई यांनी प्रस्तुतचा सोपा ग्रंथ लिहून भरून काढली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करितों. सौ. अवंतिकाबाई म्हणतात त्या प्रमाणें महात्मा गांधी यांचें चरित्र अद्याप वाढतें आहे. आणि ह्याच विषयावर नवा ग्रंथ लिहिणारास दर वर्षी नवीन माहिती मिळण्यासारखी आहे. म्हणून हल्लींच्या ग्रंथानें पुढील लेखकांस कोणत्याहि प्रकारचा अडथळा न येतां उलट त्या कार्याची प्रस्तावना करून ह्या कट्ट्या देशभक्ताच्या चरित्राची महाराष्ट्र वाचकांस ओळख करून देण्याची कामगिरी बजावल्याचें श्रेय मात्र सौ. अवंतिकाबाईस मिळणार आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1724667310.jpg [postimage] => upload_post-1724667310.jpg [userfirstname] => बाळ गंगाधर टिळक [userlastname] => [post_date] => 04 Sep 2024 [post_author] => 6353 [display_name] => बाळ गंगाधर टिळक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [123] => Array ( [PostID] => 23809 [post_title] => डॉन ब्रॅडमनची प्रेक्षणीय फलंदाजी [post_content] => [post_excerpt] => ब्रॅडमननं त्याच गोलंदाजीवर हुकमत गाजवली होती. इंग्लीश गोलंदाजीला वाकवलं होतं [post_shortcontent] =>

क्रिकेटचा एक सुजाण टीकाकार म्हणतो की, “ब्रॅडमन हा कलावंत असण्यापेक्षां कारागीर आहे," मी जाणकारांच्या मताला नेहमीच मान देतो. पण मला असं प्रांजलपणे म्हणायचं आहे कीं, ब्रॅडमन हा कलावंत नव्हे, हें मला कोणीहि कितीहि पटवून दिलं तरी पटायचं नाहीं ! कारण क्रिकेटच्या अनभिज्ञालाहि खेळांतील सौंदर्यानं भारावून टाकणारा खेळाडू हा केव्हांहि कलावंतच असणार ! आणि ब्रॅडमनच्या फटक्या फटक्यांत ही शक्ति होती ! जें काय थोडं क्रिकेट मी पाहिलं आहे, त्यांत मॅकार्टनेपेक्षां एकटा ब्रॅडमनच मला आल्हाददायक, आकर्षक फलंदाज वाटला आहे !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723570641.jpg [postimage] => upload_post-1723570641.jpg [userfirstname] => बाळ ज. पण्डित [userlastname] => [post_date] => 31 Aug 2024 [post_author] => 6335 [display_name] => बाळ ज. पण्डित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [124] => Array ( [PostID] => 23808 [post_title] => यवतमाळचे बोरी मास्तर - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => तीन रुपये दरमहावर काम करणारा एक शाळामास्तर स्वपराक्रमानें तीन लाखाचा मालक झाला [post_shortcontent] =>

त्याकाळी वरील गोऱ्या अधिकारी वर्गाशीं अशा धर्तीचें वळण असणें खरोखरीच मोठे मानाचें, लौकिकाचें व लाभाचें साधन होतें. बोरीमास्तरांना तें साहजिक उपलब्ध झालें. त्यावेळी यवतमाळ जिल्ह्याची वसाहत होऊं घातलेंमुळे सरकारी कामानिमित्त अनेक गोऱ्या लोकांना तेथें वरचेवर यावें लागे. आशा स्थितींत त्यांच्या खाण्यापिण्यांत बोरीमास्तरांच्या उपरोक्त भाजीपाल्यानें कांहीं उणें पडू दिलें नाहीं. ज्याप्रांतांत नित्यास लागणारें खाद्य जिन्नस मिळण्याची पंचाईत तेथें जर शहरा सारखा उत्कृष्ट भाजीपाला मिळू लागला तर त्याचें कौतुक कोणास वाटणार नाहीं आणि ज्याचेकडून तो येतो, ती व्यक्ति कशी बरें लक्ष्यांत राहणार नाहीं ? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723568972.jpg [postimage] => upload_post-1723568972.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Aug 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [125] => Array ( [PostID] => 23807 [post_title] => यवतमाळचे बोरी मास्तर - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => त्यांचें वय पोक्त नसले तरी त्यांची गांवकऱ्यांवर मोठी छाप पडली [post_shortcontent] =>

पुष्कळ माणसांचें असें होतें; त्यांना थोडी मान्यता मिळू लागली, लोक त्यांस मोठेपणा देऊ लागले, कीं, त्यांच्या बुद्धीला फाटे फुटूं लागतात. मग ते नाहीं त्या फंदांत पडतात किंवा नाना प्रकारचीं खेंकटीं निर्माण करून जगाच्या अनादरास प्राप्त होतात. बोरी मास्तरांचें वर्तन याच्या अगदी उलट होतें. शाळेचे काम त्यांच्यामागे होतेच. शिवाय ते धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांचा पुष्कळ वेळ स्नानसंध्या, जप, अनुष्ठान, देवपूजा, पोथी वाचणे, देवदर्शन यांत जाई. दूधदुभतें स्वस्त होतें तरी त्यांना शेतीचा व जनावरांचा शोक असल्यामुळे त्यांनीं दुभत्याचें जनावर पाळलें होतें व त्याची जोपासना करण्याचे कार्यही ते स्वतः करीत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723568965.jpg [postimage] => upload_post-1723568965.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Aug 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [126] => Array ( [PostID] => 23806 [post_title] => पहिला अनुभव - भाग सहावा [post_content] => [post_excerpt] => सकाळच्या प्रहरींच मी भुसावळ शहरांत एकटाच हिंडत होतों. [post_shortcontent] =>

माझे वडील हीच मला आमची श्रीमंती वाटे. त्यांचे तें आमच्याकडे आपुलकीने पाहणें-आमची काळजी करणें-आमच्या सुखाकरिता कष्ट करणें- मला त्या वेळीं वाटे-असें 'वडील' असावेत- मग श्रीमंती नसली तरी चालेल! माझ्या वडिलांजवळ स्वभावाची 'श्रीमंती' होती! आणि त्या वेळेपर्यंत मला जीवनांत जो अनुभव आला तो सर्व चांगलाच होता, आपुलकीचा होता, सचोटीचा होता. रानांत वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे असतात हें आम्हीं ऐकत होतों, वाचीत होतों, तसे माणसांतहि असतात हें आम्हीं ऐकलें होतें, पण पाहिले नव्हते- तसा मला व्यक्तिगत आयुष्यांत कांही अनुभव आला नव्हता. माणसांचें 'रान' आमच्या त्या वेळच्या आयुष्यापासून दूर दूर होतें !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723315768.jpg [postimage] => upload_post-1723315768.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [127] => Array ( [PostID] => 23805 [post_title] => पहिला अनुभव - भाग पाचवा [post_content] => [post_excerpt] => शुक्रवार पेठेतील बाबूराव देवभक्तांच्या मठींत मी उतरलों. [post_shortcontent] =>

परंतु अनंतरावांकडून मला असें समजलें की, मुंबई प्रांतांत कमीत कमी तीन वर्षे वकीली केल्याशिवाय न्यायाधिशाच्या नोकरीसाठी अर्ज करायची लायकी प्राप्त होत नाही. ते म्हणाले, पाहिजे तर मुंबईत माझ्याबरोबर काम कर किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून वकीली कर-" वकीली करण्याच्या दृष्टीने मी आयुष्याचा कधीच विचार केला नसल्यामुळे कोठेहि वकीली करणें हा विचारच मला चमत्कारिक वाटला. अनंतरावांचा पाठिंबा असला तरी मुंबअतल्या अनेक बेकार वकीलांच्या हकीकती त्यांच्याच तोंडून वारंवार ऐकल्यामुळे, मुंबईसारख्या महाग ठिकाणीं वकीलीचा व्यवसाय थाटण्याची माझी हिंमत नव्हती आणि वकिलीला ज्या प्रकारच्या ओळखी लागतात त्या दृष्टीने बाकीचा मुंबई प्रांत मला सर्वस्वी अनोळखी होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723314596.jpg [postimage] => upload_post-1723314596.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [128] => Array ( [PostID] => 23804 [post_title] => पहिला अनुभव - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => गेल्या ३७ वर्षांत किर्लोस्कर' मासिकांचा संसार खूपच वाढला. [post_shortcontent] =>

हें काम करीत असतां अनेक शेतकरी ग्राहकांशीं माझा संबंध येऊ लागला. त्यांत दोन गोष्टी माझ्या मनावर वारंवार आघात करीत. त्यांतली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समाजांत बोकाळलेला अंधविश्वास, दैववाद व न्यूनगंड. त्याचा मला पदोपदीं प्रत्यय येथून मन अस्वस्थ होई. आपण जगांत अितके मागे पडलों आहों, याचें कारण आपण स्वतंत्र व सद्यःकालाला अनुरूप असे विचार करण्यास असमर्थ झालों आहों असें मला दिसून येऊ लागलें. अर्थात् 'जुनें तें सोनें मानण्याच्या घातुक सवयीपासून समाज जितका लवकर मुक्त होअील व बुद्धिवादाचा अधिक उपयोग करूं लागेल तितक्या शीघ्रतेने आपली सध्याच्या दुर्दशेतून मुक्तता होईल हें माझें ठाम मत झालें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1723309796.jpg [postimage] => upload_post-1723309796.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [129] => Array ( [PostID] => 23803 [post_title] => पहिला अनुभव - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => मुलगी वराकडे डोळे उचलून पाहतहि नसे मग नवरामुलगा पसंतनापसंतची भाषा कुठली? [post_shortcontent] =>

जीवनाचा मोठा महत्त्वाचा पैलू द्रव्यार्जन हा आहे; लौकिक, प्रतिष्ठा, पत, लोकप्रियता, नातेवाइकांचें प्रेम या सर्वांचा बहुत अंशीं पाया द्रव्य हा आहे. इतरांच्या तोंडाकडे लाचारीने पाहवयास लागू नये इतकें लघुतम द्रव्य संसारी माणसाकडे पाहिजे. विद्यार्थीदशेंत मी एकहि पै मिळवू शकलों नाहीं. मला कोठल्याच प्रकारचें बक्षीस किंवा स्कॉलरशिप मिळाली नाही. बी. ए. झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालीचा वर्ग घेऊं लागलों, शिकवण्या पत्करल्या आणि पालीचा खाजगी वर्ग काढला. सप्रे नांवाच्या विद्यार्थ्याने दिलेले शिकवणीचे चांदीचे चार रुपये ही माझी पहिली अर्जित रक्कम. दुर्दैव असे की त्याच दिवशीं आमच्या साताऱ्याच्या वाड्यांतल्या कांही भागाला आग लागली 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1722936362.jpg [postimage] => upload_post-1722936362.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [130] => Array ( [PostID] => 23802 [post_title] => पहिला अनुभव - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => शंकराचार्याच्या भूमिकेकरता श्री. आळतेकर यांनी माझे नांव सुचविलें होते [post_shortcontent] =>

'केम आतलेकर, तमे आना एटला सारा वाळ काढी नाखवा मांगोश के ?" असा प्रश्न केला. "होय! काढायलाच हवेत. संन्याशाचे काम आहे; मुंडन केलेच पाहिजे." आळतेकरांनी उत्तर केलें "ना! ना !! मेकप विकपनी कांई सगवड थाय तो जुओ न ! केम रुस्तम, तमे केम लागे ?" शेटनी बाजूला बसलेल्या रुस्तुमबाबाला विचारलें. होला हो कसा द्यावयाचा या कामांत चित्रपट सृष्टीत शेट लोकांच्या सभोवार घोटाळणारी माणसें मोठीं तरबेज आणि तत्पर असतात. रुस्तुमबाबाने ताबडतोब आर्देसर शेटच्या सुरांत सूर मिळवून, 'डोक्यावर सफेत कपडा बांधून त्यावर सव्वीस नंबरचा ग्रीजपेंट लावला तर डोके मुंडन केल्यासारखें दिसण्यास काही हरकत नाही,' असे आपले मत ठोकून दिलें. बिचाऱ्या आळतेकरांपुढे हा भलताच पंचप्रसंग उभा राहिला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1722932948.jpg [postimage] => upload_post-1722932948.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [131] => Array ( [PostID] => 23801 [post_title] => पहिला अनुभव - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => पुस्तकबांधणीचें काम, पाट्या रंगविण्याचें काम, त्या त्या दुकानांत तासन् तास उभें राहून मी अभ्यासलें. [post_shortcontent] =>

पनवेलला परत आलो. तसली माहिती लिहिण्याचे काम चालू ठेवलें. अितक्यांत एक छोटासा अपघात झाला. ओटीवर लिहीत बसलों असतां, माळ्यावर उंदीरमांजराच्या झगड्याचा खडबडाट उडाला. बराच कचरा खाली पडला. त्यांत लहानसें हस्तीदंती मुठीचे एक इंच लांबीचें पातें असलेले हत्यार दिसले. आकर्षक होतें तें पात्याला तेल लाऊन मीं सहाणीवर त्याला धार दिली आणि हाताशीं होतें त्या 'राडीर गमी' रबराच्या तुकडयावर तें चालवलें. मग कल्पना आली. आपले नांव त्यावर कोरून शिक्का बनवावा. माझें हस्ताक्षर फार सुंदर असे. (आता लिहिण्याचा हातच लंजूर पडलेला आहे. सहीसुद्धा करतां येत नाही. ) उलटी अक्षरें काढून कोरला. अरेच्चा, मला ही कला छान साधते हं ! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1722477645.jpg [postimage] => upload_post-1722477645.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Aug 2024 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [132] => Array ( [PostID] => 23800 [post_title] => भाग नववा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => जडभरतांस, बापानें गायत्री मंत्र शिकविण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ झाला [post_shortcontent] =>

संन्याशानें भिक्षा देखील वाटेल त्या वेळी मागावयाची नाहीं. भिक्षा घालणारास संकट न पडेल अशाच वेळी त्यानें ती मागावी लागते. जेवण होण्याच्या आधी भिक्षा मागितल्यास कदाचित् घरांतील लोक, आपल्यांतलें अन्न कमी करून संन्याशास अधिक भिक्षा घालितील. तसें न व्हावें ह्मणून घरांतून धूर निघावयाचा थांबल्यावर मग तेथें भिक्षा मागावयास जावें असा संन्याशास नियम घालून दिला आहे. ज्याने 'मानापमानाचें गोवें गुंडाळून ठेविलें ' नाहीं तो या आश्रमास अधिकारीच नाहीं. अशा रीतीनें नाइलाजास्तव थोडींशी कर्मे करणार्‍यास, तूं जास्त कां करीत नाहीस असे विचारणें न्याय्य नाहीं. अग्निसेवा वगैरे पूर्वीच्या आश्रमांतील कर्तव्ये या आश्रमांत त्यास माफ केली आहेत ती लोकांच्या आवडी नावडीसाठी नव्हेत तर त्याच्या स्वतःच्या सहायासाठी होत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1721362547.jpg [postimage] => upload_post-1721362547.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [133] => Array ( [PostID] => 23799 [post_title] => भाग आठवा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => लोकांना निष्काम कर्माचरणाचा घडा घालून द्यावयाचा त्यांत फलाशा कसली धरावयाची [post_shortcontent] =>

मांगे सांगितलेल्या मोक्षमंदिराच्या चार पाय-यांपैकी, सर्वात खालची पायरी घेतली, तरी तिच्यावर राहणारा ‘ सहस्रेषु कश्चित् ' मनुष्य निवळ वर्णविहित कर्मांखेरीज इतर सर्व कर्माचा ह्मणजे ज्यांत स्वतःला कांहीं फलप्राप्ति इष्ट असते अशा काम्य यज्ञयागादि कर्माचा आरंभ करणार नाहीं ही गोष्ट उघड आहे. वरच्या पायरीवर दृष्टि ठेऊन त्यास आपला मार्ग आक्रमण करावयाचा असल्यामुळे विनाकारण भलती कर्मे करा व त्यांच्या फलांचा त्याग करा असला खटाटोप तो कां करील ? त्याच्या वरच्या पायरीवरच्या मनुष्याविषयी सुद्धां तेंच ह्मणावें लागेल. तिसऱ्या पायरीवरील 'सर्वारंभ परित्यागी' साधकास वर्णविहित (निष्काम ) कर्माचरणाकडे व्यर्थ खर्च होणारा काल, भगवत्प्राप्तीविषयी प्रयत्न करण्याकडे खर्च करणें अवश्य आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1721362456.jpg [postimage] => upload_post-1721362456.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [134] => Array ( [PostID] => 23798 [post_title] => भाग सातवा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => अर्जुन प्रारंभी या चौथ्या पायरीच्या ही खाली होता. [post_shortcontent] =>

वस्तुतः ब्रह्मविद्येचा उपदेश उपनिषदांत वर्णिल्याप्रमाणे हळू हळू चढत्या उपासना सांगून करावयास पाहिजे, कारण, तसे न केल्यास मोक्षप्राप्तीच्या उत्सुकतेमुळे मधल्या पाय-या सोडून एकदम उडी मारण्याची साधकास इच्छा होईल, व त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्याचे पाय मात्र मोडतील अशी भीति असते. असें असतां भगवंतांनी अर्जुनास एकदम ब्रह्मविद्या कां सांगितली याची दोन कारणें संभवतात. पहिले कारण, पायरीपायरीनें ज्ञान सांगत बसावयास रणांगणांवर वेळ नव्हता; त्यास स्वस्थता लागते. व दुसरें कारण अर्जुन त्यांचा परमप्रिय मित्र होता. त्याचा उद्धार उपदेशानें झाला नसता तर आपलें दैवी सामर्थ्य उपयोगांत आणूनसुद्धा त्यांनी तो केला असता

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1721362339.jpg [postimage] => upload_post-1721362339.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [135] => Array ( [PostID] => 23797 [post_title] => भाग सहावा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => अर्जुनाचा अधिकार किती आहे हें भगवंतांस माहिती नव्हतें असे नाहीं [post_shortcontent] =>

सारखा खडतर प्रयत्न करून सुद्धां जी गोष्ट प्राप्त होण्यास अनेक जन्म घ्यावे लागतात, ती गोष्ट सवडीनुसार थोडासा प्रयत्न करून साध्य कशी व्हावयाची ? रात्रंदिवस शत्रूंशी युद्धकरून त्यांस जेर करून सोडण्याचा प्रयत्न करणार्‍या धैर्यधरास नांवें ठेवून, दुपारची वामकुक्षी वगैरे झाल्यावर मजेनें सायंकाळी जराशी लढाई केली ह्मणजे झाले, जेवणखाण सोडून वेळकाळ न बघतां एकसारखी लढाई कसली करावयाची असे विचारणारा मानापमानांतला लक्ष्मीधर, स्वतःच्या कल्पनेप्रमाणे युद्ध करून शत्रूंवर विजय मिळविण्यास जितका समर्थ होईल, तितकाच, सर्व दिवस अथवा दिवसांतील बहुतेक वेळ सांसारिक व प्रवृत्तिमय कर्मात घालवून थोडासा वेळ भगवत्प्राप्तीविषयों प्रयत्न करणारा साधक भगवत्प्राप्तीकरून घेण्यास लायक होईल असे ह्मटल्यास तें वावगे होईल काय ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1721136531.jpg [postimage] => upload_post-1721136531.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [136] => Array ( [PostID] => 23796 [post_title] => भाग पाचवा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => जितका शिष्याचा अधिकार असेल तितक्याच बेताने उपदेश करणे हेंच गुरूचें कर्तव्यकर्म असल्यानें [post_shortcontent] =>

रहस्यकारांच्या मताप्रमाणे ज्ञानभक्तियुक्त साम्यबुद्दीन कर्म करणें हेंच जर गीतेंत प्रतिपाद्य आहे असें धरिलें, तर त्याचा सामान्य जनांस उपयोग काय ? मी स्वतः कर्ता नव्हे अशी खरोखर भावना जर झाली तर, मी अमुक करूं की नको अशी अडचण उत्पन्न होणार नाही. अडचण उत्पन्न झाल्यावर अशी साम्यबुद्धि ताबडतोब प्राप्त होणें अशक्यच आहे. शाब्दिक ज्ञान होईल, परंतु त्यानें अहंकारनिवृत्ति होणार नाहीं. ज्ञानी पुरुषांनी अशा अशा प्रसंगी जसें वर्तन केलें तसेंच आपण करावे असें ह्मटल्यास, शेजारणीची सरी पाहून आपल्या गळ्यास दोरी बांधण्यापैकी प्रकार व्हावयाचा. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1721136393.jpg [postimage] => upload_post-1721136393.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [137] => Array ( [PostID] => 23795 [post_title] => भाग चौथा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => अर्जुन अज्ञानी होता ह्मणूनच त्यास शोकमोहाची बाधा झाली. [post_shortcontent] =>

रहस्यकारांच्या मताप्रमाणे अर्जुन ज्ञानी होता असें ह्मटलें तर त्यास मी कर्म सोडूं की करूं अशी शंका येण्याचे कारण नव्हतें. मी कर्म करणारा, त्या कर्मांचें फळ मला भोगावें लागेल, राज्य प्राप्तीसाठी युद्धास आह्मी सिद्ध झालों, हें खरें, तथापि, आता हे आपले नातेवाईकच आपले प्रतिपक्षी ह्मणून युद्धास उभे राहिलेले पाहून, असें वाटू लागतें कीं यांस मारून, आपल्या हाताने आपला कुलक्षय करून घ्यावा आणि परलोकीं नरकाचे साधन करावे त्यापेक्षां राज्याची आशा सोडून भीक मागावी, अगर आपल्या प्रतिपक्ष्यांच्या हातून मृत्यु पत्करावा हें मला बरें वाटतें असें अर्जुनाचें ह्मणणें होतें. ज्ञानी पुरुषांस असें कधींच वाटणार नाहीं. अर्जुनाच्या या विषादांत संन्यासाचें नांव सुद्धां नाहीं,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1720688510.jpg [postimage] => upload_post-1720688510.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [138] => Array ( [PostID] => 23794 [post_title] => भाग तिसरा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => रहस्यकार ज्या संन्यासाच्या विरुद्ध आहेत तो संन्यास कोणता ? [post_shortcontent] =>

आचार्य आपल्या भाष्यांत कर्माला कर्तृत्व अनेकत्व तर ज्ञानाला अकर्तृत्व व एकत्व अपेक्षित असल्यामुळे ती दोन्हीं एका पुरुषाच्या आश्रयाने राहणे अशक्य आहे असें ह्मणतात. याचा अर्थ असा, की कर्तृत्वादि भावनाविरहित कर्म होणे शक्यच नाहीं. श्रीभगवंतांचें क्षात्रधर्म पालनादिक, अथवा ज्ञानोत्तर ज्ञानी पुरुषांचें कर्मामध्ये प्रवृत्तिरूप जें दिसतें तें कर्मच नव्हे असें त्यांनीं आपल्या उपोद्घात भाष्यांत लिहिलें आहे. ज्या भगवंतांच्या कर्माचा दाखला इतर ज्ञानी लोकांनीं कर्म करण्याच्या बाबतींत घ्यावा असें रहस्यकार ह्मणतात तें भगवानांचे क्षात्रकर्मादिक ' चेष्टित' निवळ शारीरव्यापाराप्रमाणे कर्माभासरूप आहे असें आचार्य ह्मणतात. “अविद्या प्रमाणबुध्या गृह्यमाणा क्रियाकारकफलभेदरूपा सती सर्वकर्महेतुत्वं प्रतिपद्यते । प्रमाणभूतेन वेदेन मम चोदितं कर्तव्यं कर्मेति हि कर्मणि कर्ता प्रवर्तते " (सर्व कर्मांची प्रवृत्ति होण्यास, क्रियाकारक फळ वगैरे भिन्न आहेत असें ज्यानें वाटतें तें अज्ञानच कारणीभूत आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1719987414.jpg [postimage] => upload_post-1719987414.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [139] => Array ( [PostID] => 23793 [post_title] => भाग दुसरा - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => 'कामकामांस’ 'गतागत' मिळतें निष्कामांस नाहीं असे गीतेंतच ह्मटलें आहे [post_shortcontent] =>

आमरणांत कर्म करीत राहण्याचा भगवंतांनी अर्जुनास केलेला हा गीतारूपी उपदेश त्यास पटल्याबद्दल जर त्याने आपल्या तोंडानें कबूली दिली होती, तर त्यानें स्वतः तसें वर्तन कां केलें नाहीं ? धर्मादिकांस वरील उपदेश झाला नव्हता, ह्मणून, कांहीं काळ राज्य केल्यानंतर महाप्रस्थानासाठी त्यांनीं अरण्यवास पत्करिला, हें ठीक झाले; परंतु निदान अर्जुनानें तरी तसें करावयाचें नव्हतें. धर्मराजांनी परिक्षितास राज्यावर बसविलेंच होतें; त्याचें रक्षण करीत व प्रसंगप्राप्त इतर कर्मे करीत आमरणांत नगरांतच रहावयास त्यास कोणती हरकत होती ? भीष्माचार्यांनी निरपेक्षपणानें मरेपर्यंत आपलीं कर्तव्यकर्मे केलीच कीं नाहीं ? तसेंच अर्जुनानेही करावयास पाहिजे होतें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1719943221.jpg [postimage] => upload_post-1719943221.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [140] => Array ( [PostID] => 23792 [post_title] => भाग पहिला - गीतार्था विषयी काही शंका [post_content] => [post_excerpt] => आचार्य व रहस्यकार या दोघानीही ओढाताण करून श्लोकांचे अर्थ लाविले असून, [post_shortcontent] =>

खाली लिहिलेल्या शंका अगदीं नवीन आहेत असें नाहीं. त्या दुसऱ्या कोणास आल्याही असतील व कोणीतरी त्या शंकांची निवृत्ति केली असल्याचाही संभव आहे. कदाचित् कांहीं शंकांची उत्तरे रहस्यादि ग्रंथांतच असतील. तरीपण, स्वतःचे वाचन तितकें मर्मज्ञतेचें विस्तृत नसल्यामुळे प्रस्तुत लेखक ह्या शंका विचारण्यास प्रवृत्त झाला आहे. चांगल्या गोष्टी वरचेवर करीत असावें ( केलेंचि करावें ) असा श्री समर्थांचा उपदेश असल्यामुळे ही चर्चा चर्वितचर्वणरूप अतएव उपेक्षणीय आहे असें कोणी समजणार नाहींत अशी आशा आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1719925654.jpg [postimage] => upload_post-1719925654.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jul 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [141] => Array ( [PostID] => 23791 [post_title] => भाग चौथा - हिंदी चित्रपटांतील विनोदवीर [post_content] => [post_excerpt] => मराठींतील विनोदी नट हिंदीतील भारंभार विनोदी नटाहून अभिनयात सरस ठरतील [post_shortcontent] =>

सुंदर हा हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय विनोदी नटहि पंजाबीच आहे पण मजनूच्या मानानें हिंदी चित्रपटांत त्याला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. पूर्वी तो चित्रपटांत स्वतः गात असे. 'झमेला' या चित्रपटांत सी. रामचंद्र यांचेबरोबर त्यानें 'तूं ठेर अभी मैं आया SS' हें गीता गायिलें होतें. 'शगुफा' या चित्रपटांत 'मैने लाखों के बोल सहे, सितमगर तेरे लिये ऽऽ' या लोकप्रिय गाण्याचे 'मैंनें लाटन पापड बेले सितमगर तेरे लिये ऽऽ' असें विडंबन करण्यांत आले होते. तेंहि सुंदरनें झक्क गायिले होते. अलीकडे मात्र त्याने गाण्याचे सोडून दिले आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1718593423.jpg [postimage] => upload_post-1718593423.jpg [userfirstname] => इसाक मुजावर [userlastname] => [post_date] => 29 Jun 2024 [post_author] => 6351 [display_name] => इसाक मुजावर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [142] => Array ( [PostID] => 23790 [post_title] => भाग तिसरा - हिंदी चित्रपटांतील विनोदवीर [post_content] => [post_excerpt] => खुजी शरीरयष्टि मुक्रीच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरली आहे. [post_shortcontent] =>

हरूण नांवाचा एक विनोदी नटहि केवळ वेंधळ्या व्यक्तीमत्वामुळे चित्रपटसृष्टींत मागे पडला आहे. बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत' या चित्रपटांतील मॅनेजरच्या विनोदी भूमिकेत त्यानें तुफान अभिनय केला होता. फिल्मिस्तानच्या 'शिकारी' या चित्रपटांतील मुनिमाची त्याची भूमिकाहि उल्लेखनीय होती. आणि त्या चित्रपटांतील 'नोट करलो' हें त्यानें वारंवार उच्चारलेलें वाक्य ऐकताच चित्रपटगृहांत प्रचंड हंशा पिकत होता. 'सरगम' या चित्रपटातील 'बुडवा घोडा'ची त्याची भूमिकाहि विनोदी होती. पण केवळ वेंधळ्या व्यक्तीमत्वामुळे हा नट मागें पडला. मधु आपटे या लोकप्रिय महाराष्ट्रीयन नटाच्या बाबतीतहि हीच गोष्ट घडली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1718593361.jpg [postimage] => upload_post-1718593361.jpg [userfirstname] => इसाक मुजावर [userlastname] => [post_date] => 26 Jun 2024 [post_author] => 6351 [display_name] => इसाक मुजावर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [143] => Array ( [PostID] => 23789 [post_title] => भाग दुसरा - हिंदी चित्रपटांतील विनोदवीर [post_content] => [post_excerpt] => 'हावरा ब्रिज' या चित्रपटांत एका ख्रिश्चन इसमाचीहि भूमिका धुमाळनें सहजतेनें केली. [post_shortcontent] =>

भगवानच्या भूमिकांची त्याच्या अभिनयावर पुरेपूर छाप पडली आहे. त्याच्याप्रमाणेंच वेडेवाकडें तोंड करून डोळे एकदम वटारून अडखळत बोलण्याचा नेहमीं तो प्रयत्न करतो. पण भगवानच्या विनोदी भूमिकांची सर कांही त्याला येत नाही. त्यांतल्या त्यांत मद्रासी इसमाच्या भूमिका तो बऱ्या करतो. पण अशा प्रकारच्या भूमिकांत मिरजकर हा विनोदी नट त्याच्यापेक्षां सरस वाटतो. भगवान यांच्या स्टंटपटांत मिरजकर पूर्वी विनोदी भूमिका करीत असे. पण अलीकडे मद्रासी इसमाच्या भूमिकांमुळे सामाजिक चित्रपटांत त्याने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'हम सब चोर है' मधील बद्रीप्रसाद यांच्या मद्रासी मुनिमाची, 'आखरी डाव' या चित्रपटातील मुत्तुस्वामीची आणि 'दिल्ली का ठग' या चित्रपटातील किशोरबरोबर पत्ते खेळणाऱ्या मद्रासी जुगाऱ्याची त्याची भूमिका तुफान विनोदी आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1718593312.jpg [postimage] => upload_post-1718593312.jpg [userfirstname] => इसाक मुजावर [userlastname] => [post_date] => 22 Jun 2024 [post_author] => 6351 [display_name] => इसाक मुजावर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [144] => Array ( [PostID] => 23788 [post_title] => भाग पहिला - हिंदी चित्रपटांतील विनोदवीर [post_content] => [post_excerpt] => आगानें मराठी चित्रपटांतहि चांगलीच चुणूक दाखविली आहे. [post_shortcontent] =>

चित्रपटांतील दुय्यम विनोदी भूमिकांच्यासाठी जॉनी वॉकर हा एक चांगला नट आहे. पण अलीकडे त्याला नायक बनवण्याचे स्तोम कांही चित्रपट निर्मात्यांत पसरले आहे. त्यामुळे जॉनीचा कंटाळा येऊ लागला आहे. पूर्वी नूरमहंमद चार्ली नांवाचा एक विनोदी नट चित्रपटांत नायकाच्या भूमिका करीत असे. तो पाकिस्तानला गेल्यानंतर त्याची जागा रिकामी झाली होती. पण जॉनी पडद्यावर येताच निर्माते-दिग्दर्शक एम्. सादिक यानी त्याला हाती धरून 'चार्ली टाईप' विनोदी चित्रपट निर्माण करण्याचा धडाकाच लावला. छू मंतर, दुनिया रंग रंगिली, खोटा पैसा, मायबाप वगैरे चित्रपट जॉनीला नायक बनवून त्यांनी निर्माण केले. या पैकी 'मायबाप' हा चित्रपट म्हणजे चार्लीच्या गाजलेल्या एका जुन्या चित्रपटाचा नवा अवतारच होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1718593258.jpg [postimage] => upload_post-1718593258.jpg [userfirstname] => इसाक मुजावर [userlastname] => [post_date] => 19 Jun 2024 [post_author] => 6351 [display_name] => इसाक मुजावर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [145] => Array ( [PostID] => 23787 [post_title] => उत्तरार्ध - लाट [post_content] => [post_excerpt] => कालपासून त्या आत्महत्या केलेल्या मुलीवर मी प्रेमच करतों आहें. [post_shortcontent] =>

त्या रात्री स्वतःला आवरणं मला अशक्य झालं ! मी टेबलापाशी बसलों आणि समोरचे कागद पुढं ओढले. आणि मग मनातल्या भावनांच्या समुद्रांतून भाषेचा ओघच्या ओघ कागदावर वाहू लागला. शब्दांचा सैरावैरा लोंढाच्या लोंढा आला आणि त्यांतून सुमित्रा गोखले आकार घेऊं लागली. तिचं भोळंभाबडं व्यक्तिमत्व त्यांतून साकार होऊं लागलं. त्या मुलीच्या आत्महत्येपासून अंधुकपणे मनांत वावरत असलेली ती कथा एखाद्या चित्रासारखी कागदांवर उतरू लागली. आणि किरकोळ, सर्वसामान्य माणसांप्रमाणं दुबळं प्रेम करणाऱ्या सुमित्रा गोखलेच्या व्यक्तिमत्वाला प्रेमासाठी आत्महत्या करणाऱ्या धीरोदात्त नायिकेच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मुलामा चढू लागला... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1717758177.jpg [postimage] => upload_post-1717758177.jpg [userfirstname] => Hamid [userlastname] => Dalwai [post_date] => 15 Jun 2024 [post_author] => 47 [display_name] => हमीद दलवाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [146] => Array ( [PostID] => 23786 [post_title] => पूर्वार्ध - लाट [post_content] => [post_excerpt] => तिच्या स्वरांतल्या तटस्थपणाच्या भावनेची मला चीड आली [post_shortcontent] =>

यानंतर सुमित्रा गोखले नेहमीं माझ्या घरीं येऊन माझ्याशीं बोलत बसूं लागली. लेखकाशीं वैयक्तिक ओळख असणारा वाचक ज्या आपुलकीनं, आदरानं लेखकाविषयीं, त्याच्या साहित्याविषयीं बोलत असतो, त्या आदरानं सुमित्रा गोखले माझ्याशी रोज येऊन बोलू लागली. माझ्याशीं साहित्याचा वाद ती उकरून काढू लागली. साहित्याखेरीज इतर विषय तिला वर्ज्य नव्हते. संगीताचं चांगल्यापैकीं ज्ञान तिनं संपादन केलं होतं. नवकलेच्या उन्मेषावरील तिचे विचार एखाद्या अव्वल दर्जाच्या नवकलाकारानं व्यक्त करावेत अशा अभिरुचीचे होते. रागदारीवर बोलतांना मधूनच तिला गायची लहर येई आणि ती गाऊनहि दाखवी. अशा वेळीं निःस्तब्धपणें मी तें ऐकत असें आणि क्वचित् वेळीं तिची प्रशंसाहि करीत असें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1717758026.jpg [postimage] => upload_post-1717758026.jpg [userfirstname] => Hamid [userlastname] => Dalwai [post_date] => 12 Jun 2024 [post_author] => 47 [display_name] => हमीद दलवाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [147] => Array ( [PostID] => 23785 [post_title] => भाग तिसरा - हर्णेचा दीपस्तंभ [post_content] => [post_excerpt] => कांहीं लेखकांचें साहित्य वाचतांना आपण एक तंतुवाद्य ऐकत आहोंत असें वाटतें. [post_shortcontent] =>

'विचार' ह्या गोष्टीला साहित्यांत फार प्राधान्य आहे. साहिल म्हणजे केवळ भावनांचाच खेळ अशी कोणी समजूत करून घेणे अत्यंत चुकीचे आहे. मी नेहमीच असें म्हणत असतों की, कलाकृतीची रचना तर्काच्या आधारे केलेली नसते आणि तिच्यांतून कुठचेहि तत्त्वज्ञान व्यक्त होऊं शकत नाही. पण ह्याचा अर्थ असा नव्हे कीं, कलाकृतींत विचारधन (Intellectual content) नसावें, भावनांप्रमाणे विचार हे देखील प्रत्येक अनुभवाचे एक अंग आहे आणि तें छाटून टाकले अगर दुबळे असले तर त्या अनुभवाची व त्यावर आधारलेल्या कलाकृतीची किंमत पुष्कळच कमी होते. पेंडश्यांच्या कादंबरींतील विचारधन चांगले भरीव असतें. आणि त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांचा मनावर व्यापक असा परिणाम होतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1716879385.jpg [postimage] => upload_post-1716879385.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jun 2024 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [148] => Array ( [PostID] => 23784 [post_title] => भाग दुसरा - हर्णेचा दीपस्तंभ [post_content] => [post_excerpt] => पेंडश्यांनीं आपली पहिली कादंबरी जरा दबकत दबकत लिहिली. [post_shortcontent] =>

कामेच्छा ह्या गोष्टीचं स्वरूप जरी पेंडश्यांना आकलन झाले नसलें तरी पेंडश्यांच्या कादंबरींतील प्रत्येक नायकाला मूल होते. एकच मूल होते. आणि हे मूल होणे ही कादंबरींतील एक महत्त्वाची घटना असते. कथानकातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. पेंडश्यांच्या भावविश्वांत मूल होणे ह्या गोष्टीला एक विलक्षण महत्त्व आहे. ज्या एका बालवृत्तींतून पेंडश्यांच्या कलासृष्टीचा जन्म झाला आहे तिचें मूल म्हणजे एक प्रतीक तर नव्हे ? पण हा आपला एक तर्क झाला. आणि तोहि बहुधा चुकीचाच. मुलाच्या जन्माचें पेंडश्यांना एवढे महत्त्व कां वाटतें त्याविषयींचें माझें कुतूहल अजून पुरे झालेलें नाहीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1716879379.jpg [postimage] => upload_post-1716879379.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Jun 2024 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [149] => Array ( [PostID] => 23783 [post_title] => भाग पहिला - हर्णेचा दीपस्तंभ [post_content] => [post_excerpt] => दिनकरभट भित्रा आहे, निरुपद्रवी आहे, गरीब बिचारा संसारांत गढलेला आहे. [post_shortcontent] =>

ह्या लेखांत मीं नंदनवन हा जो शब्द वापरला आहे त्यामुळे कांहीं गैरसमज निर्माण होण्याचा संभव आहे हे मला माहीत आहे. पण हा धोका पत्करून देखील तो शब्द मी मुद्दाम वापरत आहें. हा शब्द वापरून मला असे मुळींच सूचित करायचें नाहीं कीं सत्य जीवनापासून दूर पळून जाऊन एका स्वप्नासारख्या असत्य विश्वांत पेंडसे वावरत असतात. स्वप्न असत्य असतें हेंच मुळीं मला मान्य नाहीं. ज्याला आपण सत्य समजतों त्याहून तें खरोखर अधिक सत्य असतें. आणि माणूस दिवास्वप्ने रंगवतो आणि हृदयांत एक नंदनवन निर्माण करतो तेव्हां तो केवळ सत्य सृष्टीपासून पळून जात असतो असेंहि मला वाटत नाहीं. उलट आपले नंदनवन निर्माण करून तो जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1716879023.jpg [postimage] => upload_post-1716879023.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Jun 2024 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [150] => Array ( [PostID] => 23782 [post_title] => मृत्योर्पुराणः । द्वितीयोध्यायः ॥ [post_content] => [post_excerpt] => डॉ. भाभा वैज्ञानिक संशोधक होते तरीही ते धर्मपरायण होते. [post_shortcontent] =>

डॉ. होमी जहांगीर भाभा ह्यांचा मृत्यु हा एका व्यक्तीचा मृत्यु नाहीं. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळांतल्या एका नव्या युगाच्या निर्मात्याचा तो मृत्यु आहे. केवळ भारताच्याही नव्हे तर जागतिक संशोधन क्षेत्रांत मान्यता पावलेल्या एका सृजनशील, नवनिर्माणक्षम प्रतिभावंताचा तो मृत्यु आहे. एका क्रियाशील व्यक्तीत्वाचा तो अंत आहे. डॉ. भाभा ह्यांना संगीताचे व चित्रकलेचे फार प्रभावी आकर्षण होते. पण शालेय जीवनांत त्यांना विज्ञानाची गोडी वाटू लागली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनीं केंब्रिज विद्यापीठांत प्रवेश केला. १९३१ मध्ये लंडन येथील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांना स्थान मिळाले. १९३४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षों त्यांना 'डॉक्टोरेट' मिळाली व १९३६ साली त्यांच्या “पदार्थ विज्ञान शास्त्रांतील मूलकणांचे सिद्धांत" ह्या प्रबंधाबद्दल अॅडाम्स पारितोषिक मिळाले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715084607.jpg [postimage] => upload_post-1715084607.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 May 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [151] => Array ( [PostID] => 23781 [post_title] => भाग तिसरा - महाराष्ट्रांतील डाव्या-उजव्यांचें राजकारण [post_content] => [post_excerpt] => काँग्रेस, त्यांतल्या त्यांत महाराष्ट्र कांग्रेस कधीच केवळ भांडवलशाहीवादी बनणें शक्य नव्हते. [post_shortcontent] =>

यानंतर समाजवादी, प्रजासमाजवादी, त्यांतून परत फुटलेले नवे समाजवादी, कम्युनिस्ट, हिदुत्वनिष्ठ, जनसंघवादी या सर्वांनीं नुसतें विघ्नसंतोषी, विध्वंसी व मोडतोडीचें राजकारणच केलें. काँग्रेसचें पुकारलेलें धोरण नियंत्रित भांडवलशाहीला समाजवादाच्या दिशेनें खेचण्याचें होतें. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये थोडेसे मतलबी भांडवलदार आणि बाकी सर्व प्रचंड विचारशून्य पुढारी व अनुयायी असाच गळाठा राहिला. भाषिक राज्याची चळवळ १९५५ सालीं जोमदारपणें सुरू होण्यापूर्वीची महाराष्ट्र काँग्रेस ही पुष्कळ अंशानें गुजराती पुढा-यांच्या तंत्रानें चालणारीच होती. गुजराती पुढारी विशेष प्रकारें गुजरातच्या हिताकडे दृष्टि ठेवून त्या वेळच्या त्रिभाषिक मुंबई राज्याचें राजकारण चालवीत होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715082197.jpg [postimage] => upload_post-1715082197.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 25 May 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [152] => Array ( [PostID] => 23780 [post_title] => भाग दुसरा - महाराष्ट्रांतील डाव्या-उजव्यांचें राजकारण [post_content] => [post_excerpt] => स्वतः पंडित नेहरू हे अतिशय विद्वान्, नवीन भौतिक दृष्टीचे व सतत आपली विद्या वाढविणारे होते [post_shortcontent] =>

लोकांना हें कर्तव्याचरणाचे शिक्षण देणें हेंच समाजवादाचें शिक्षण होते. इंग्लंडांत बर्नार्ड शॉ, सिडने वेब, कीर हार्डी, लान्सबरी वगैरे आद्य समाजवाद्यांनी लंडनच्या, मँचेस्टरच्या कोपऱ्या-कोपर्‍यावर उभे राहून हें लोकशिक्षणाचें काम जवळजवळ पाऊणशे वर्षे सतत केलें होतें. दुसरे महायुद्ध चालू असतां हें शिक्षण इंग्लंडांत निकरानें दिलें जात होतें. काँग्रेसनें स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी या बाबतींत निर्बुद्धपणे वागून राजकीय लोकशिक्षणाचे काम कांहींहि केलें नव्हते. गांधींच्या संबंध राजकारणाचा एक दोषच असा होता की, त्या राजकारणांत बुद्धिमत्ता व विद्वत्ता यांना स्थानच नाहीं असा समज गांधींनी आपल्या अनुयायांचा करून दिलेला होता. स्वतः गांधी एकोणीसाव्या शतकांतील व त्यापूर्वीच्या ब्रिटिश राजकीय तत्त्वज्ञानातले पंडित होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715082135.jpg [postimage] => upload_post-1715082135.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 22 May 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [153] => Array ( [PostID] => 23779 [post_title] => भाग पहिला - महाराष्ट्रांतील डाव्या-उजव्यांचें राजकारण [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसमधून काँग्रेस- सोशॅलिस्ट पक्ष बाहेर पडला. [post_shortcontent] =>

स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचें विसर्जन करावें असें गांधींचे मत होतें असें मी ऐकलें आहे. मला तें वाचलेलें ओझरतें ठवते. पण काँग्रेसचें विसर्जन केल्यावर नेमके काय व्हावें याचें विवेचन गांधींनीं केलें नव्हतें अशी माझी पुसट आठवण आहे. गांधींची महत्त्वाच्या विषयांवरील सर्व मतें मला पटत नसत. खादी, ग्रामपुनर्घटना वगैरेंविषयीं गांधींच्यापेक्षां विनोबांचीं मतें अधिक शास्त्रशुद्ध आहेत. १९४१ सालीं डॉ. आंबेडकरांचा 'थॉटस् ऑन आकिस्तान' हा ग्रंथ वाचून मी फाळणीवादी झालों. तेव्हांपासून गांधींचें फाळणीविरोधी मत अखेरपर्यंत मला कधींच पटलें नाहीं. सरदार पटेल व त्याहिपेक्षां पं. नेहरू यांनीं अपवादात्मक मनोधैर्य दाखवून गांधींच्या विरोधास न जुमानतां फाळणी पत्करली. ही भारतावर खरोखर परमेश्वराची कृपा झाली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715081916.jpg [postimage] => upload_post-1715081916.jpg [userfirstname] => पां. वा. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 18 May 2024 [post_author] => 6350 [display_name] => पां. वा. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [154] => Array ( [PostID] => 23778 [post_title] => भाग तिसरा - मिश्र-विवाह [post_content] => [post_excerpt] => मुलांमुलींचा व चाणाक्ष सुज्ञ आईचा जो प्रेमबद्ध स्नेह असतो तितका पित्याचा नसतो. [post_shortcontent] =>

या कायद्यान्वयें हिंदु रूढींच्या विरुद्ध हल्ला करण्याचे सामर्थ्य प्राप्त होतें, धर्माविरुद्ध नाहींच; कारण वधुवर उभयतां हिंदु असले पाहिजेत हा तर या कायद्याचा कटाक्ष आहे. परंतु हल्लींच्या काळीं जेथें रूढीच धर्म होऊन बसली आहे तेथें रूढी व धर्म निरनिराळे हें लोकांस कसें समजणार ? बहुजनसमाजाच्या धर्मकल्पना ह्मणजे रूढीच. तेव्हां त्यांच्या धार्मिक बुद्धीस अशा बिलानें मोठाच धक्का बसणार व अशा धार्मिक बाबतींत सरकार पडलें तर आधींच प्रक्षुब्ध वातावरणांत जास्त प्रक्षुब्धता उत्पन्न होईल असें विरुद्धपक्षांतील कांहीं पुढा-यांचे मत आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715056439.jpg [postimage] => upload_post-1715056439.jpg [userfirstname] => डॉ. काशीबाई नवरंगे [userlastname] => [post_date] => 15 May 2024 [post_author] => 6349 [display_name] => डॉ. काशीबाई नवरंगे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [155] => Array ( [PostID] => 23777 [post_title] => भाग दुसरा - मिश्र-विवाह [post_content] => [post_excerpt] => एकंदर हिंदुसमाजाची लग्नासारख्या पवित्र संबंधाबद्दल काय व कशी कोती समजूत आहे हे दिसून येतें. [post_shortcontent] =>

परंतु आतां पुढे आपल्यावर दोष नको म्हणून म्हणा अगर मुलगा बायकोस वागविणार नाहीं अशी भीति वाटते म्हणून म्हणा ( कारण हिंदु कायद्यान्वयें एक बायको टाकून दुसरें तिसरें लग्न करण्याची पुरुषास सदर परवानगी आहेच. ) त्यानें ती प्रथम पसंत करावी अशी पद्धत पडत चालली आहे व सुशिक्षित दक्षिणी समाजामध्ये हळूहळू मुलगेच मुली पाहून, पसंत करून मग आईबापांचा सल्ला घेण्यापर्यंत मजल येऊ लागली आहे. परंतु जोपर्यंत हें जातींतल्या जातींतच आहे तोपर्यंत हिंदू लोकांस याच्याविरुद्ध बोलतां येत नाहीं व तें काळावेळाप्रमाणें घडणारच म्हणून गप्प बसावें लागतें; पण हीच निवड जातीच्या क्षेत्राबाहेर गेली व हिंदु कायद्यान्वयें हें लग्न कायदेशीर नाहीं म्हणून अशा होणाऱ्या लग्नास कायदेशीरपणा यावा ह्या हेतूनें ना. बसूंनी कायदा मागितला कीं, बुडाला आमचा धर्म !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715056306.jpg [postimage] => upload_post-1715056306.jpg [userfirstname] => डॉ. काशीबाई नवरंगे [userlastname] => [post_date] => 11 May 2024 [post_author] => 6349 [display_name] => डॉ. काशीबाई नवरंगे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [156] => Array ( [PostID] => 23776 [post_title] => भाग पहिला - मिश्र-विवाह [post_content] => [post_excerpt] => कोणाचें कां होईना 'लग्न' होणार आहे असें ऐकिलें कीं, स्त्रियांनी लगेच त्यांत मन घातलेच [post_shortcontent] =>

तथापि वरील प्रकारच्या स्वतंत्र वातावरणांत वाढलेले तरुण समवयस्क, समबुद्धिमान परजातीय तरुण स्त्रियांशी मोकळ्या मनानें बोलतां बसतां जर त्यांच्यापैकीं कांहींमध्ये विवाहेच्छा उत्पन्न झाली तर त्यांत नवल तें काय ? अशा तरुणांस आपल्या इकडे विवाहाची सवलत स्वधर्मांत/ राहून मिळणे शक्य नाहीं व विद्येच्या प्रसाराबरोबर भिन्न भिन्न जातींमध्ये, एकाच जातींतील निरनिराळ्या पोटभेदांमध्ये व भिन्न धर्माच्या तरुणतरुणींमध्येही विवाहसंबंध होणारच, हे जेव्हां समाजांतील कांहीं अध्वर्युंच्या लक्षांत आले त्यावेळी अशा प्रकारचे विवाह म्हणजे कोणत्याही प्रकारानें गैर नव्हत असें मानणारे किंबहुना जातिभेद मानणेंच गैर असें प्रतिपादणारे ब्राह्मसमाजीय लोकांनी सरकारापाशी हे विवाह कायदेशीर गणले जावेत म्हणून कायदा मागितला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1715056217.jpg [postimage] => upload_post-1715056217.jpg [userfirstname] => डॉ. काशीबाई नवरंगे [userlastname] => [post_date] => 08 May 2024 [post_author] => 6349 [display_name] => डॉ. काशीबाई नवरंगे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [157] => Array ( [PostID] => 23775 [post_title] => उत्तरार्ध - नाटक कंपनीssssत मी [post_content] => [post_excerpt] => छिनालपणाने वागणारी अभिनेत्री एखाद्या नाट्यसंस्थेत शिरण हा त्या नाटयसंस्थेला एक मोठा शाप होय [post_shortcontent] =>

पंडित बुद्धिमान होते. व्यासंगी होते. बरें वाईट आयुष्य त्यांनी पाहिलेलें होतें. कलासृष्टीच्या विविध दालनांतून त्यांनी प्रवास केलेला होता. खदखदून हांसविणाऱ्या त्यांच्या विनोदी स्वभावाला स्वानुभवांची जोड होती. उधळलेल्या संसारामुळे त्यांत कारुण्याची धार होती. या गुणी कलावंताचा दम्यासारख्या रोगाने पाठपुरावा केला आणि त्यांना अकाली म्हातारें केलें. टीचभर भूमिकेंतदेखील प्राण ओतणारा आणि तीवर स्वतःचा कायम ठसा ठेवणारा असा प्रतिष्ठित नकलाकार कलावंत विरळा.

पुरुषोत्तम देशपांडे म्हणजे चैतन्याचा अखंड झरा. 'पानी तेरा- रंग कैसा। जिसमें मिलावे वैसा' असें त्यांचें वर्तन. ते असेपर्यंत त्यांच्या सहवासाचा कुणालाच कधीहि कंटाळा आला नाही. देशपांड्यांनी सर्वांनाच सदैव आनंद दिला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1714387063.jpg [postimage] => upload_post-1714387063.jpg [userfirstname] => गोपालकृष्ण भोबे [userlastname] => [post_date] => 04 May 2024 [post_author] => 6348 [display_name] => गोपालकृष्ण भोबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [158] => Array ( [PostID] => 23774 [post_title] => पूर्वार्ध - नाटक कंपनीssssत मी [post_content] => [post_excerpt] => नाटक कंपनीत राहावयाचें म्हणजे डोळे असून पाहायाचें नाहीं, कान असून ऐकायचें नाहीं [post_shortcontent] =>

पण त्यांहून जाचक होणारी, इतर कामगारांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी, नाटक कंपनीच्या बिर्‍हाडी दुर्दैवाने आणखींहि कांहीं माणसें येतात. ती म्हणजे नाटकांत काम करणाऱ्या लहान मुलांच्याबरोबर किंवा तरुण हिरोइन बरोबर 'राखणदार' म्हणून हक्काने येणारी कधीं दोन किवा तीन माणसे. ही महाभयंकर ! नाटकांत किंवा कंपनीत यांना काहीहि काम नसल्यानें मोकळ्या वेळांत मालकांची खुशामत करणें, कागाळ्या सांगणे, लावालावी करणे, आणि गांवांत नवे स्नेह जोडून कान गुपितें करणें असले जे यांचे उपद्व्याप चालतात त्यामुळे सारे वातावरण गढूळ होतें. कधीं कधीं संस्थेची चांगली घडीहि पार विस्कटते. हें सारे कशामुळे घडते, याचें खरें कारण संस्था चालकांना कळत नाहीं. खरी वस्तुस्थिति त्यांना सांगायला कुणी जात नाहीं; गैरसमज मात्र ब्रह्मराक्षसासारखे वाढत जातात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1714386791.jpg [postimage] => upload_post-1714386791.jpg [userfirstname] => गोपालकृष्ण भोबे [userlastname] => [post_date] => 01 May 2024 [post_author] => 6348 [display_name] => गोपालकृष्ण भोबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [159] => Array ( [PostID] => 23773 [post_title] => भाग आठवा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => व्हॉल्टेअरच्या बाबतींत 'जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा, [post_shortcontent] =>

अशी कित्येक वर्षे त्यानें जिनीव्हा सरोवराच्या कांठी काढली; मोठमोठ्या लोकांच्या झुंडी त्याच्या भेटीकरितां व दर्शनाकरितां फर्ने येथें जाऊं लागल्या. त्याचे निवासस्थान आमच्या 'हिंदच्या दादां'च्या वेसाव्यांतील घराप्रमाणें किंवा गुरुवर्यांच्या संगमाश्रमाप्रमाणे पवित्र वाटू लागलें. त्यास फर्नेचे आजोबा ' असेंच टोपण नांव मिळालें. या फर्नेच्या आजोबांनी १७७८ साली फर्ने सोडलें नसतें तर त्यांचे आयुष्य फार वाढलें असतें, परंतु आयुष्याची दोरी तुटण्याच्या बेतांत आल्यामुळे त्यांस पारिस येथें जाण्याची बुद्धि झाली. त्यांची पुतणी मादाम डेनिस नांवाची तरुण, म्हातारी होती. ही सकाळी सात वाजतां जी वेणीफणी व चट्टीपट्टी करण्यास सुरवात करी तो तिला एक वाजतांच्या जेवणासही उशीर होई.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126707.jpg [postimage] => upload_post-1712126707.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 27 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [160] => Array ( [PostID] => 23772 [post_title] => भाग सातवा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => नास्तिकपणा व दुर्धारकपणा हे समाजास ग्रासणारे दोन विक्राळ राक्षस आहेत [post_shortcontent] =>

व्हॉल्टेअर प्रुशियांत असतांनाच त्यानें 'चौदाव्या लुईचा इतिहास' लिहिला; त्यांतील कांहीं मजकूर तर त्याला फ्रान्सति राहून लिहितांच आला नसता, म्हणून त्याचें प्रुशियांत राहणें फ्रेंच वाङ्मयाच्या पथ्यावर पडलें असे म्हणतात. या पुस्तकाची फ्रान्सांत फार वाहवा होऊन तेथील लोक आवडीनें याच्या प्रती वाचूं लागले, परंतु यामुळे फ्रान्सचा राजा १५ वा लुई याची त्याच्यावर मर्जी खप्पा झाली. व्हॉल्टेअर जर्मनींतून फ्रान्सांत जाण्याच्या उद्देशानें निघाला, तो हाईन नदीवर मुक्काम करून राहिला, आणि त्यानें फ्रान्सांत येण्याची परवानगी मागितली; परंतु ती राजानें दिली नाहीं. अशा स्थितींत त्यानें कॉलमर येथें अंथरुणाला खिळून दिवस काढले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126582.jpg [postimage] => upload_post-1712126582.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 24 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [161] => Array ( [PostID] => 23771 [post_title] => भाग सहावा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => व्हॉल्टेअर सरकारी बखरनवीस असल्यामुळे त्यास राजदरबारी जाण्यायेण्याची पूर्ण मुभा होती, [post_shortcontent] =>

जिच्या सोबतींत आयुष्याचा मध्यभाग आक्रमण केला, तिच्या वियोगानें व्हॉल्टेअर बराच उदास झाला व आपला वृद्धापकाळ जवळ आला असें समजूं लागला, तरी तिची आठवण बुजवून टाकणें त्याच्यासारख्या चंचलवृत्ति उथळ मनाच्या पुरुषास फारसें जड नव्हतें. “इतर बौद्धिक विषयांत मन एकाग्रपणें लावण्यासारखें मानसिक दुःखावर रामबाण औषध नाहीं, “असें त्यानें एका ठिकाणीं लिहिलें आहे. त्याप्रमाणें तो 'ओरेस्टीस ' आणि ' रोमचें संरक्षण हीं दोन नाटके लिहूं लागला व एका नाटकमंडळीस तालीम देण्याकरितां व ती देतांना आपल्या नेहमींच्या रिवाजाप्रमाणें स्वतः नाटकांत काम करण्यास जाऊं लागला. याच वेळीं फ्रान्सचा सुप्रसिद्ध नट ल केन याची व्हॉल्टेअरशीं गांठ पडली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126503.jpg [postimage] => upload_post-1712126503.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 20 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [162] => Array ( [PostID] => 23770 [post_title] => भाग पाचवा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => “सीझरचा मृत्यु” या त्याच्या नाटकास रंगभूमीवर येण्यास परवानगी मिळाली नाहीं" [post_shortcontent] =>

पुढील तीन वर्षांत व्हॉल्टेअर फेडरिकला तीनदां भेटला. १७४२ साली त्याचे 'महमद' नाटक रंगभूमीवर आले तेव्हां प्रेक्षकवर्गात त्याची फार वाहवा झाली; परंतु त्याचा दुष्मन् अॅबे दे फॉन्टेन्स व त्याच्या पक्षांतील मंडळीनें हा खेळ पाखंडी मताचा आहे म्हणून त्याविरुद्ध इतके काहूर माजविलें कीं, व्हॉल्टेअरास त्यांतील बराचसा भाग काढून टाकावा लागला. इतक्यांत त्यास फ्रेडरिकनें आपल्या दरबारी राहण्याकरितां निमंत्रण पाठविलें. अक्षरसाम्राज्यांत मिळालेल्या अपयशांमुळे वैतागून आणि दरबारांत उच्चपद मिळाल्यामुळे आपल्या वैर्‍यांस आपले वांकडें साधण्यास संधि मिळणार नाहीं असा विचार करून सरकारांत खटपट करून तो फ्रान्सच्या वतीने फ्रेडरिकच्या दरबारीं रहाण्यास गेला व तेथें एक आठवडाभर राहिला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126407.jpg [postimage] => upload_post-1712126407.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 17 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [163] => Array ( [PostID] => 23769 [post_title] => भाग चौथा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => शेंकडों ऐतखाऊ जोगडे व जोगिणी यांना मठांत कोंडून ठेवण्यापेक्षां कामास लावलें [post_shortcontent] =>

सिरे येथील वाडा पडका असून त्याच्या भोंवतालचा प्रदेश कंगाल व नापीक होता. त्यावर वनश्रीनें फारशी कृपा केलेली नव्हती असें दिसतें. तथापि व्हॉल्टेअरनें आपल्या दरसाल तीस हजार रुपयांपर्यंत वाढलेल्या उत्पन्नाचा बराच भाग खर्चून वनश्रीच्या फाटक्या प्रसादपटास ठिगळ देण्यासाठीं वाडा दुरुस्त करून त्याच्याभोंवती बाग तयार करविली. याशिवाय त्यानें तसबिरी व पुतळे ठेवण्यासाठी एक दालन व शास्त्रीय विषयांचे ज्ञान करून देण्याची उपकरणी ठेवण्याची एक खोलीही बांधविली. व्हॉल्टेअरची खोली साधारण गृहस्थाची आहे असे न वाटतां एकाद्या राजाची आहे असें वाटतें, इतका तिचा शृंगार सर्वोत्कृष्ट आहे असे एका पाहुण्या मादामनें लिहिलें आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126296.jpg [postimage] => upload_post-1712126296.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 13 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [164] => Array ( [PostID] => 23768 [post_title] => भाग तिसरा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => अमीर उमरावी वर्गाविषयींही त्याचें अतिशय प्रतिकूल मत होतें. [post_shortcontent] =>

तथापि ' चित्ते वाचि क्रियायां च महतामेकरूपता ‘ या न्यायाचें मोठेपणाचें आचरण त्याच्याठायी दिसून येत नसे. अनियंत्रित राजसत्तेबद्दल विरुद्ध उद्गार तो सामान्य व सार्वदेशिक असेच काढी. फ्रान्सच्या तत्कालीन राजकीय स्थितीबद्दल मात्र तो ब्रदेखील काढीत नसे; याचें कारण कदाचित् लहानपणापासून सोसावे लागलेले हाल, तुरुंगवास व परदेशगमनाची शिक्षा हें असावें असें धरलें, तरी तो १५ व्या लुईची व राजप्रतिनिधीची हांजी हांजी करीत असे या वर्तनाचें मात्र कारण सांगतां येत नाहीं. १४ वा लुई हा राजा तर फारच जुलमी होऊन गेला, परंतु त्याच्यावर देखील त्यानें पुष्कळ स्तुतिपर कविता लिहिल्या आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712126163.jpg [postimage] => upload_post-1712126163.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 10 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [165] => Array ( [PostID] => 23767 [post_title] => भाग दुसरा - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => पोट भरण्याकरितां गांवोगांव भटकून दुसऱ्यांच्या घरीं पाहुणा या नात्यानें रहावें लागत असे. [post_shortcontent] =>

नेहमींच्या उत्साहाने व्हॉल्टेअरने इंग्लंदांत आल्याबरोबर इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली. जरी त्यास इंग्रजी व्याकरणशुद्ध येत नव्हतें तरी त्यास आत्मविश्वास इतका होता, की, त्यानें "ब्रुटस ' नांवाच्या शोकरसप्रधान नाटकाचे कांहीं अंक त्या भाषेत लिहिले. तो इंग्लंडांत दोन वर्षे राहिला. या वेळांत त्याची व इंग्रज कवी कॉन्ग्रीव्ह व पोप यांची चांगली ओळख झाली. त्याने शेक्सपियर, मिल्टन, ड्रायडन, बटलर, स्विफ्ट व पोप यांच्या ग्रंथांचा मार्मिक अभ्यास केला, इतकेंच नाहीं, तर फ्रेंच वाचकांना वरील ग्रंथकारांचा परिचय करणारा तोच पहिला लेखक होय. त्याला इंग्लंड हें विद्वत्तेचें माहेरघर व विद्वानांचा स्वर्गच वाटलें. प्रायर व अॅडिसन या लेखकांना राज्यांत सरकारी नेमणुका मिळाल्याचा व न्यूटन व पोप यांना राजाच्या प्रधानांपेक्षाही मान मिळत अस  ल्याचा तो वारंवार कौतुकानें उल्लेख करीत असे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712124663.jpg [postimage] => upload_post-1712124663.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 06 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [166] => Array ( [PostID] => 23766 [post_title] => भाग पहिला - व्हॉल्टेअर [post_content] => [post_excerpt] => “कायदा म्हणजे काय? मी स्वतःच कायदा आहे !" असें तो अभिमानानें म्हणे. [post_shortcontent] =>

लुई मेला तेव्हां व्हॉल्टेअर एकवीस वर्षांचा होता. लुई आणखी दहा वर्षे जगता तर व्हॉल्टेअरचे लेख फार निराळ्या तऱ्हेनें लिहिले गेले असते. दरबारच्या उग्रतेचा व जडत्वाचा प्रभाव लोकांच्या चालीरीतींत व तत्कालीन वाङ्मयांत स्पष्टपणें प्रतिबिंबित झाला होता. लुईचा उपाध्याय लेटेलियर अगदींच माणूसघाण्या व निर्दय धर्मवेडा होता. तो आपल्या मतानें नास्तिक असलेल्या लोकांचा छळ करण्याच्या नवीन नवीन शकला शोधून काढी. यामुळे त्यावेळीं लिहिलेल्या सर्व ग्रंथांतून धर्मनिष्ठेची छटा उमटलेली व स्वतंत्र विचारांचें खोबरें झालेले दिसून येतें. लुईची उपपत्नी मादामद मेंतेनॉन हिनें व्हॉल्टेअरला धर्मपर नाटकें लिहिण्यास लावलें असतें व इतर दरबारी लोकाप्रमाणें तोही एक ढोंगी बगळा होऊन बसला असता; 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1712048164.jpg [postimage] => upload_post-1712048164.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 03 Apr 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [167] => Array ( [PostID] => 23765 [post_title] => म्हणे जन्मा यावे पुरुषाच्या [post_content] => [post_excerpt] => नाहींतरी दुसऱ्या पुरुषाच्या सुंदर पत्नीबद्दल नेहमीच आपुलकी वाटत असते म्हणा ! [post_shortcontent] =>

स्त्रियांनी पुरुषांशी नोकऱ्या, क्रीडा- नैपुण्य, कला वगैरे बाबतींत स्पर्धा केली असली तरी जोपर्यंत ब्रह्मदेवाने त्या दोघांमध्ये ठेवलेला फरक कायम आहे तोपर्यंत पुरुषाची जागा स्त्रिनें घेणें शक्य दिसत नाही. मग स्त्री पुरुषांपेक्षां कितीहि बाबतींत श्रेष्ठ असो, पुरुषाला जन्मपरत्वें लाभणारे हक्क हे नेहमी तिच्या असूयेचेच विषय राहणार. अनेक जोडपी अशी आढळून येतात की, कपड्यांमुळेच नवरा आणि बायको हा भेद लक्षांत येतो. एरवी, बायको ही नवऱ्यासारखी वागतांना दिसते आणि नवरा ताटाखालच्या मांजरासारखा तिच्या मागेंमागें चालत असतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1711360936.jpg [postimage] => upload_post-1711360936.jpg [userfirstname] => मो. ग. रांगणेकर [userlastname] => [post_date] => 30 Mar 2024 [post_author] => 6347 [display_name] => मो. ग. रांगणेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [168] => Array ( [PostID] => 23764 [post_title] => बहुरुपी पु. ल. दे. [post_content] => [post_excerpt] => रूढ किंवा पुस्तकी कलेच्या निकषावर पु. लं. च्या आवाहनाचे सामर्थ्य कधीच कळणार नाही. [post_shortcontent] =>

महाराष्ट्राला वेड लावणारे पु. लं. चे 'तुझे आहे तुजपाशी' पांच वर्षापूर्वीचे आहे. जाहीरातीत त्यांचे नाव पाहताच कोणत्याहि मासिकाच्या दिवाळी अंकावर वाचकांच्या ज्या त्यांच्या रसील्या, दर्दभऱ्या आणि जिवंत व्यक्तिचित्रांच्यामुळे उड्या पडत ती व्यक्तिचित्रे त्यानी या पांच वर्षापूर्वीच्या काळातच मुख्यत्वे घडवली. अनामिकाची 'बटाट्याची चाळ' हि पांच वर्षापूर्वीची होय. असे असूनहि पु. लं. या नांवाचे आकर्षण वाढत्या श्रेणीने जे शिगेस पोहोचले आणि महाराष्ट्रास वेड लावून राहिले आहे ते गेल्या पांच वर्षातच विशेषेकरून होय. कारण असे कीं, 'दूधभात' बोलपटापासून पु. लं. चं कला-कसब सर्वांगानी जे प्रकटू लागलं ते बटाट्याच्या चाळीपर्यंत एकावर एक कळस चढवल्यागत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1711360538.jpg [postimage] => upload_post-1711360538.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Mar 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [169] => Array ( [PostID] => 23763 [post_title] => उत्तरार्ध - बायकांच्या दृष्टिकोनांतून पुरुष आणि उलट… [post_content] => [post_excerpt] => नाहीं त्या रोगांच्या गोष्टी रात्रभर करून माझी झोप उडवतील [post_shortcontent] =>

बायकांच्या सारासार बुद्धीवर पुरुष कधींहि विश्वास ठेवीत नाहीत. आणि बाई (विशेषतः बायको) शहाणी ठरली कीं पुरुषाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलीच म्हणून समजावी. नगरच्या सौ. दंडिगे या संदर्भात आपल्या पत्रांत म्हणतात, “एखादी गोष्ट किती अवघड आहे आणि ती येत्या दोन दिवसांत कशी केलीच पाहिजे याच वर्णन 'हे' लांब मुद्रेनं माझ्यापाशीं तासन् तास करीत बसतात, कपाळाला सतराशेअठ्ठावीस घड्या पाडतात, मोठे मोठे श्वास सोडतात. मग मला येतो कंटाळा. म्हणून मग सहज मी तीच गोष्ट करायची एखादी सोपी पद्धत यांना दाखवून देते. 'हे' अर्थात् तिकडे सुज्ञ मुद्रेने काणाडोळा करून आपल्याच चुकीच्या पद्धतीनं ती गोष्ट करतात. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709774797.jpg [postimage] => upload_post-1709774797.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 23 Mar 2024 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [170] => Array ( [PostID] => 23762 [post_title] => पूर्वार्ध - बायकांच्या दृष्टिकोनांतून पुरुष आणि उलट… [post_content] => [post_excerpt] => जेवण (किंवा 'गिळायचे') तयार असतं तेव्हां पुरुष कधीहि तयार नसतात [post_shortcontent] =>

ठाकुरद्वारच्या सौ. शाणूबाई त्रिलोकेकर आपल्या नापसंतीदाखल लिहिलेल्या पत्रांत घरच्या पुरुषांबद्दल लिहितात, “आमचे 'हे' किनी, सगळ्या गोष्टींचीं झांकणं लावायला नेमके विसरतात! ह्यांनी उघड्या टाकलेल्या गोष्टींचीं झांकणं लावण्यांत माझा दिवसाचा निम्मा वेळ जातो. दाढीच्या डब्याचं झांकण लावीत नाहींत, लोणच्याची बरणी उघ टाकतात, कपडे काढून घेतात आणि कपड्यांची बॅग ‘आ’ वासून पडलेली असते, कपाटांतल्या चूर्ण आणि भस्माच्या सगळ्या बाटल्यांची बुचं सकाळ-संध्याकाळ मीच लावतें, आणि – कर्म माझं! बाहेर जातांना डोक्यावर टोपी ठेवायलासुद्धां हे किती वेळां विसरतात! आतां तीसद्धां मीच का ठेऊं?...”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709774954.jpg [postimage] => upload_post-1709774954.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 20 Mar 2024 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [171] => Array ( [PostID] => 23761 [post_title] => उत्तरार्ध - साधना [post_content] => [post_excerpt] => शृंगाराचे ते अति मनोहर चित्र पाहून इंद्रवदन थक्क झाले. [post_shortcontent] =>

वर्षाच्या अवधींत इंद्रवदन जें जें शिकवतील तें तें ती सहजपणे आत्मसात् करीत होती. त्यांनी शिकवलेले नृत्य ती स्वतःचा आत्मा त्यांत ओतून नाचू लागली म्हणजे त्याला कांहीं आगळाच रंग चढे, विरक्त भावांचे नृत्यहि आसक्तीचं वातावरण निर्माण करूं पाहे. नृत्याच्या उग्र छटांचा विलासहि मादक वाटू लागे. इंद्रवदनाच्या तें लक्षांत येई. परंतु ती जाणीव ते आंतल्या आंत कोंडून टाकीत. गंधमदेची ती निष्ठा, तो निर्धार, तें अध्ययन, ती तपस्या पाहून त्यांचा तिच्यावरचा राग हळु हळु विरघळत गेला होता. सुरुवातीला तिच्याशी ते जितक्य कडवटपणें वागता येईल तितक्या कडवटपणे वागत, कधीं कांहीहि न शिकविता तिला पिंजऱ्यांतल्या पोपटासारखे कोंडून ठेवीत, तिची नृत्यांत आगळीक होतांच तिला वाटेल तसे टाकून बोलत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709774302.jpg [postimage] => upload_post-1709774302.jpg [userfirstname] => शिरीष पै [userlastname] => [post_date] => 16 Mar 2024 [post_author] => 6346 [display_name] => शिरीष पै [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [172] => Array ( [PostID] => 23760 [post_title] => पूर्वार्ध - साधना [post_content] => [post_excerpt] => स्त्रियांना मज्जाव आहे हें माहीत नाहीं तुला ?' [post_shortcontent] =>

तिसरी रात्र तर प्रत्यक्ष काळरात्रीपेक्षांहि भयाण वाटली त्यांना पाठीमागें भयानक जंगल पसरलें होतें. त्यांची सारी तपश्चर्या गिळून सुस्त झालेल्या हिंस्र जनावरासारखे ते घोरत पडले होते. समोर अनघा मृत्यूचें आमंत्रण देत क्रूरपणें फोफावून वहात चालली होती. अमावास्येची काळोखी रात्र होती ती. आभाळातली चांदण्याची लुकलुकहि त्यांना चेटकिणीच्या डोळ्यांसारखी भकास आणि तेजोहीन वाटली. त्या रात्रीची तळमळ संपता संपेना. पहाट होता होताच त्यांना जरा डोळा लागला. तोंच कुणीतरी अनामिक पक्षी त्यांच्या मस्तकावरून फडफडत गेला. त्यानं गोडशी शीळ घातली. इंद्रवदनांनी डोळे उघडले. समोर पूर्वेला क्षितिजाची कड तांबुस गुलाबी दिसत होती. त्या प्रसन्न लालीची मुक्त उधळपट्टी पूर्वेच्या समग्र आकाशावर झाली होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709774293.jpg [postimage] => upload_post-1709774293.jpg [userfirstname] => शिरीष पै [userlastname] => [post_date] => 13 Mar 2024 [post_author] => 6346 [display_name] => शिरीष पै [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [173] => Array ( [PostID] => 23759 [post_title] => उत्तरार्ध - श्री. केशवरावजी जेधे यांचा राजकीय परिचय [post_content] => [post_excerpt] => या पक्षाला जातीयवादी ब्राह्मणेतरपक्ष असा लौकिक अकारण प्राप्त झाला. [post_shortcontent] =>

श्री. केशवरावजी जेधे यांच्या चरित्राकडे सुरुवातीपासून पाहिले तर त्यांत ते सतत लढत, झगडत असल्याचे दिसून येईल. आणि शुद्ध ध्येयवाद व मोठी कर्तव्यनिष्ठा असल्याशिवाय या गोष्टी घडणे शक्यच नाही. त्यांचा सार्वजनिक जीवनक्रम तीन तपांचा असल्याने या प्रदीर्घ काळांत त्यांच्या हातून काही 'अंदाज दोष' घडलेहि असतील. पण त्या चुकाच होत्या; सहेतुक अगर उद्दिष्ट नव्हत्या. यामुळे त्यांना त्याबद्दल दोष देणे म्हणजे त्यांच्यासारख्या प्रामाणिक, उदात्त व थोर देशभक्तावर अन्याय करण्यासारखे होईल. फारतर असे म्हणतां येईल की, नेतृत्वाचा बौद्धिक भाग विनाकारण ते सहकाऱ्यांच्या स्वाधीन करून आपण स्वतः साधा शिपाईपणा पत्करतात. पण यांत त्यांचा विश्वासघातच होत आला आहे व त्यांच्यासारख्या दिलेर, दिलदार, नेकजात व बाणेदार कार्यकर्त्याला विनाकारण दोष लागला गेला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709694814.jpg [postimage] => upload_post-1709694814.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 09 Mar 2024 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [174] => Array ( [PostID] => 23758 [post_title] => पूर्वार्ध - श्री. केशवरावजी जेधे यांचा राजकीय परिचय [post_content] => [post_excerpt] => श्री. केशवराव यांच्या आयुष्यांतील 'जेधे गाडगीळ' युति हें दुसरें पर्व होतें; [post_shortcontent] =>

सुरवातीच्या काळांत 'जेधे-जाधव-जवळकर' ही त्रयी महाराष्ट्रांत या चळवळीची सूत्रधार होती. परंतु जवळकरांनी वक्तृत्व गाजविलें, इहपरलोकी (विलायत!) मजा भोगली, जाधवांनीं मंत्रीपद नऊ वर्षे उपभोगलें, दिवाणगिऱ्या मिळविल्या, परदेशगमनाची संधी घेतली आणि दोघांनीहि सत्यशोधनाच्या चळवळीला गौणत्व देऊन व्यक्तिगत फायदे मिळविले. कांहीं नातेवाईक व स्नेहीसोबती यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या, पण समाजाच्या कायमच्या प्रगतीच्या दृष्टीने यदृच्छया घडले त्यापेक्षा जास्त काही त्यांनी केले नाही. श्री भास्करराव जाधव यांच्या गाढ व्यासंगाबद्दल व विद्वत्तेबद्दल मला आदर आहे पण त्या मानाने त्यांनी राष्ट्राच्या पदरात मोठेसे भरीव कार्याचे माप टाकले नाही, असेच मोठ्या खेदाने म्हणावे लागते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709694581.jpg [postimage] => upload_post-1709694581.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 06 Mar 2024 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [175] => Array ( [PostID] => 23757 [post_title] => छंद माझा वेगळाचि [post_content] => [post_excerpt] => आज नियमितपणें मी क्लबांत जाऊन बिलियर्ड खेळत असतो. [post_shortcontent] =>

माझा जन्म जरी महाराष्ट्रांत झाला असला तरी माझें सर्व बालपण उत्तरप्रदेशांत गेलं. अॅनी बेझंट यांच्या छत्राखाली माझं शालेय शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण कानपूरांत नि महाविद्यालयीन शिक्षण बनारस विद्यापीठांत झाल्यानं त्या वेळी तिकडे विशेष लोकप्रिय असलेले हॉकी व फुटबॉल हे खेळच मला सर्व प्रथम खेळायला मिळाले. या दोन्ही खेळांत मी अल्पकाळांत एवढी प्रगति केली होती कीं, आमच्या शाळांच्या सामन्यांत आमच्या शाळेचा मी एक आधाराचा खेळाडू होऊन बसलों होतों. हॉकीमध्यें लेफ्ट हाफ तर फुटबॉलमध्यें बॅक या माझ्या जागा ठरलेल्या. त्या वेळीं माझा खेळ इतका उत्तम व्हायचा की, आज ज्या ज्या वेळीं ते चुरशीचे सामने नि त्यांतील आमचा विजय आठवतो त्या त्या वेळीं माझं मलाच आश्चर्यं वाटतं कीं, एवढं क्रीडाचापल्य माझ्यांत कुठून आलं होतं ? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1709282877.jpg [postimage] => upload_post-1709282877.jpg [userfirstname] => गजानन जागीरदार [userlastname] => [post_date] => 02 Mar 2024 [post_author] => 6345 [display_name] => गजानन जागीरदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [176] => Array ( [PostID] => 23756 [post_title] => भाग तिसरा - हसतां हसतां पुरेवाट [post_content] => [post_excerpt] => घाणेकरांचें बोलणें म्हणजे कलदार नाण्यांचा खणखणाट. स्पष्ट. [post_shortcontent] =>

अरुणोदय संगीतमंडळी व नवजीवन संगीतमंडळी या संस्थांत वसंतरावांनी केलेल्या विनोदी भूमिकावर सर्वस्वी वसंतरावांची स्वतःची छाप होती, तेथें त्यांना कोणी मार्गदर्शक नव्हता किंवा त्यांनीं चूक केली तर त्यांचा कान पकडणारेहि तेथें कोणी नव्हते. पण नटवर्य लोंढे यांच्या 'राजाराम संगीत मण्डळी'मध्ये ते दाखल झाल्यावर मात्र ही परिस्थिति साफ बदलली. तेथें नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर होते. नाटकांचें दिग्दर्शन व नियंत्रण ते करीत. त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली 'राजाराम'मध्यें 'प्रेमसंन्यास' हें नाटक बसलें. त्यांतील गोकूळची भूमिका चिंतामणरावांनीं वसंतरावांना परिश्रमपूर्वक शिकविली. आयुष्यांत पहिलें शास्त्रशुद्ध अभिनयशिक्षण वसंतरावांना मिळालें तें या वेळीं ! त्यांचा जणुं येथें पुनर्जन्म झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1707528477.jpg [postimage] => upload_post-1707528477.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 28 Feb 2024 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [177] => Array ( [PostID] => 23755 [post_title] => भाग दुसरा - हसतां हसतां पुरेवाट [post_content] => [post_excerpt] => काढा पितांना मी त्याचा कडूपणा साऱ्या शरीरांत भिनलेला दाखवतों [post_shortcontent] =>

"प्रत्येक विनोदी नटाची कामं करण्याची लकब वेगळी, ढब वेगळी. प्रत्येकाच्या क्लृप्त्या वेगळ्या, ट्रिक्स वेगळ्या. एका विनोदी नटाची कॉपी दुसऱ्याला फारशी उपयोगी पडत नाहीं. याचं कारण एकाचं व्यक्तिमत्त्व दुसऱ्यासारखं नसतं हें आहे. अनुकरणानं तो दुसरा विनोदी नट हास्यास्पद होण्याची भीति असते. बोलण्याची, दृष्टिक्षेपाची, वाक्य फेकण्याची प्रत्येकाची खास अशी लकब असते अन् ती ज्याची त्यालाच शोभून दिसते.

"प्रेक्षकांना हंसवणं अगर रडवणं सोपं काम नाहीं. लोक निष्कारण हंसत नाहींत, टाळ्या देत नाहींत वा रडत नाहींत. त्यांच्या आंत कांहींतरी नेऊन पोहोचवावं लागतं, तेव्हांच ते हंसतात किंवा रडतात. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1707528425.jpg [postimage] => upload_post-1707528425.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 24 Feb 2024 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [178] => Array ( [PostID] => 23754 [post_title] => भाग पहिला - हसतां हसतां पुरेवाट [post_content] => [post_excerpt] => माझी सध्यां रडता रडतां पुरेवाट, व्हायची पाळी आलीय् [post_shortcontent] =>

'बलवंत संगीत मंडळीं’त दुय्यम श्रेणीची विनोदी कामें दामुअण्णा करीत. नोकर-नटानें कोणतेंहि काम करायला तयार असले पाहिजे, असा त्यांचा आवडता सिद्धांत आहे. रणदुंदुभी आणि संन्यस्तखड्ग या नाटकांतली त्यांचीं कामें सुंदर होत. पण त्यांच्या नांवाला महत्त्व आलें तें सिनेसृष्टींत ! त्यांच्या विनोदी गुणांचा खरा उपयोग करून घेतला मास्टर विनायक यांनी. ब्रह्मचारी, अर्धांगी, बँडीची बाटली यासारख्या चित्रपटांतली त्यांची कामं म्हणजे हास्यरसाची चमचमीत मेजवानीच. त्यांची तिरळी नजर विनोदनिर्मितीला भारी उपयोगी पडली. ‘ब्रह्मचारी’तल्या त्यांच्या या नजरेपुढे मीनाक्षीचे सुंदर डोळे हतप्रभ ठरले. बँडीच्या बाटलींतलें त्यांचें तें बहारीचे वाक्य आणि तें उच्चारतांना त्यांनी केलेला झक्क अभिनय कधी विसरणें शक्य आहे? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1707528362.jpg [postimage] => upload_post-1707528362.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 21 Feb 2024 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [179] => Array ( [PostID] => 23753 [post_title] => उत्तरार्ध - शेक्सपियरचे पिशाच्च [post_content] => [post_excerpt] => असे म्हणून हातांतील खंजीर उगारून माझ्या अंगावर धांवलें. [post_shortcontent] =>

“क्षमा करा! लाज नाहीं वाटत क्षमा मागायला? शॉ तुझा गुरु आहे नाहीं का? कोणता गुरुमंत्र दिला तुला त्या आचरट-लफंग्या-गुरुनें? लोकांच्या सदभिरुचीस पटत नाहीं, ते तुम्ही त्यांना वाचावयास देणार आणि सुधारक-सुधारकवादी-म्हणून स्वतःची टिमकी वाजविणार? सर्व सामान्य जनतेला जें पटतें आणि ज्या सर्वसाधारण जुन्या रुढी आज प्रचलित आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही आपली लेखणी उचललो कीं, लगेच सुधारक म्हणून आजची वर्तमानपत्रे आणि मासिकें तुमचा उदोउदो करतात! अशा रीतीनें लोकांना फसवून स्वतःचा उदोउदो करून घ्यावा, हेच शिकवितो नाहीं का तुला तुझा बर्नार्ड शॉ? हरामखोरांनो, लाज नाहीं वाटत लोकांची अशी फसगत करतांना? स्वतःच्या प्रशस्तीसाठीं तुम्ही सर्व जनतेची सदभिरुची नष्ट करणार आहांत नाही का? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1707398188.jpg [postimage] => upload_post-1707398188.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Feb 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [180] => Array ( [PostID] => 23752 [post_title] => पूर्वार्ध - शेक्सपियरचे पिशाच्च [post_content] => [post_excerpt] => एक पांढरी शुभ्र अस्पष्ट आकृती मला खोलीच्या दारांतून येतांना दिसू लागली [post_shortcontent] =>

त्या दिवशीचे तेथील व्याख्यान म्हणजे सर्व लोकांना एक नाविन्याचाच विषय होता. नगरभवनाचा दिवाणखाना श्रोतृसमूहाच्यायोगे अगदी चिकार भरलेला होता. मी केलेली सर्व तयारी त्या प्रसंगी मला पालथी घालावयाची होती! प्रचंड टाळयांच्या कडकडाटांत मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली. शॉच्या गुणवर्णनाचा स्त्रोत माझ्या मुखावाटें सारखा गोकाकच्या धबधब्यासारखा उफाळून वहात होता! मधूनच टाळ्यांचा कडकडाट होई आणि ‘हिअर हिअर!' असे उद्गार श्रोतृसमुहांतून ऐकू येत व त्यायोगे माझ्या अंगांत नवीनच वायूचा संचार होऊन, माझ्या वक्तृत्वशक्तीस आणखी जोर येत असे! शाँ स्वतः शेक्सपियरला अत्यंत निकृष्ट प्रतीचा नाटककार समजतो हे मला माहीत होतें. म्हणूनच की काय मी शेक्सपियरवर सारखें तोंडसुख घेत होतों! 'कुचेष्टेनें प्रतिष्ठा मिळते' ही म्हण माझ्या नीट परिचयाची म्हणूनच, मी शेक्सपियरवर सारखा कुचेष्टांचा भडिमार चालविला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1707397996.jpg [postimage] => upload_post-1707397996.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Feb 2024 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 1 [MagzineNameEnglish] => Hansa [MagzineName] => हंस [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [181] => Array ( [PostID] => 23751 [post_title] => भाग तिसरा - त्याची उदारमतवादिता [post_content] => [post_excerpt] => चंदू भंगलेल्या नैतिक धैर्याच्या जाणिवेनें लाजून मुकाट्यानें त्यांच्याबरोबर जात होता. [post_shortcontent] =>

विजयेकडे बोट दाखवीत धाकजी हंसत म्हणाले, "हीच ती विजया! चांभारकन्या. मात्र ही गोष्ट तुम्ही बाहेर पसरवूं नका. विजयेचा जन्म जरी चांभाराच्या पोटीं झालेला असला तरी ती संस्कारानं सोमवंशी क्षत्रिय आहे. संस्कारात् द्विज उच्यते । हिला आमच्या जातीची म्हणायला बिलकुल हरकत नाहीं. अन् तुम्ही तसे उदारमताचे आहांतच. तेव्हां म्हटलं, अगोदरच हिचं जन्मरहस्य सांगून टाकलं म्हणजे पाठीमागून गैरसमज नि कुरकुर नको. बरं आहे, ह्याच बैठकींत वाङ् निश्चय करायला काय हरकत आहे? "

चंदूचा चेहरा उतरलेला आणि सोपानरावांचा चढलेला दिसत होता. "एकूण ही चांभाराची पोरगी आमच्या घरांत घालायला तुम्ही बघत होतां होय सोकाजी ? लई 'हे' दिसतां आहां राव !" सोपानराव रागानें म्हणाले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1706352648.jpg [postimage] => upload_post-1706352648.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 10 Feb 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [182] => Array ( [PostID] => 23750 [post_title] => भाग दुसरा - त्याची उदारमतवादिता [post_content] => [post_excerpt] => आम्ही प्रभू आणि तुम्ही मराठे एवढेच मला माहीत आहे. [post_shortcontent] =>

धाकजींनीं त्या खवळलेल्या परिषदेचा तात्पुरता समारोप केला. ते म्हणाले, “ह्या प्रश्नाचा निकाल करण्यासाठी आपण एक दिवस मुदत राखून ठेवूं या. घाईघाईनें असले महत्त्वाचे प्रश्न सोडवणे ठीक नाहीं. वराच्या जातीचे लोक नि वधूच्या जातीचे लोक ह्या विवाहाचें स्वागत कसे काय करतात तें पाहिले पाहिजे. कारण लग्न झाल्यावर मधुचंद्राचे चार दिवस गेल्यानंतर इतर जगाशीं वधूवरांचा संबंध येणारच. चंदूचे विचार खरोखरच सुधारणावादी आहेत कीं आपमतलबी आहेत त्याचाहि निर्णय झाला पाहिजे. नाहीं तर पांढरपेशा समाजांतली मुलगी मिळवण्यापुरताच त्याचा उदारमतवाद असला तर त्याला कांहींच किंमत देतां येणार नाहीं."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1706352641.jpg [postimage] => upload_post-1706352641.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 07 Feb 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [183] => Array ( [PostID] => 23749 [post_title] => भाग पहिला - त्याची उदारमतवादिता [post_content] => [post_excerpt] => पृथ्वीराज चव्हाण दिल्लीचा राजा होता. चव्हाण हें उच्च कुळांतल्या मराठा लोकांचं आडनांव आहे [post_shortcontent] =>

"कॉफी छान झाली आहे." कॉफीचे घोट घेत विजया पुढे म्हणाली, "तुमची पुरुषांची चैन आहे. तुम्हांला बाकीच्या चैनी पुरेशा होत नाहींत, म्हणून ‘स्मोकिंग'ची देणगी मिळालेली आहे. एखाद्या मुलीनं 'स्मोकिंग' केलं कीं आमचे लोक सगळ्या मुली बिघडल्या, बेताल झाल्या, असे सिगारेटच्या धुराचे लोट तोंडावाटे काढीत बहकायला लागतील."

“यूरोपमध्यें अन् अमेरिकेंत बायका पुरुषांच्या बरोबरीनं धूम्रपान करतात. आपल्याकडेहि कोळी, वारली वगैरे आदिवासी बायका मजेत विड्या फुंकीत असतात, पण आपल्या सुधारलेल्या जातींत बायकांना धूम्रपान वर्ज्य आहे." चंदू म्हणाला.

“बायकांच्याच बाबतींत ही धूम्रपानबंदी काय म्हणून? पुरुष सदोदित बायकांच्यावर निर्बंध घालू पहातात नि आपण नामानिराळे रहातात." – विजया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1706352634.jpg [postimage] => upload_post-1706352634.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 03 Feb 2024 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [184] => Array ( [PostID] => 23748 [post_title] => भाग सातवा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => विरोधकांपेक्षां या टीकाकारांनी गांधींचा अभ्यास अधिक निरहंकार वृत्तीनें व परिश्रमपूर्वक केला आहे [post_shortcontent] =>

जी गोष्ट केळकरांची, तीच आंबेडकरांची, आणि सावरकरांची. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींकडून सरकारनियुक्तत्वाचा उल्लेख झाल्यामुळे आंबेडकरांच्या मनाला खबखवलें. पहिल्या परिषदेत त्यांनी संयुक्त मतदारसंघाचीच मागणी केली होती; पुढे ब्रिटिश भेदनीत्यनुसार विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला. गांधींच्या यापुढील हरिजन चळवळीनें अस्पृश्यही त्यांना अनुकूलच झाले. आपल्या राजकीय पुढारीपणाला बसलेल्या या शहामुळे त्यांच्या गांधीविरोधानेंही तात्त्विक पातळी सोडली. या पुढारीपणाच्या दुखावलेल्या अहंकारांतून किती प्रकारचा बाष्कळ व पोरकट कोटिक्रम त्यांच्या अतिशय तल्लख बुद्धींतून उत्पन्न झाला हें त्यांचीं भाषणें अथवा पुस्तकें वाचलेल्यांना फिरून सांगावयाला नको. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704504185.jpg [postimage] => upload_post-1704504185.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [185] => Array ( [PostID] => 22672 [post_title] => तत् ते पश्यामि [post_content] => [post_excerpt] => गांधींनी क्षणभर माझ्याकडे पाहिले- मारक्या जनावराकडे पाहतात तसे- आणि दुसऱ्या क्षणी ते इतके छान हसले की माझा सगळा गुमान थंड झाला. आणि मग शांतपणे कुरवाळणारे शब्द वापरीत ते मला म्हणाले... [post_shortcontent] =>

कुणा तरी पुढाऱ्याचे पत्र घेऊन पहिल्या प्रथम गांधींना भेटायला गेलो. पुढाऱ्याला पत्राचे उत्तर हवे होते. आणि मला गांधीजी जवळून पाहायचे होते. संध्याकाळची वेळ. गांधीजी फिरायला निघाले होते. एखादा बडा मंत्री शहरातल्या रस्त्याने जात असताना टप्प्याटप्प्यावर पोलीस असलेले आज जसे दिसतात तशी पोलिसाऐवजी काही माणसे उभी असलेली मी पाहिली. एका टप्प्यावर गांधीजी आले की त्यांच्याशी बोलणारा मनुष्य बाजूला होई आणि त्या टप्प्यावर असलेला मनुष्य त्यांच्याबरोबर बोलू लागे. पुन्हा दुसऱ्या टप्प्यावर माणसांची अदलाबदल होई. गांधींच्या सायंकाळच्या चारपाच फर्लागांच्या फिरण्यात दहावीस माणसांच्या तरी मुलाखती महादेवभाई घडवून आणीत. कोणत्या टप्प्यावर उभे राहून त्यांना पत्र द्यावे, द्यावे की न द्यावे, या विचारात मी पडलो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009614.jpg [postimage] => upload_post-1620009614.jpg [userfirstname] => Vaman [userlastname] => Chorghade [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6000 [display_name] => वामन चोरघडे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [186] => Array ( [PostID] => 22703 [post_title] => विदेही प्रतिमा [post_content] => [post_excerpt] => एका शुद्ध विचाराचं फुलपाखरू किंवा पारा त्या पुरुषाच्या हाती सापडला आणि त्या विचाराचंही मोल अधिक शुद्ध झालं. [post_shortcontent] =>

महात्मा गांधींची प्रतिमा माझ्या मनात विदेही स्वरूपानं आहे. छायाचित्र, चित्र, पुतळे, फारतर महात्मा गांधी असे दिसायचे एवढंच मला सांगू शकतील. पण 'सुंदर विचार' हा फुलपाखरं किंवा पारा याप्रमाणंच चिमटीत येण्यास अवघड. दारांभितींवर सुभाषितांच्या सुबक पट्ट्या लावणं सोपं आहे, पण त्या सुभाषितांचं आव्हान स्वीकारायचं झालं तर मी फार खुजा ठरेन. आणि मला वाटतं, माझ्याप्रमाणंच माझ्या प्रकृतीची अनेक माणसं त्या आव्हानाप्रत पोचतील असं मला प्रामाणिकपणं वाटत नाही. धूम्रपान, मद्य यांच्या बाबतीत मला स्वतःला जरी त्या गोष्टींची चटक नसली तरी वेळप्रसंगी मी या गोष्टी नाकारीन असं मला वाटत नाही, नाकारीतही नाही. मी या गोष्टी नाकारीत नाही अशा अर्थानं की मी या गोष्टी निषिद्ध मानीत नाही. आणि एखादी सुंदर स्त्री मला दिसली तर मी डोळे झाकून, तिचं अवलोकन पापांत जमा करीत नाही. मी तिच्याकडे पाहतो. अर्थात मला असं म्हणायचं नाही की यात काही मोठेपणा आहे. पण हे पापच आहे असं मी मानीत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011147.jpg [postimage] => upload_post-1620011147.jpg [userfirstname] => Chitaman Trambak [userlastname] => Khanolkar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 3451 [display_name] => चिंतामणी त्र्यंबक खानोलकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [187] => Array ( [PostID] => 22699 [post_title] => एकाकी [post_content] => [post_excerpt] => शेवटी गांधी एकटेच राहिले- सगळ्याच महापुरुषांप्रमाणे... [post_shortcontent] =>

-आणि तिसरा दिवस उजाडला. शाळा बंदच होती. मरगळल्यासारखे वाटत होते. घरातील माणसे कसल्यातरी काळजीत होती. त्यांच्या हालचाली आखडल्यासारख्या होत होत्या. कोणीच कोणाशी धड बोलत नव्हते.. हे चालले आहे तरी काय! आम्ही किलकिल्या नजरेने सगळे पाहत होतो. एखाद्या क्षणी याचे दडपण येत होते. एखाद्या क्षणी गप्पांत त्याचा विसर पडत होता. जेवणे झाली. आपापल्या ठिकाणी बसलो....नेहमीसारखीच शांत दुपार. आता काही वेळाने चहा होईल.... पुन्हा घर हालू लागेल.... चहाची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात काही माणसांचा एक घोळका फाटकातून आत घुसला! डोळे वटारलेली, केस पिंजारलेली माणसे. आमचे घर जाळण्याच्या बेताने आली होती-कारण महात्मा गांधींचा खुनी आमच्या जातीचा होता....कोणीतरी घराचे पुढचे दार लावून घेतले. आत काळोख झाला. दबलेल्या आवाजात आम्हांला इशारा मिळाला, "तुम्ही वर जा." आम्ही वर पळालो. दाराला धक्के बसत होते. दार फोडल्याचा आवाज ऐकू येत होता....आम्ही भेदरलो होतो; पण कुतूहल होतेच. माडीवरच्या खिडकी तून खाली डोकावून पाहत होतो... जमाव वाढला होता. पहारीने दार फोडले जात होते. शेवटी ते दार उन्मळून खाली पडले आणि माणसे आत घुसली. जिकडेतिकडे फिरू लागली. जे जे मिळेल ते ते त्यांनी उचलले व घरासमोरच्या रिकाम्या जागेत त्या सामानाचा दीग केला.-आम्हांला आत खेचले गेले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011122.jpg [postimage] => upload_post-1620011122.jpg [userfirstname] => Dr. Vijaya [userlastname] => Rajadhyaksha [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6009 [display_name] => विजया राजाध्यक्ष [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [188] => Array ( [PostID] => 22704 [post_title] => एक माणूस [post_content] => [post_excerpt] => "परिपूर्ण प्रेम आणि अपार श्रद्धा हीच माझी कवचकुंडले आहेत ! " [post_shortcontent] =>

आणि हा सामान्य माणूस

सामान्यांच्या उद्धारासाठी उभा राहिला....

चालता चालता पडला

पडता पडूनही उठला....!

 

पण तो सत्याचा नम्र उपासक होता

म्हणून त्याचे पडणेही

उल्केसारखे तेजस्वी ठरले !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011199.jpg [postimage] => upload_post-1620011199.jpg [userfirstname] => Raja [userlastname] => Mangalvedhekar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6015 [display_name] => राजा मंगळवेढेकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [189] => Array ( [PostID] => 22705 [post_title] => जगावेगळा [post_content] => [post_excerpt] => आपल्या लहानलहान कार्यकर्त्यांच्या भावजीवनात गांधीजी कसा खुबीने प्रवेश करीत त्याचे हे एक उदाहरण, [post_shortcontent] =>

माझ्या प्रकृति-अस्वास्थ्याची बातमी समजताच नोआखालीतील दंगलग्रस्तांचे अश्रू पुसण्यात मग्न झालेल्या गांधीजींनी आपल्या वतीने राजकुमारी अमृत कौर यांच्यामार्फत माझ्या स्वास्थ्यासाठी आपल्या शुभेच्छा पत्ररूपाने पाठविल्या होत्या. तेव्हाही मी असाच भारावलो होतो. ज्याला एकदा आपला म्हणून जवळ केले त्याच्या जीवनात संपूर्णपणे रस घेऊन त्याला आपला गुलाम बनविण्याची ही कला जगातील फार थोड्या थोर पुरुषांना अवगत असेल. म्हणून तर गांधीजींच्या महानिर्वाणाची बातमी ऐकताच आम्ही इतके अस्वस्थ झालो !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011235.jpg [postimage] => upload_post-1620011235.jpg [userfirstname] => Shripad [userlastname] => Joshi [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6014 [display_name] => श्रीपाद जोशी [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [190] => Array ( [PostID] => 22706 [post_title] => यात्रा [post_content] => [post_excerpt] => त्याची एक यात्रा संपली होती. आणि दुसरी आता सुरू होणार होती. [post_shortcontent] =>

मग म्हाताऱ्याची रसवन्ती सुरू झाली. फार फार वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींचं जग स्नेहाच्या स्वच्छ उन्हानं उजळून निघालं. म्हातारपणाच्या दारात कोवळं बालपण कुतूहल भरल्या डोळ्यांनी जादू घडावी तसं पुन्हा येऊन उभं राहिलं.

म्हाताऱ्यानं लहानपणीच्या खेळांची उजळणी केली. त्या वेळी केलेल्या खोड्या आठवल्या. महात्माजींच्या आईवडिलांच्या आठवणी काढल्या. गांधीजी मंत्रमुग्ध होऊन ते सारं ऐकत होते. मातापित्यांच्या आठवणी मनात दाटत होत्या. पोरबंदरला घालवलेलं बालपण पुन्हा भेटायला आलं होतं.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011264.jpg [postimage] => upload_post-1620011264.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 4408 [display_name] => मंगेश पाडगावकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [191] => Array ( [PostID] => 22683 [post_title] => माझे माझ्यापुरते [post_content] => [post_excerpt] => कुठल्या तरी उंच, दुष्प्राप्य, अतिसुंदर अशा गोष्टीमागे झेपावण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची माझ्या बाळमनाला प्रथमच ओळख पटत होती. [post_shortcontent] =>

सामान्याचे असामान्याशी काय नाते असते? काहीच नसते. आकाशस्थ ग्रहगोल आपापल्या दिव्य पथावरून परिभ्रमण करीत असताना आपण सामान्य जन जमिनीवर खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून चाचपडत वाट काढीत असतो. तरीही त्यांच्यापासून आपल्यापर्यंत येणारा एखादा किरण आपल्याला पुरेसा होतो. आपण आपले भुईसरपट जिणे जगताना अज्ञाताची एवढीच झुळूक कधीतरी अंगावरून जाते, आणि तेवढ्यापुरते आपण आभाळापर्यंत झेपावतो.

आभाळापर्यंत झेपावण्याचे असे जे मोजके क्षण या आयुष्यात माझ्या वाट्याला आले, त्यातले काही क्षण गांधीजींनी मला दिले आहेत. त्या मोजक्या स्मृती मी मनात जतन करून ठेवल्या आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010692.jpg [postimage] => upload_post-1620010692.jpg [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [192] => Array ( [PostID] => 22684 [post_title] => अखेरचे पर्व [post_content] => [post_excerpt] => महात्म्याचा क्षीण आवाज खरे म्हणजे आसेतुहिमाचल दुमदुमला. पण ऐकला कोणीच नाही. खिस्ताला तर एकच ज्यूडास भेटला. इथे पाहावे त्या दिशेला ज्यूडास उमे होते. [post_shortcontent] =>

गांधीजींची कथा वेगळी आहे. ती कथा कुरुक्षेत्रापेक्षा व्यापक अशा रंगपीठावर, भारतीय युद्धापेक्षा विलक्षण पार्श्वभूमीवर घडलेली आहे. अवतारकृत्य संपले, आता देह ठेवावा हे योग्य अशी मानसिक अवस्था येण्यापूर्वी घडलेली आहे. श्रीरामापेक्षाही जबरदस्त द्वंद्वाच्या कात्रीत सापडलेल्या लोकनायकाची ही दारुण शोकांतिका आहे. शिकंदरापेक्षा मोठ्या सम्राटाच्या अगतिक पराभवाची ही गाथा आहे. बुडता हे जन । न देखवे डोळा.... म्हणून आपल्या अस्तित्वाचा अंश नि अंश झिजवणाऱ्या दधीचीची ही करुण कथा आहे. या अखेरच्या पर्वात गांधीजींनी ज्या धीरोदात्ततेचे दर्शन घडवले ती लोकोत्तर धीरोदात्तता इतिहासात दुर्मिळ आहे. या पर्वात गांधीजींची नियतीने म्हणा, परमेश्वराने म्हणा निष्ठुर कसोटी घेतली. आणि या कसोटीला गांधीजी पूर्ण यशस्वी झाले. अशा यशाचा उत्कर्षविंदू मरणातच सामावलेला असतो. मारेकऱ्यालाही आशीर्वाद देऊन गांधीजींनी आपल्या उज्ज्वल यशावरती अक्षय मोहोर उठवली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010734.jpg [postimage] => upload_post-1620010734.jpg [userfirstname] => Vasant [userlastname] => Bapat [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6002 [display_name] => वसंत बापट [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [193] => Array ( [PostID] => 22692 [post_title] => महाकाव्य [post_content] => [post_excerpt] => गांधीजींचे सारे वेगळेच- आमच्या फुटपट्टयांनी त्यांना मोजताच आले नाही कधी! [post_shortcontent] =>

जोगचा धबधबा पाहण्यासाठी येता का म्हणून विचारले तेव्हा त्यांनी साफ नकार दिला होता-रसिक कविमनाच्या महादेवभाईंनादेखील पाठवले नाही. म्हणे, " मीच त्याचा गिरसप्पा आहे ! " या रूक्ष माणसाला काय सांगायचे ! हजारो फूट उंचीवरून कोसळणाऱ्या त्या रेशमाच्या लड्यांसारख्या जलराशीचे वर्णनदेखील ऐूकून घ्यायची तयारी कुठे होती ? "पावसाचा थेंब किती उंचीवरून पडतो ! तो चमत्कार पाहिल्यावर धवध्याचा काय हिशोब ?" अगदी इंचाफुटाचा हिशोब ! बनियागिरी ती किती असावी!

पण महादेवभाईच्याकहूनच एकदा या हिशोबामागचे गणित बाहेर आले.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010789.jpg [postimage] => upload_post-1620010789.jpg [userfirstname] => Mrunalini [userlastname] => Desai [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6011 [display_name] => मृणालिनी देसाई [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [194] => Array ( [PostID] => 22693 [post_title] => नम्र नमस्कार [post_content] => [post_excerpt] => नम्र नमस्कार, तुला नम्र नमस्कार. [post_shortcontent] =>

अवनत पददलित असे जन दुबळे हे,

चिरलांच्छित नत जीवित बघ जगले हे,

शतकांच्या जुलुमांनी तगमगले हे,

तूंच अशा पतितांचा एकच आधार

नम्र नमस्कार, तुला नम्र नमस्कार.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010818.jpg [postimage] => upload_post-1620010818.jpg [userfirstname] => Nagorao Ghanashyam [userlastname] => Deshpande [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6010 [display_name] => ना० घ० देशपांडे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [195] => Array ( [PostID] => 22694 [post_title] => गांधी टोपी [post_content] => [post_excerpt] => टोपलीतून कृष्ण आला, तसे टोपीतून गांधी आले. [post_shortcontent] =>

एकदा शिरोडे गावात मोटारी भरून शेकडो पोलीस आले. हाती लाठ्याकाठ्या आणि बंदुका. गोरे सार्जंट आले. ते कानपटात मारून गांधीटोप्या उडवू लागले. मिठागरां- भोवती कडेकोट पहारा पडला. सगळा गाव भीतीनं चेपल्यासारखा झाला. पण गांधी टोपी वाले चेपत नव्हते. दबत नव्हते. ते धुंदीनं ' लेंगे स्वराज्य लेंगे' गात होते. "महात्मा गांधी की जय " म्हणत होते.

सत्याग्रहाचा दिवस उजाडला. काही गावकरी भीतीनं घरात लपून बसले. काही धीर करून गंमत बघायला गेले. गांधीटोप्या बगळ्यांच्या थव्यासारख्या येत होत्या. पोलिसांची कडी तोडत होत्या. मिठागरांवर झंजावाती झेप घेत होत्या. दणादण लाठ्या बसत होत्या. पण मुठीतलं मीठ सुटत नव्हतं.

कितीतरी गांधीटोपीवाले जखमी झाले. घायाळ होऊन पडले. त्यांना उचलण्यासाठी गावकरी नकळत पुढे धावले. काही जण त्यांच्यासाठी गूळ आणि पाणी घेऊन आले. आणि मग हळूहळू गावातलं वातावरण नकळत बदलू लागलं. चहाच्या दुकानात गांधीटोपीच्या शौर्याच्या कथा ऐकू येऊ लागल्या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010915.jpg [postimage] => upload_post-1620010915.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [196] => Array ( [PostID] => 22695 [post_title] => स्मृती [post_content] => [post_excerpt] => राहिली क्वचितच जाणवणारी एक हुरहूर : जन्माला आल्यासारखे आपण या माणसाला एकदा प्रत्यक्ष पाहायला हवे होते. [post_shortcontent] =>

चाळीस सालच्या सुमारास आम्ही पुण्यात येऊन राहिलो. इथे सावरकरांची व्याख्याने मी प्रथम ऐकली. त्यांनी मी भारावून जाई. त्यांत गांधीजींच्या तत्वज्ञानावर धारदार हल्ले असत. गांधीजींविरुद्ध काही मला आता प्रथमच ऐकण्यासारखे मिळू लागले. मी संघातही जाऊ लागलो. गणवेष करून कवायती करू लागलो. इथे मुलेमुले एकमेकांना गांधी नेहरू, पटेल यांच्याविषयी काल्पनिक गोष्टी अर्धवट श्रद्धेने, अर्धवट गमतीने सांगत. त्या त्यांनी आणखी कुठे ऐकलेल्या असत. मीही त्या सांगू लागलो. शनिवारवाड्यापुढे काँग्रेसचा युद्धविरोधी वैयक्तिक सत्याग्रह मी पाहिला आणि गांधीजींची आणि त्यांच्या सत्याग्रह-उपोषणांची आणखीच टिंगल मी बरोबरीच्या मुलात करू लागलो. त्या काळात मराठी साप्ताहिके देखील अशी टिंगलटवाळी छापीत. ती मी आवडीने वाचत असे. गांधीजींची व्यंग्यचित्रे येत. त्यात चित्रकार दलाल रेखाटीत ते व्यंग्यचित्रातले गांधीजी मला इतके आवडले आणि सोपे वाटले की मी तसे गांधीजी भराभर काढू लागलो. छोटे कपाळ, मोठे नाक, नाकावर ओघळती आरशी, दात नसलेली जिवणी, पसरट मोठे कान, डेरेदार गोट्यावर भुरभुरती शेंडी, हाती काठी आणि कमरेच्या पंचाला अडकवलेले साखळीचे घड्याळ, असे व्यंग्य चित्रातले गांधीजी असत. मोठमोठ्या टांगा टाकीत ते घाईने कुठेतरी निघालेले असत. दलाल जीभ बाहेर काढलेली एक बकरीही दाखवीत. मी काढली म्हणजे ती कुत्र्यासारखी वाटे म्हणून मी फक्त गांधीजी काढी आणि ते मात्र गांधीजीच वाटत. असे गांधीजी काढण्याची त्या काळात मला इतकी सवय झाली की अभ्यासाच्या बहुतेक साऱ्या 'रफ' वह्यांत गांधीजीच गांधीजी झाले. जवळजवळ याच काळात इतके सोपे चित्र झाले होते हिटलरचे. माझ्या यह्यांतून हे दोघेही गोडीगुलाबीने असत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010940.jpg [postimage] => upload_post-1620010940.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [197] => Array ( [PostID] => 22696 [post_title] => पाच वाजून पंधरा मिनिटं [post_content] => [post_excerpt] => तत्त्वासाठी आम्ही....आम्ही....दबा धरून बसू....नि वेळ आली की बाहेर येऊन....ठो sss [post_shortcontent] =>

पाच वाजून पंधरा मिनिटं हे केवळ निमित्त होतं. त्यांना आम्ही महात्मा केलं तेव्हाच त्यांच्या खांद्यावर त्यांचा क्रूसही मोठ्या तत्परतेनं ठेवला होता. दोनएक हजार वर्षांपूर्वी असाच या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग आम्ही केला होता. पाच वाजून पंधरा मिनिटं हे खरंच एक निमित्त होतं....पंधरा मिनिटांनी नसतं झालं, तर सोळा मिनिटांनी झालं असतं. ....सतरा नाही तर अठरा....एकोणीस....पण झालं हे असतंच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010984.jpg [postimage] => upload_post-1620010984.jpg [userfirstname] => Sadanand [userlastname] => Rege [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6007 [display_name] => सदानंद रेगे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [198] => Array ( [PostID] => 22697 [post_title] => बलिदान [post_content] => [post_excerpt] => शब्द पुन्हा हा व्योमामधुन उठेल, या रक्ताची घार पुन्हा उसळेल, [post_shortcontent] =>

ख्रिस्तांताचा ऐकिलास आक्रोश,

तूं बुद्धाचे पाहिलेंस निर्वाण,

त्यानंतर हे आज नवे बलिदान,

वसुंधरे ! तूं तरिही अज्ञ, अजाण.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011043.jpg [postimage] => upload_post-1620011043.jpg [userfirstname] => Shrikrishna [userlastname] => Powale [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6008 [display_name] => श्रीकृष्ण पोवळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [199] => Array ( [PostID] => 22698 [post_title] => त्वमेव माता... [post_content] => [post_excerpt] => देशभरच्या उमलत्या पिढीवर आपला असा प्रभाव पाडणारी गांधीजी ही एकमेव विभूती या शतकात आजवर होऊन गेली. [post_shortcontent] =>

आणि म्हणूनच, त्या सर्कशीच्या तंबूत जेव्हा महात्माजींच्या हत्येची बातमी ऐकली तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. तिचा चार महिन्यांपूर्वी घडलेला असा अकल्पित मृत्यू आठवला....आम्हा भावंडांना आलेले अचानक पोरकेपण आठवले नि का कुणास ठाऊक, गांधीजी गेले म्हणजे आपण पुन्हा पोरके झालो अशी एक विलक्षण व्याकुळ करणारी वेदना उरात दाटून आली आणि रडू कोसळले....

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620011094.jpg [postimage] => upload_post-1620011094.jpg [userfirstname] => Madhu Mangesh [userlastname] => Karnik [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 60 [display_name] => मधु मंगेश कर्णिक [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [200] => Array ( [PostID] => 22673 [post_title] => प्रेषित [post_content] => [post_excerpt] => नंदादीप सदैव तेवत असे जो शांतिचा अंतरी त्याचें शीतल रम्य तेज चमके त्या खोल नेत्रांतुनी [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009771.jpg [postimage] => upload_post-1620009771.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 1941 [display_name] => गोपीनाथ गणेश तळवलकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [201] => Array ( [PostID] => 22674 [post_title] => प्रत्यक्ष [post_content] => [post_excerpt] => मन एका वेड्या अभिमानाने कुजबुजते, "मी महात्माजींना प्रत्यक्ष पाहिले होते- प्रत्यक्ष ! " [post_shortcontent] =>

मी अस्वस्थ झालो. गांधीजींच्या दर्शनाला जायलाच हवे होते. कसे जायचे ? काय बोलायचे? ज्याला विचारावे सवरावे असे कुणीच आसपास नव्हते. मनाचा हिय्या केला. हातसुताच्या लडी हाताशी पुष्कळ होत्या. त्यांतल्या दोन बरोबर घेतल्या. गांधीजींना फुलांच्या हारापेक्षा हातसुताच्या माळा अधिक आवडतात हे ऐकून माहीत होते. मैल दीड मैल चालत निरेला गेलो. निरा स्टेशनचा सारा परिसर माणसांनी फुलून गेला होता. मी पिंपऱ्याच्या आश्रमातला पोरगा आहे हे माहीत असलेली निरेतली मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. त्यांनी साऱ्यांनी आग्रह धरला, * गांधीजींना इथे उतरवा. ते चार शब्द बोलतील असे करा ! "

 

मी होकारार्थी मान डोलवीत होतो. गांधी उतरावेत आणि त्यांनी लहानसे का होईना, भाषण करावे हे योग्यच होते. पण ते मी कसे काय घडवणार? मंडळींना 'हो'कार दिला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009839.jpg [postimage] => upload_post-1620009839.jpg [userfirstname] => Gajanan Digambar [userlastname] => Madgulkar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6001 [display_name] => ग.दि. माडगूळकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [202] => Array ( [PostID] => 22676 [post_title] => फक्त गांधीजी [post_content] => [post_excerpt] => "खादी हीच माझी सीता आहे. तिला खेडोपाडी धुंडीत मी हिंडतो आहे. ", त्याला उत्तर देताना गांधी म्हणाले. [post_shortcontent] =>

नुकतीच साबरमतीला गेले होते. तिथे गांधींच्या प्रार्थनास्थळाचे दर्शन घेतले. वाळू मऊ होती. सारे स्वच्छ होते. नदी वाकडी वळणे घेतलेली अशी कोरडी ठणठणीत पडली होती. पण गांधी तिथे नव्हते, म्हणून प्रार्थना नव्हती. पक्षीच बोलत होते, पण त्यांचे बोल कुणाला समजत नव्हते. नुकत्याच मी आत त्यांच्या वस्तू पाहिल्या होत्या. त्यांत एका पत्राचा लिफाफा होता. वर लिहिले होते, "महात्मा गांधी, भारत देश, जिथे असतील तिथे." ते वाचले आणि पोटात ढवळले.

"जहां हो वहां." जिथे असतील तिथे. गांधी कुठे असतील तेथे जाणारे ते पत्र त्यांच्या पर्यंत पोचले. पण आता मात्र गांधी असतील तिथे तर कुणी पोचू शकणारच नाही, पण इथेच राहिलेल्या त्यांच्या संदेशातल्या एकाही अक्षराजवळ आम्ही पोचू शकणार नाही. त्यांनी दिलेले आम्ही सारेसारे घालवून बसलो आहो. त्यांच्या-आमच्यांतले अंतर अतूट् झाले आहे. या साबरमतीच्या वाळूच्या चौकात त्यांची पावले कुठे राहिली आहेत आता? गांधी एकटेच गेले. आम्ही जगतो आहोत. स्वतःलाच स्वतःच्या कर्तृत्वाची महती पटवीत जगतो आहोत. खूप जगणार आहोत. मरतात फक्त गांधी आणि फुले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009952.jpg [postimage] => upload_post-1620009952.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [203] => Array ( [PostID] => 22677 [post_title] => महात्मा [post_content] => [post_excerpt] => टिळक तेल्यातांबोळ्यांपर्यंत पोचले होते, ब्राह्मणेतर चळवळ पाटील-देशमुखांपर्यंत गेली होती, पण भिकेचा धंदा न करणाऱ्या अगणित भिकाऱ्यांपर्यंत हाच माणूस जाऊन ठेपला होता : [post_shortcontent] =>

आम्ही तर भाषण ऐकायला गेलोच नव्हतो. ऐकून त्यातले काही समजेल अशी शक्यताही नव्हती. आम्हांला फक्त गांधी पाहायचे होते. नजरभक्तीचा काळ होता तो. आणि मला शंका येते की आमच्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या लोकांनाही नजरभक्तीचेच समाधान हवे होते. तेव्हा 'लाऊडस्पीकर' ही चीज नाशिकपर्यंत तरी पोचली नव्हती. त्यामुळे व्यासपीठापासून दूरवर असलेल्या श्रोत्यांनी आपल्या श्रोतेपणाचा अगोदरच राजिनामा दिलेला होता. त्यांनाही फक्त पाहायचे होते. श्रोतेपणा संपला आणि निर्भेळ प्रेक्षकत्व शिल्लक राहिले म्हणजे सभासमारंभात जो अद्भुत गोंधळ निर्माण होतो तो तेव्हाही झाला. सर्व जमावाला गती आली होती. प्रत्येक माणूस मागे, पुढे, डावीकडे वा उजवीकडे सामर्थ्यसंपन्न हालचाल करण्याच्या प्रयत्नात गुंतला होता. हजारो लोकांच्या परस्परविरोधी गतीमुळे सभेला आपोआपच एक अगतिकता आली आणि माणसे गुदमरू लागली. अशा रणधुमाळीत आम्ही- मी व माझे काही समवयीन आप्तमित्र- एरव्ही टिकलो नसतो. पण आमचा जो मुखिया होता तो असा कचदिल नव्हता. गर्दी हे त्याच्या दृष्टीने स्वीकारले व तोडले पाहिजे असे आव्हान असायचे. या सेनानायकाने आपल्या सेनेतील कोणाचा हात, कोणाचा कोट, कोणाची मान धरून त्याला व्यासपीठाच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. गर्दीचा एक विख्यात स्वभाव आहे. तुम्ही झोटिंगाच्या अवसानात जोरकस हालचाल वा आरडाओरड केली तरच ती दुभंगते. स्नेहशील अनुनयाने तिची पाटी फोडता येत नाही. आमच्या नायकाजवळ हे तंत्र होते. कोठल्यातरी पौराणिक कथेमध्ये दैत्यांच्या मागे लागलेल्या मुसळांप्रमाणे आम्ही जमावातून मुसंडी मारली व व्यासपीठापासून पंधरावीस फुटांपर्यंत जाऊन पोचलो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010055.jpg [postimage] => upload_post-1620010055.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [204] => Array ( [PostID] => 22678 [post_title] => गांधीजी आणि त्यांचे घड्याळ [post_content] => [post_excerpt] => वेळेचे भान ठेवणे म्हणजे भान हरपून काम न करणे अशी सामान्यांची समजूत असते; [post_shortcontent] =>

" गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. " त्या घड्याळयाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक त-हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. गांधीजींचा जीवनग्रंथ आणि व्यासांनी दिलेला गीताग्रंथ अवघड गणितांसारखा सोडवत बसावा. उत्तर सापडले असे वाटावे आणि सापडले त्याहूनही निराळे असावे अशी लगेच शंका यावी. गीतेप्रमाणेच गांधीजींनीही जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श केला. गीता जशी भक्तियोग, कर्मयोग असे अनेक योग सांगते तसाच गांधींचा जीवनग्रंथ असंख्य योगांचे दर्शन घडवतो. पण त्यांचे घड्याळाशी जुळलेले नाते पाहिले म्हणजे वाटते की गांधींना प्रिय असलेला योग एकच होता : तो म्हणजे उद्योग.

ह्या माणसाने एका आयुष्यात किती उद्योग केले ! लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचा किती खोलात जाऊन विचार केला. ते राजकारणी होते, धर्मजिज्ञासू होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, वकील होते, विणकर होते, चांभार होते, भंगी होते, पत्रकार होते, संघटक होते, प्रयोगशील ऋषी होते, कृषिक होते, स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण करणारे अर्थशास्त्रज्ञ होते, अहिंसात्मक युद्धतंत्र निर्माण करणारे सेनापती होते....ही यादी सरता सरणार नाही. इतक्या निरनिराळ्या उद्योगांत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010172.jpg [postimage] => upload_post-1620010172.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [205] => Array ( [PostID] => 22679 [post_title] => एकदाच पाहिलेले गांधीजी [post_content] => [post_excerpt] => एखाद्याशी खूपखूप मैत्री व्हावी आणि तो राजपुत्र निघावा तसा धक्का मला बसला. [post_shortcontent] =>

तेव्हा मी कल्याण येथे राहत होतो, आणि सत्याग्रहींची नोंदणी मुंबईत काँग्रेस हाऊस मध्ये होती. स्टेशनावर येऊन विनातिकीट प्रवास सुरू केला. बोरीबंदरवर उतरून चालत गिरगावात आलो. काँग्रेस हाऊस शोधले. तिथे वरच्या मजल्यावर एक माणूस टेबलाशी सत्याग्रहींची नोंदणी करीत बसला होता. पंधरावीस सत्याग्रही रांग लावून उभे होते. मीही रांगेत नंबर लावला.

अर्ध्या तासाने माझा नंबर सरकत टेबलाशी आला. तोपर्यंत मला घाम फुटला होता. पण तोंडावर हिंमत ठेवली होती. टेबलावरच्या माणसाने एकदा माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. माझा आखूड सदरा ओढून मी अर्ध्या चड्डीवरचा शाईचा डाग झाकण्याचा यत्न केला. अनेकदा मारामारी करण्यास वापरल्याने चुरगळलेली टोपी मी बोटाने दाबू लागलो. महात्मा गांधींनी या बालसत्याप्रहीला पाहिले असते तर विनोबांऐवजी यालाच मिठाची पहिली मूठ उचलायला सांगितली असती ! पण टेबलावरच्या माणसाने मला अधिक जवळ बोलावून नाव विचारले आणि इतरांचे घेतले तसे ते टिपून न घेता तो उगाच प्रश्न विचारू लागला. त्याने विचारले-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010237.jpg [postimage] => upload_post-1620010237.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [206] => Array ( [PostID] => 22680 [post_title] => युगमुद्रा [post_content] => [post_excerpt] => गांधीमहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही. [post_shortcontent] =>

 

गांधी : एका युगाचा चेहरा

ज्याच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकाची

हिंस्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत;

आणि इतिहासाच्या दर्पणात

ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा

भविष्यातील पिढ्यांना दिसेल, असा.

 

गांधी : एक हिमनग

ध्रुवभूमीवरून शीतप्रवाहांच्या सोबतीने

व उष्णवृत्तांच्या रोखाने निघालेला,

ज्याचे प्रचंड प्राचीन सात अष्टमांश पाण्याखाली

आणि जो फक्त एका ठेंगण्याशा उंचवट्याइतका वर.

त्याने क्षितिजाशी डोके वर काढले

तेव्हा अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे

बावळट वाटण्याइतपत साधे सरळ त्याचे ध्यान होते;

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010627.jpg [postimage] => upload_post-1620010627.jpg [userfirstname] => Murlidhar Devidas [userlastname] => Amte [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6006 [display_name] => बाबा आमटे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [207] => Array ( [PostID] => 22682 [post_title] => राजघाट [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्याची पहाट यानं आपल्या हृदयात पूर्वीच पाहिली होती; पण त्या पहाटेच्या पोटातला निखारा त्याला अज्ञात होता. [post_shortcontent] =>

-आणि मग एकदम आठवते १९४८ च्या ३१ जानेवारीची ती भयानक रात्र ! तेव्हा एका गोळीनं ते हास्य विझून गेलं होतं. घाटावर, जगावर अंधारी रात्र पसरली होती. चंदनी चिता खचली होती. तो तपस्वी देह जळून राख झाला होता. फक्त दोन क्षीण पाय, म्हणजे त्या पायांची गुडघ्यापर्यंतची दोन हार्ड तेवढी अजून जळत होती. (दधीचीच्या अस्थींचा जळता निखारा, शत्रूवर विजय मिळवणारं अमोघ वज्र तो महात्मा त्या मध्यरात्री इंद्राला परत करीत होता.) १९३० साली हेच पाय अगस्तीच्या सामर्थ्यानं दांडीयात्रेला निघाले होते. तेव्हा इंग्रजी सत्तेचा बलसागर भिऊन मागे सरला होता. मिठाचा खडा नि खडा समुद्राला अगस्ती भासत होता. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी चंपारण्यातून जीवनाच्या महायात्रेला निघालेले हे पाय साऱ्या देशभर हिंडले. कधी थकले नाहीत की कधी थांबले नाहीत. हे चरण राजवाड्यात गेले त्या वेळी सत्ताधीशांचे मुकुटही त्यांच्यापुढं लवले; त्यांच्या तरवारींचं तळपतं पाणी या डोळ्यांच्या कारुण्यगंगेत सरस्वती प्रमाणं लुप्त झालं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620010656.jpg [postimage] => upload_post-1620010656.jpg [userfirstname] => वा.रा. [userlastname] => कांत [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 6005 [display_name] => वा.रा. कांत [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [208] => Array ( [PostID] => 22664 [post_title] => जुन्या आठवणी [post_content] => [post_excerpt] => गांधीजींच्या अगदी जवळ बसण्याचे व बोलण्याचे हे दोनच प्रसंग. मग गांधी सर्व भारताचे, सर्व जनांचे आणि सर्व जगाचे झाले. महात्मा झाले. [post_shortcontent] =>

गांधीजी मधूनच उठून सरदारगृहाच्या सगळ्यात वरच्या गॅलरीत येऊन समोरच्या रस्त्यावर जमलेल्या गर्दीकडे चौफेर पाहत होते. दोनतीनदा इंग्रजीत म्हणाले, "आज हा एवढा प्रचंड जनसमुदाय किती शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने वागतो हे मला पाहायचे आहे. त्यावर सत्याग्रही चळवळीचे यश-अपयश अवलंबून आहे. " असे चारपाचदा त्यांनी या दोन तीन तासांत निरीक्षण केले आणि शेवटी इंग्रजीत म्हणाले, "ह्या जमावाची शांत, सुव्यवस्थित, शिस्तबद्ध वागणूक पाहून मला फार आशा वाटू लागली आहे. "

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619861803.jpg [postimage] => upload_post-1619861803.jpg [userfirstname] => Atmaram Ravji [userlastname] => Deshpande [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 5997 [display_name] => आत्माराम रावजी देशपांडे 'अनिल' [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [209] => Array ( [PostID] => 22665 [post_title] => महात्मायन [post_content] => [post_excerpt] => एका कवीची गांधीवंदना -तयाचें अंतिम देहावसान । कलीस गाडील पाताळी. [post_shortcontent] =>

प्रभूस पावली यज्ञस्तुति । दशम अवतार होईल भारती

मोहनमूर्ति नामें ख्याती । लोकत्रयी पावेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619861891.jpg [postimage] => upload_post-1619861891.jpg [userfirstname] => Balkrushna Bhagwant [userlastname] => Borkar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 4469 [display_name] => बा. भ. बोरकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [210] => Array ( [PostID] => 22666 [post_title] => नव्यांचे गांधीजी [post_content] => [post_excerpt] => हिंसा थोड्यांना अधिकांविरुद्ध वापरता येते - मग ती लष्करी असो, आर्थिक असो की राजकीय असो, तिच्यातून हुकूमशाहीच येणार. [post_shortcontent] =>

आपली माणुसकी कायम ठेवून माणसाला विचारांबद्दल असा आत्यंतिक जिव्हाळा वाटला तरच विचारांचा विकास होतो असे मला वाटते. गांधीजींच्या विचारांबद्दल नंतरनंतर मला असेच वाटू लागले. माझ्या क्रांतिकारक समाजवादातली क्रांती खरीखुरी लोकशाहीवादी आणि माणुसकीला पोषक व्हायची असेल तर तिला गांधीजींच्या मूलस्पर्शी विचारांची जोड दिली पाहिजे असे मला वाट लागले. तरुणपणी अहिंसेची आम्ही खूप थट्टा करायचे. निसर्गातच हिंसा आहे, जीवनाच्या संघर्षात जगायला जो लायक आहे तोच जगेल, बळी असेल तोच कान पिळील हे सर्व उघडउघड आम्हांला दिसायचे. हिंसेनेच गोष्टी होतात. आणि होतात त्या झटपट होतात हेच आम्हाला खरे वाटायचे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009109.jpg [postimage] => upload_post-1620009109.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kanekar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 5600 [display_name] => अनंत काणेकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [211] => Array ( [PostID] => 22667 [post_title] => आज तुम्ही हवे होता [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला आता गांधींचं नावसुद्धा नको झालं आहे; पण मार्टिन लुथर किंग, त्यानं कोणापासून स्फूर्ती घेतली आणि जीवदानाला तो सिद्ध झाला?" [post_shortcontent] =>

तशी मी काही महात्माजींच्या निकट परिसरातील नाही. हजारो-लाखो सामान्य लोक त्यांना जसे दुरूनच पाहत होते, ऐकत होते, कधी त्यांच्यावर भाळून जीव ओवाळून टाकायला सिद्ध होत होते, कधी त्यांच्या fads मुळे त्यांची विक्षिप्तात गणना करून रागावत होते, तर कधी त्यांच्या कृतीने स्तिमित होऊन प्रेमादराने मान लववीत होते, त्यांतलीच एक मी. सामान्यांपेक्षा फारशी निराळी नव्हे. पण १९२०-२१ पासून अखेरपर्यंतचा त्यांचा सारा कालखंड मी पाहिला होता, अनुभवला होता, त्या साऱ्या लाटाकल्लोळांतून गेले होते. या साऱ्या काळात महात्माजींच्या लोकप्रियतेला चढउतार झाले असतील, नाही असे म्हणता येणार नाही; तथापि, आपल्या नेतृत्वाची पकड कोठेच ढिली पडू न देता देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर आणण्याची त्यांनी केलेली करामत मी पाहिली होती. त्यांच्या गुणवैशिष्ट्याची जी एक प्रतिमा माझ्या मनात ठसली होती ती अशी सहजासहजी पुसून जाणारी खास नव्हती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009222.jpg [postimage] => upload_post-1620009222.jpg [userfirstname] => Krushnabai [userlastname] => Mote [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 5995 [display_name] => कृष्णाबाई मोटे [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [212] => Array ( [PostID] => 22668 [post_title] => अमर मरण [post_content] => [post_excerpt] => मरावे कसे हे काही कोणी सांगू शकत नाही. कारण मरण केव्हा कसे येईल हे सांगता येत नाही. पण जगावे कसे ते त्यांनी आपल्या जगण्याने दाखविले [post_shortcontent] =>

"तुम्ही पुढारीपण सोडून का देत नाही ? " असे कोणी तरी त्यांना म्हटले तेव्हा ते म्हणाले, "मी पुढारीपण मागून घेतले नाही. मी ते कसे सोडू ? मला पुढारीपण सोडायला सांगणे म्हणजे चित्त्याला आपल्या अंगावरचे ठिपके पुसून टाकायला सांगण्यासारखे आहे. मी केवळ परमेश्वराच्या हातातले बाहुले आहे. तो माझ्याकडून काम करून घेतो आहे. ज्या दिवशी त्याला वाटेल की आता माझा उपयोग नाही, त्या दिवशी तो मला घेऊन जाईल." खरेच, त्यांचा उपयोग संपला होता का ? तशी चिन्हे दिसू लागली होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009314.jpg [postimage] => upload_post-1620009314.jpg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [213] => Array ( [PostID] => 22669 [post_title] => पितामह [post_content] => [post_excerpt] => राष्ट्राला सदसद्विवेकबुद्धीची आवश्यकता असेल तर गांधींचीच स्मृती ही सदसद्विवेकबुद्धी म्हणून उभी राहील. [post_shortcontent] =>

ब्रिटिशांनी या राष्ट्रचे सारे शेत कापून नेले होते. गांधींनी साऱ्या राष्ट्रात हिंडून एकेक दाणा वेचला- सत्वाचा दाणा ! महाराष्ट्राचे विनोबा. मद्रासचे राजगोपालाचारी, बिहारचे राजेंद्रबाबू, उत्तरप्रदेशचे नेहरू पितापुत्र, गुजरातचे वल्लभभाई पटेल--कोणाकोणाची म्हणून नावे सांगावी! एकेक दाणेदार कणीस !

एकेक कणीस वेचले आणि मंत्राने भारले ! आजच्या जगात गांधीवाद म्हणजे खरोखर एक मंत्र आहे. त्यात जी काय किमया आहे तो मंत्राची किमया आहे-आणि जितकी मंत्राची त्यापेक्षा कितीतरी अधिक मांत्रिकाची.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009511.jpg [postimage] => upload_post-1620009511.jpg [userfirstname] => Prabhakar [userlastname] => Padhye [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 5996 [display_name] => प्रभाकर पाध्ये [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [214] => Array ( [PostID] => 22671 [post_title] => विसर्जन [post_content] => [post_excerpt] => महात्माजींना आधी कळलं होतं का ? त्यांनी जाणून बुजून हा प्रहार झेलला का ? अनेक प्रश्न, अनेक उत्तरं. [post_shortcontent] =>

या वेळी पंडितजी आणि इतर मंडळी महात्माजींची रक्षा कलशामध्ये घेऊन संगमावर असलेल्या खास तराफ्यांकडे निघाली होती. एवढा जनसमुदाय--सारा शांत होता. मी आणि भानुभाई घोडेस्वारांच्या दोन पलटणींमध्ये उभे राहून सारं दृश्य सामावून घेत होतो. संगमाच्या दुसऱ्या तीरावरही काठापासून तो पाण्याच्या धारेपर्यंत इंच इंच जागा माणसांनी व्यापली होती.

आमच्या दहाबारा जणांच्या गर्दीत दोनतीन स्त्रिया होत्या. त्यातल्या एकीला सारा शीण, सारा ताण, ऊन, हवा, काहीतरी म्हणा-सहन झालं नाही आणि ती बघता बघता बेशुद्ध झाली. सुदैवानं माझ्याजवळ पाण्याची बॅग होती. घोडेस्वार लष्करी शिस्तीचे. त्यांनी सारं बघितलं, पण फुरफुर करणाऱ्या आणि खुरांनी माती उकरणाऱ्या घोड्यांना आवरण्याखेरीज ते काही करत नव्हते. आम्ही पाणी दिलं आणि ती बाई चारपाच मिनिटांनी शुद्धीवर आली. तिचं पहिलं वाक्य : रक्षाविसर्जन केलं का ?

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620009442.jpg [postimage] => upload_post-1620009442.jpg [userfirstname] => Kru.Da. [userlastname] => Dixit [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 5999 [display_name] => कृ० द० दीक्षित [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [215] => Array ( [PostID] => 22660 [post_title] => अमर यात्रिक [post_content] => [post_excerpt] => केवळ कायद्यांनी सुखी, संयमी आणि समतापुजक मानव निर्माण होणार नाही, त्यासाठी त्याच्या अंतरंगातच पालट झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. [post_shortcontent] =>

महापुरुष स्वभावतः अट्टाहासी असतात; पण मानवी जीवनाची ठेवणच अशी चमत्कारिक आहे की त्यात कुणाचाही कुठलाही अट्टाहास सफल होत नाही. असे असले तरी कोणताही अट्टाहास करणाऱ्या महापुरुषाला डॉन विक्झोट मानणे हा शुद्ध वेडेपणा आहे. तो असतो प्रोमिथियस- स्वर्गातून पृथ्वीवर अग्नी आणणारा साहसी, ध्येयवादी पुरुष ! या प्रॉमिथिअसला नियती साखळदंडांनी बांधून ओसाड बेटावर ठेवीत असेल- त्याच्या जखमांवर गिधाडे टोचा मारीत असतील ! हे सारे खरे असले तरी दुसरी एक गोष्ट तितकीच खरी आहे पिढ्यापिढ्यांतून केव्हातरी असा एखादा प्रॉमिथिअस निर्माण होतो. त्याने स्वर्गातून आणलेल्या अग्नीमुळेच मानवी संस्कृतीचे पाऊल पुढे पडत राहते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619691567.jpg [postimage] => upload_post-1619691567.jpg [userfirstname] => Vishnu [userlastname] => Sakharam Khandekar [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 2410 [display_name] => वि. स. खांडेकर [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [216] => Array ( [PostID] => 22661 [post_title] => असा मुत्सद्दी... असा वैष्णव [post_content] => [post_excerpt] => गांधीजींनी ज्या चळवळीचे धडे भारतीय जनतेला दिले त्या चळवळीत 'कायदेभंग' आणि 'अहिंसा या दोन तत्वतःच परस्परविरुद्ध असणाऱ्या प्रवृत्तींचा अंतर्भाव होता. या गोष्टीतच गांधींच्या राजकारणाचे सामर्थ्य होतं. परंतु यातच चळवळीच्या विफलतेची बीजंही होती. [post_shortcontent] =>

" हिंदू समाज अखंड राहिला पाहिजे अशी गांधींची अढळ भूमिका होती. आणि त्याचप्रमाणं देश अखंड राहिला पाहिजे अशीही त्यांची भूमिका होती. पाकिस्तानच्या निर्मितीत गांधींचा हात होता असं जे लोक म्हणतात ते केवळ अज्ञानानं तसं म्हणतात. लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना पुढं मांडली तेव्हा काँग्रेसपुढं दोन मार्ग होते : फाळणीला मान्यता देऊन स्वातंत्र्य पदरात पाडून घ्यावं किंवा फाळणी नाकारून स्वातंत्र्य कितीही लांबलं तरी हरकत नाही असे म्हणावं. फाळणीसह स्वातंत्र्य हवं की पारतंत्र्यासह देशाचं अखंडत्व हवं असा सवाल होता. गांधीजी सतत सांगत राहिले की, देशाच्या फाळणीला मी कधीही संमती देणार नाही.... त्यांच्या ठिकाणचा राजकारणी पुरुष आणि शांतिदूतत्व करणारा साधुपुरुष या दोघांत पूर्वी कधी नव्हे असा झगडा या वेळी उत्पन्न झाला. आणि या झगड्यात साधुपुरुषाचा विजय झाला....फाळणीला मान्यता न दिल्यास स्वातंत्र्य लांबेल, मग पुढं काय करायच या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ गांधींवर आलीच नाही. कारण त्यांच्याखेरीज बाकीचे सर्व पुढारी फाळणीसकट स्वातंत्र्य स्वीकारण्यास उतावीळ झालेले त्यांना दिसले, आणि ते पाहिल्यावर गांधी त्यांच्या वाटेतून दूरच झाले.... गांधीनी देशाच्या प्रत्यक्ष फाळणीला मान्यता दिली नाही. केवळ आपल्या हट्टासाठी भारतीय स्वातंत्र्याचा दिवस लांबू नये एवढ्याकरिता राजकारणी पुरुष या नात्यानं त्यांनी एक प्रकारे आत्महत्याच केली....

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619768410.jpg [postimage] => upload_post-1619768410.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 29 Jan 2024 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => युगात्मा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [217] => Array ( [PostID] => 23747 [post_title] => भाग सहावा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => पण गोखले १९१५ मध्येच वारले. त्यांच्यानंतर प्रागतिकांचें राजकारण संपुष्टांतच आलें [post_shortcontent] =>

गांधींच्या राजकारणाचे स्वरूप ध्यानांत घेतलें कीं, टिळकांच्या राजकारणांत मुरलेल्यांना तें कोठें अनाकलनीय झालें, हें ध्यानत येतें. खुद्द लोकमान्यांना गांधींच्या सामर्थ्याची जाणीव असावी. गंगाधरराव देशपांडे, खाडिलकर यांच्या आठवणींवरून हें उघड होतें. अवंतिकाबाई गोखल्यांच्या गांधीचरित्राला त्यांनीं जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यावरूनही तें स्पष्ट दिसते. चिरोल खटल्यांतील एका प्रश्नोत्तरांत त्यांनी 'धार्मिक भावनेने आपण दुःख सोसलें म्हणजे इतरांवर त्याचा परिणाम होतो' असा निःशस्त्र प्रतिकार या स्वतः ला मान्य असलेल्या साधनाचा खुलासा केला आहे. तथापि त्यांच्या सर्व राजकारणाची बैठक कायदेनिष्ठ बुद्धियोगाची होती. साधनशुद्धतेवर त्यांचा विश्वास नव्हता. जनतेच्या सर्वांगीण सुधारणेचे तत्त्व व आचार यांतही त्यांनी फरक केला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704504070.jpg [postimage] => upload_post-1704504070.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [218] => Array ( [PostID] => 22659 [post_title] => नामस्मरण [post_content] => [post_excerpt] => वात्सल्यमूर्ती बापूंना जे हृदयात धारण करू शकतील त्यांच्या हातूनच सर्व प्रश्न सुटतील. [post_shortcontent] =>

परवा आम्ही सर्व 'गांधीवादी' गयेला गोळा झालो होतो. गया म्हणजे पितरांचे श्राद्ध करण्याची जागा. आम्ही गांधीजींची आठवण केली. तेच खरे श्राद्ध. आणि मग देशाची आणि जगाची दुर्दशा कशी दूर करता येईल याची चर्चा केली. परिस्थितीचे आकलन आम्हांला होते, गांधीजींच्या निरनिराळ्या रचनात्मक कामांत आम्ही मुरलेले, पण स्थिती कशी सुधारावी याची सार्वभौम योजना आम्हांला सुचत नव्हती. प्रत्येकाला वाटत होते, आम्ही सर्व गांधीभक्त खरे, पण आमच्यात कसली तरी उणीव आहे.

ती उणीव म्हणजे 'बापू-हृदय'.

********

लेखक - काका कालेलकर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619603940.jpg [postimage] => upload_post-1619603940.jpg [userfirstname] => काका [userlastname] => कालेलकर [post_date] => 26 Jan 2024 [post_author] => 5975 [display_name] => काका कालेलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [219] => Array ( [PostID] => 22663 [post_title] => जीवनयज्ञ [post_content] => [post_excerpt] => रवींद्रनाथांनी असे म्हटले आहे की, यज्ञाला देहधारी व्हावे असे वाटले आणि तो गांधी होऊन अवतरला ! [post_shortcontent] =>

लौकिक दृष्टीने त्यांची हत्या झाली. आपण त्यांना हुतात्मा म्हणून या अर्थाने गौरवता की आपल्या ध्येयासाठी ते बळी गेले. या दोन्ही समजुती आपापल्या परीने वास्तवच आहेत. पण जीवनेच्छा नष्ट होणे आणि तीही आपण इच्छामरणी आहोत असा आत्मविश्वास असलेल्या गांधीजींसारख्या महान आत्म्याची होणे हाच त्यांच्या बाबतीत मृत्यू समजला पाहिजे. १९४७ च्या मार्चपासून १९४८ च्या जानेवारीपर्यंत तो दहा महिन्यांचा काळ त्यांनी विलक्षण मनस्तापात काढला. स्वातंत्र्य आले, पण ते यादवी आणि विच्छेदन घेऊन! विद्वेष आणि हिंसा यांचे थैमान घेऊन ! स्वातंत्र्याच्या आगमनाच्या मंगल समयी ही अनर्थपरिणामी निराशा आपल्या कपाळी येईल असे त्यांना वाटले नव्हते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619861675.jpg [postimage] => upload_post-1619861675.jpg [userfirstname] => Gajanan Trayambak [userlastname] => Madkholkar [post_date] => 26 Jan 2024 [post_author] => 5998 [display_name] => ग० त्र्यं० माडखोलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [220] => Array ( [PostID] => 23746 [post_title] => भाग पाचवा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => तसें पाहिलें तर महाराष्ट्रांतील वृत्तपत्रांनीही गांधीविरोधच अधिक केला. [post_shortcontent] =>

हिंदुत्वनिष्ठ वृत्तीची जोपासना महाराष्ट्रांत सुरू झालेल्या व विस्तार पावलेल्या आणखी एका संघटनेने केली आणि तिला अधिक संघटित, अधिक तीव्र व अधिक शक्तिशाली स्वरूप दिलें. हिंदु-मुसलमानांच्या दंग्यांनंतर १९२५ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अधिकृतपणे गांधीविरोध शिकविला गेला, असे जरी म्हणणे कठीण असले, तरी त्यांच्या निष्ठेचे पर्यवसान मात्र ते झाले. देशांतील कोणत्याही सामर्थ्यसाधक चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी टपून बसलेल्या ब्रिटिश सरकारच्या कुटिल भेदनीतीनें हे आपल्याला अनुकूल असें गांधी विरोधी पर्यवसान ओळखूनच या निमलष्करी संघटनेकडे काणाडोळा केला. संघाचा राजकारणावर विश्वास नव्हता, अर्थात् लोकशाही आदिकरून राजकीय तत्त्वज्ञानांवरही विश्वास नव्हता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704503634.jpg [postimage] => upload_post-1704503634.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [221] => Array ( [PostID] => 23745 [post_title] => भाग चौथा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => 'विविधवृत्ता'चा गांधीविरोध प्रथमतः प्रागतिक राजकारणाच्या अभिमानांतून सुरू झाला. [post_shortcontent] =>

गांधीविरोधाच्या आघाडीला आणखी एक शक्ति याच कालांत येऊन मिळाली. आणि ती म्हणजे हिंदुत्ववादी राजकारणाची. खिलाफत प्रकरणीं या देशांत जी हिंदु-मुसलमानांची बळकट एकजूट सरकारच्या भेदनीतीच्या क्लृप्त्यांना न जुमानतां निर्माण झाली, तिच्या प्रतिक्रियेनें सरकारची भेदनीतीही बळावली. खिलाफतीचा निकाल कमालपाशानेंच लावल्यामुळे मुसलमानांचा इंग्रजांविरुद्ध उफाळलेला राग बोथट झाला आणि धूर्त सरकारनें भेदनीतीचा अवलंब करून पुन्हां तो हिंदूंविरुद्ध वळविला. असहकाराच्या चळवळी मागोमाग देशांत हिंदु-मुसलमानांचे दंगे भडकले. आणि पुढेही प्रत्येक असहकाराच्या चळवळीच्याबरोबर या दंग्यांचेंही दर्शन होऊं लागलें. १९२३ च्या या दंग्यांमुळे शुद्धीकरणाचा व हिंदूंची सामाजिक संघटना करण्याचा विचार हिंदूंत बळावला

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704502257.jpg [postimage] => upload_post-1704502257.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [222] => Array ( [PostID] => 23744 [post_title] => भाग तिसरा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => सामान्य जनतेचा राजकीय पक्ष म्हणून विरोधी पक्ष कधींच वाढला वा बलिष्ठ झाला नाहीं. [post_shortcontent] =>

तीसच्या चळवळीचें सामर्थ्य पाहूनच सरकारने भेदनीतिनुसार स्पृश्यास्पृश्य भेदाला चिरस्थायी स्वरूप देण्याचे ठरविलें, आणि अस्पृश्यांनाही विभक्त मतदारसंघ देऊ केले. पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरादि अस्पृश्य पुढाऱ्यांनीही संयुक्त मतदार संघाची मागणी केली होती. तथापि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळीं राष्ट्रसभेचे एकमेव प्रतिनिधी असलेल्या गांधींनीं विभक्त मतदारसंघाला प्राणपणानें विरोध केला, तर सरकारनियुक्त सभासद आंबेडकरांनी त्याचा आग्रह धरला. परिषदेमध्यें व तिथून परतल्यावर ब्रिटिश मुख्य प्रधान यांना केलेल्या तारेमध्ये गांधींनीं त्याला प्राणपणाने विरोध करण्याचा आपला निर्धार केला होता. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील एक कलंक आहे, असें गांधीजी मानीत होते; अस्पृश्यता राहूनच जर स्वराज्य यावयाचें असेल, तर मला त्याची किंमत नाहीं, असें म्हणत होते, 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704502030.jpg [postimage] => upload_post-1704502030.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [223] => Array ( [PostID] => 23743 [post_title] => भाग दुसरा - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => टिळकांचा बहिष्कारवाद व गांधीजींचा असहकास्वाद यांतील सारखेपणा पाहून गांधी हें टिळकांहून भिन्न नव्हेत [post_shortcontent] =>

या सर्व सत्याग्रहमोहिमांतून गांधींचा आत्मविश्वास, लोकप्रियता वाढत होती, तरी राजकीय क्षेत्रांतील पुढाऱ्यांचें लक्ष रूढ राजकीय चळवळींतच गुंतलेलें होतें. सरकारनें महायुद्धानंतर पूर्वीच्या आश्वासनांचा भंग केला, पुढाऱ्यांचा विरोध न जुमानतां रौलट अॅक्ट अंमलांत आणण्याचें ठरविले, मुसलमानांना खिलाफतीसंबंधी दिलेला शब्द पाळला नाहीं, त्यामुळे गांधींची साम्राज्यनिष्ठा नाहींशी होऊन त्यांनीं या अन्यायी राज्ययंत्राविरुद्ध सत्याग्रही बंड करण्याचे ठरविले व स्वराज्याची शिष्टाई करण्यासाठी इंग्लंडांत न जाता इथेच रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीला प्रागतिकांशिवाय सर्वांचा पाठिंबा मिळाला. टिळकांच्या गैरहजेरीत खाडिलकरांनी 'केसरी'त अनुकूल अग्रलेख लिहिले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704501886.jpg [postimage] => upload_post-1704501886.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [224] => Array ( [PostID] => 23742 [post_title] => भाग पहिला - गांधीजी आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => गोडसे महाराष्ट्रीय आहे तेव्हां गांधींच्या वधाचा अपराध खरोखर महाराष्ट्रानें केला आहे [post_shortcontent] =>

महात्मा गांधी १९१५ च्या जानेवारीत हिंदुस्थानांत आले, तेव्हां भारताच्या राजकारणांत तीन विचारसरणी होत्या; एक प्रागतिकांची सनदशीर राजकारणाची, दुसरी जहालांची अडवणुकीच्या बहिष्कारवादाची आणि तिसरी ज्वलजहालांची सशस्त्र दहशतवादाची. या तीनही विचारसरणी यावेळी आपापल्या परीने राजकीय प्रगति साधण्यांत अपेशी झाल्या होत्या. दहशतवादी चळवळ तर जवळ जवळ नाहींशीच झाली होती. महाराष्ट्रानें त्यांत मोठा भाग उचलला होता. आणि बाकीच्या दोन्ही विचारप्रवाहांचें नेतृत्वही महाराष्ट्राकडे होते, सुटून आल्यावर टिळकांनी आपल्या हालचालींना प्रारंभ केला होत्या. बिझांटबाईंची स्वराज्यसंघाची चळवळ सुरू झाली होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704501638.jpg [postimage] => upload_post-1704501638.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jan 2024 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [225] => Array ( [PostID] => 23741 [post_title] => उत्तरार्ध - श्रीपाद जोशी [post_content] => [post_excerpt] => शिक्षण आणि मेहनतीच्या अभावीं ते गायक म्हणून नांव मिळवू शकले नाहीत [post_shortcontent] =>

अत्यंत वाईट परिस्थितींत 'बलवंत' बंद करून मास्टर दीनानाथ पुण्यास बिऱ्हाड करून राहिले. त्यांची आर्थिक स्थिति कमालीची बिघडली होती. त्यांचे पूर्वीचे उपकार स्मरून श्रीपाद त्यांच्याकडे जात-येत असे. दीनानाथांची दुरवस्था पाहून श्रीपाद त्यांना म्हणे, "तुमच्या मुलींचे आवाज चांगले आहेत. त्यांना सिनेमांत घातलेत तर पैसे मिळतील." पण ही कल्पना दीनानाथांना मानवत नसे. ते रागावत. पुढे त्यांनी परवानगी दिल्यावर श्रीपादनें लतेला व तिच्या बहिणींना मास्टर विनायक यांच्याकडे नेलें. लतेचें गाणे ऐकून विनायकांनी आश्वासन दिले कीं, मी हिचा अवश्य उपयोग करून घेईन. हें बोलणं तेवढ्यावरच राहिलें. नंतर १-२ महिन्यांतच दीनानाथ वारले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704180107.jpg [postimage] => upload_post-1704180107.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 06 Jan 2024 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [226] => Array ( [PostID] => 23740 [post_title] => पूर्वार्ध - श्रीपाद जोशी [post_content] => [post_excerpt] => १९२७- मध्ये हैदराबाद मुक्कामी 'बलवंत'नें 'मानापमान' हे नाटक रंगभूमीवर आणले [post_shortcontent] =>

गांवांतल्या कांहीं हौशी लोकांनीं एक नाटक बसविण्याचे ठरविलें, हें पाहून गांवांतल्या दुसऱ्या एका गटालाहि चेव चढला. त्यानेंहि एक नाटक करण्याचा घाट घातला. दोन्ही नाटकें होतीं श्रीकृष्णचरित्रावरचीं. दोन्ही गटांना कृष्णाची भूमिका करायला योग्य असा मुलगा हवा होता. त्यांची नजर श्रीपादवर गेली. श्रीपाद तरतरीत होता, नाकीडोळी नीटस होता, त्याचा आवाज गोड होता, भिक्षुकाचा मुलगा असल्यानें तो सहज मिळण्याजोगा होता. 'श्रीपादला आमच्या नाटकांत काम करूं द्या,' असा आग्रह गंगाधरभटांजवळ दोन्ही गटांनी धरला. गंगाधरभट कावून गेले. त्यांना वेगळीच भीति वाटू लागली. ‘श्रीपादला जर नाटकाचा नाद लागला तर तो बिघडेल. नकोच तें!’ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1704180100.jpg [postimage] => upload_post-1704180100.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 03 Jan 2024 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [227] => Array ( [PostID] => 23739 [post_title] => भाग चौथा - हेमिंग्वेचें वाङ्मयीन व्यक्तित्व [post_content] => [post_excerpt] => If you love him it is not a sin to kill him [post_shortcontent] =>

लघुकथांमध्ये 'The Snows of Kilimanjaro', कादंबऱ्यांमध्ये 'For Whom The Bell Tolls,' आणि दीर्घकथांमध्ये The Old Man and The Sea' ह्या हेमिंग्वेच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आहेत. पण ह्या तिन्हींतहि 'The Old Man and The Sea' मध्ये हेमिंग्वेनें प्रगट केलेलें जाणिवेचें एकात्म, उत्कट व प्रगल्भ स्वरूप लक्षांत घेतल्यास ही कलाकृति त्याच्या वाङ्मयीन जीवनाचा उच्चबिंदु आहे असें म्हणतां येईल. हैं एक वाङ्मयीन अद्भुत आहे; पण तें वाटतें तितकें अचानक घडलेलें नाहीं. अमेरिकन वाङ्मयांतील एका परंपरेची ती फलश्रुति आहे. वस्तुतः हेमिंग्वचें पहिल्या कालखंडांतील वाङ्मय हें मुख्यतः मार्क ट्वेनच्या खांद्यावरून पुढे झेंप घेणारे आहे. पण 'The Old Man and The Sea मध्ये हेमिंग्वेनें या परंपरेच्या गंगोत्रीमध्येच स्नान केलेलें दिसतें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702832378.jpg [postimage] => upload_post-1702832378.jpg [userfirstname] => गो. वि. करंदीकर [userlastname] => [post_date] => 30 Dec 2023 [post_author] => 6344 [display_name] => गो. वि. करंदीकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [228] => Array ( [PostID] => 23738 [post_title] => भाग तिसरा - हेमिंग्वेचें वाङ्मयीन व्यक्तित्व [post_content] => [post_excerpt] => शैलीच्या या सेंद्रिय समाधींत जड आणि जीव यांतला भेदच नष्ट होतो. [post_shortcontent] =>

हेमिंग्वेच्या या तिसऱ्या व्यक्तित्वाची बांधणी आध्यात्मिक अनुभूतीला केंद्रस्थानीं कल्पिणारी आहे. या अवस्थेमध्येंहि त्याची शैली आपली सेंद्रियता कधींच सोडीत नाहीं. पण सेंद्रिय संवेदनांच्या द्वारे जीवनांतील प्राथमिक वासनांचा आलेख निर्माण करणे ही त्यांतील आद्य प्रेरणा असावी असे वाटत नाहीं. रक्तामांसाच्या आणि वासनाविकारांच्या या बुरख्याखाली मानवी व्यक्तित्वांतील एका अत्यंत उन्नत अवस्थेचा प्रत्यय येतो. आणि म्हणूनच ही नवी वस्तुनिष्ठा अगदीं निराळ्या अर्थानें अंतिम वास्तवाचा शोध घेत असते. 'The Old Man And The Sea' मध्ये नुसता एका म्हाताऱ्यानें एका माशासाठी केलेल्या साहसाचा सेंद्रिय आलेख आहे असें नव्हे. ती सर्व अनुभूति मानवी जीवनांतील एका चिरंतर सत्याने भारलेली आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702832373.jpg [postimage] => upload_post-1702832373.jpg [userfirstname] => गो. वि. करंदीकर [userlastname] => [post_date] => 27 Dec 2023 [post_author] => 6344 [display_name] => गो. वि. करंदीकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [229] => Array ( [PostID] => 23737 [post_title] => भाग दुसरा - हेमिंग्वेचें वाङ्मयीन व्यक्तित्व [post_content] => [post_excerpt] => पण वासनेच्या आहारी गेलेल्या या व्यक्ती अनैतिक नसून निर्नैतिक आहेत. [post_shortcontent] =>

या भूमिकेचें पर्यवसान 'Death in the Afternoon' या पुस्तकांतील 'Madame is no remedy for anything in life' महावाक्यांत होतें. वस्तुतः हें सर्वच तत्त्वज्ञान या अवस्थेत आगंतुक वाटू लागतें; तें हेमिंग्वेचें असतें, त्याच्या व्यक्तींचें नसतें. कारण, अनुभवाचे पृथक्करण करून अधिक सूक्ष्म सत्याचे अवगाहन करण्याची धारणा त्यांच्याजवळ असू शकत नाहीं. त्यांचें सेंद्रिय जीवन आपल्या परीने परिपूर्ण असते; एकात्म असतें. आणि हे आपल्या अनुभवाला येण्यांतच हेमिंग्वेच्या वाङ्मयीन व्यक्तित्वांत निर्माण होणाऱ्या विघटनेचीं पूर्वचिन्हें होत. त्याचा लेफ्टनंट हेन्री सुद्धां "I was not born to think. I was made to eat My God, Yes. Eat, drink and sleep with Catherine.” असें प्रतिपादीत असतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702832368.jpg [postimage] => upload_post-1702832368.jpg [userfirstname] => गो. वि. करंदीकर [userlastname] => [post_date] => 23 Dec 2023 [post_author] => 6344 [display_name] => गो. वि. करंदीकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [230] => Array ( [PostID] => 23736 [post_title] => भाग पहिला - हेमिंग्वेचें वाङ्मयीन व्यक्तित्व [post_content] => [post_excerpt] => सामाजिक चौकडीच्या बाहेर वावरणारा मानव पुन्हां एकदां आपल्या वासनारूपामध्ये प्रगट होतो की काय [post_shortcontent] =>

हेमिंग्वेचें हें लौकिक व्यक्तित्व इतकें समर्थ व संपन्न आहे कीं प्रतिभेच्या साहाय्यानें त्यामधून निरनिराळीं स्वायत्त व परस्परविरोधी वाङ्मयीन व्यक्तित्वें निर्माण होणें सहज शक्य होतें. तसे होऊ शकलें असतें तर हेमिंग्वेचे वाङ्मय आहे त्याहून अधिक संपन्न व अधिक शाश्वत होऊं शकलें असतें. पण हेमिंग्वेची प्रतिभा ही मूलतः नाट्यात्मक नसल्यामुळे त्याला हें जेवढ्या मोठ्या प्रमाणावर साधायला हवें होतें तेवढे साधलेलें दिसत नाहीं. शिवाय, हेमिंग्वेच्या बहुतेक सर्व वाङ्मयामध्यें वाङ्मयीन व्यक्तित्वाचा लौकिक व्यक्तित्वाशी असलेला संबंध हा तटस्थतेचा किंवा निरीक्षकाचा नसून सहकार्याचा व अभिव्यक्तीचा आहे. या संबंधामध्येंच त्याच्या बहुतेक सर्व वाङ्मयाची शक्ति व मर्यादा सामावलेली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702832360.jpg [postimage] => upload_post-1702832360.jpg [userfirstname] => गो. वि. करंदीकर [userlastname] => [post_date] => 20 Dec 2023 [post_author] => 6344 [display_name] => गो. वि. करंदीकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [231] => Array ( [PostID] => 23735 [post_title] => उत्तरार्ध - कै. मा. दीनानाथ मंगेशकर [post_content] => [post_excerpt] => "मास्तर, गाण्याची जरूर नाहीं. हे पैसे घ्या. तुमचें गाणे पैशापेक्षा जास्त आहे मला–" [post_shortcontent] =>

वझेबुवांनी दीनानाथांना 'मोम–नको फसिया' ही एक भैरवीतील सुंदर चीज शिकविली होती. वीर सावरकरांच्या 'संन्यस्तखड्ग’मध्ये याच चालीला त्यांनीं नवीन वळण देऊन 'सुकता या ' हें पद अजरामर केलें. वझेबुवांना हें पद सुरू असतांना आपल्या चीजेचें स्वरूप मधून मधून दिसूं लागे. म्हणून पडदा पडल्यावर आंत जाऊन त्यांनीं दीनानाथांना विचारले, तेव्हां आपण दिलेल्या चिजेचेंच नवीन रूप म्हणून शिष्यानें सांगितलें तेव्हां हर्षभरीत होऊन बुवा "ही चीज तूं जास्त सुंदर केलीसच; पण प्रसंगाला तशा उत्कट भावनेनें पूर्ण अशी केलीस ! शाबास !” बुवांनी गहिंवरून त्यांनी दीनानाथांची पाठ थोपटली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702168356.jpg [postimage] => upload_post-1702168356.jpg [userfirstname] => एकलव्य [userlastname] => [post_date] => 16 Dec 2023 [post_author] => 6343 [display_name] => एकलव्य [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [232] => Array ( [PostID] => 23734 [post_title] => पूर्वार्ध - कै. मा. दीनानाथ मंगेशकर [post_content] => [post_excerpt] => त्यांचें गाणें त्यांच्या 'त्या वेळ’च्या लहरीवर व मनःस्थितीवर अवलंबून असे. [post_shortcontent] =>

दीनानाथांचा आवाज मधुर होता, तसाच तो तेजस्वी व चढाहि होता. गळ्याला फिरत स्वाभाविक होती. स्वर सुरेल लागत, स्वभावानें तडफदार व स्वतंत्र वृत्तीचे असल्याने त्यांच्या गाण्यांत पुष्कळच 'स्वतःचें' असें होतें, ते कोणा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय गायकांची नक्कल करण्याच्या मागे पडले नाहींत. इतकेंच नव्हे, पण गुरु केलेल्या वझेबुवांची गायकीसुद्धां त्यांच्या गाण्याला स्पर्श करूं शकली नाहीं. हें जरी खरे असले, तरी त्यांच्या गाण्यावर कथ्थकी गाण्याची छाप दिसून येई. आणि ही गोष्ट अपरिहार्य होती. 'उग्रमंगल' नाटक बसवतांना, त्यांनीं कथ्यकाची नृत्यांत व संगीतांत तालिम घेतली होती. कथ्थकी गायन आणि पंजाबी टप्याचे गायन यांचें एकमेकांशीं सादृश्य फार आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1702168294.jpg [postimage] => upload_post-1702168294.jpg [userfirstname] => एकलव्य [userlastname] => [post_date] => 13 Dec 2023 [post_author] => 6343 [display_name] => एकलव्य [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [233] => Array ( [PostID] => 23733 [post_title] => भाग तिसरा - मिश्रविवाह [post_content] => [post_excerpt] => तथापि त्यांच्या मताप्रमाणें भिन्नजातीय विवाह निषिद्ध नव्हते. [post_shortcontent] =>

या 'सर्वांवरून एवढी गोष्ट निश्चित आहे कीं, कांहीं दुय्यम स्मृति व धर्मग्रंथ वगळले असतां बाकीच्या स्मृतींतून व ग्रंथांतून मिश्रविवाह सशास्त्र मानले आहेत, इतकेंच नव्हे तर अशा विवाहापासून होणारी संतति औरस समजली जाऊन तिचा वडिलार्जित मिळकतीवर हक्कही कबूल करण्यांत आलेला आहे. आतां रूढीच्या दृष्टीनें असले विवाह बेकायदेशीर ठरविले आहेत व शास्त्राद्रूढीर्बलीयसी या न्यायानें हिंदुसमाजांत रूढीचे अत्यंत प्राबल्य आहे खरें. परंतु रूढी कांहीं वस्तुतः अशी चीज नाहीं कीं, तिच्यांत फेरबदल करणें शक्यच नाहीं. शास्त्रांना गुंडाळून ठेवणारी रूढी जर जन्मास येऊं शकते, तर त्या रूढीस न जुमानणारी दुसरी एकादी रूढी तिच्या ठिकाणीं कां अधिष्ठित होऊं नये ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1701822574.jpg [postimage] => upload_post-1701822574.jpg [userfirstname] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [userlastname] => [post_date] => 09 Dec 2023 [post_author] => 6342 [display_name] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [234] => Array ( [PostID] => 23732 [post_title] => भाग दुसरा - मिश्रविवाह [post_content] => [post_excerpt] => वर्णव्यवस्था पुरातनकालीं क्षम्य असली तरी यापुढे ती तशीच चालू ठेवणें समंजसपणाचें होणार नाहीं [post_shortcontent] =>

सर्वांत मौज ही कीं, एकप्रकारें सुधारणा अजून हवेंतच आहेत. "बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी" या म्हणीचें हें एक प्रत्यंतरच होय. ज्या समाजांत शहाणसुर्त्या समजल्या जाणाऱ्या लोकांची ही स्थिति, तेथें अडाणी लोकांच्या मनाची ठेवण कशा प्रकारची असेल याची प्रत्येकानें आपल्याशींच कल्पना करावी. दोन्ही पक्षांची मतें प्रामाणिक आहेत याबद्दल वाद नाहीं; व या फाटाफुटींत त्यांचा दोष आहे असेही आम्हांस वाटत नाहीं. हा दोष त्यांचा नसून ते ज्या परिस्थितीत परंपरेंत व संस्कारांत वाढलेले आहेत त्यांचा आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1701822567.jpg [postimage] => upload_post-1701822567.jpg [userfirstname] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [userlastname] => [post_date] => 06 Dec 2023 [post_author] => 6342 [display_name] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [235] => Array ( [PostID] => 23731 [post_title] => भाग पहिला - मिश्रविवाह [post_content] => [post_excerpt] => एखादा विवाह भिन्नजातीय इसमांमध्ये झाला तर त्यांच्या मार्गांत कायद्याची कोणतीही आडकाठी येऊं नये. [post_shortcontent] =>

ज्या वेळेस मनुष्य जन्मास येतो त्या वेळेस त्यास कांहीं जन्मसिद्ध हक्क प्राप्त होत असतात. ते हक्क कृत्रिम नसून नैसर्गिक असतात. अशा हक्कांपैकी विचारस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य हे प्रमुख होत. या हक्कांवर अतिक्रमण करणारा इसम अगर समाज अगर राजशक्ति हीं मनुष्यत्वाचा उघड उपमर्द करतात, इतकेंच नव्हे तर परमेश्वरी न्यायाच्या दृष्टीनें घोर पातकही करतात. परमेश्वराच्या अनंत उपपदांपैकी 'स्वतंत्र' हें उपपद अत्यंत महत्त्वाचें होय. परमेश्वर स्वतः स्वतंत्र आहे व त्याचप्रमाणे त्याची प्रतिमा जो मनुष्य तोही स्वतंत्र असावा असा त्याचा आदेश आहे. परमेश्वराच्या साम्राज्यांत त्यानें कोणाचेंही स्वातंत्र्य हिरावून घेणें संभवनीय नाहीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1701488029.jpg [postimage] => upload_post-1701488029.jpg [userfirstname] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [userlastname] => [post_date] => 02 Dec 2023 [post_author] => 6342 [display_name] => लक्ष्मण बलवंत भोपटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [236] => Array ( [PostID] => 23730 [post_title] => माझा मृत्यू [post_content] => [post_excerpt] => मी पत्र लिहायचं काम अंगावर घेतलं नि तेव्हांपासून मालकांची माझ्यावर मर्जी बसली. [post_shortcontent] =>

काकीचं उत्तर येई तें मोठें चमत्कारिक असे. त्यांचं माझ्या मालकांबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं. ते अति कुत्सितपणं पत्र लिहीत नि तेंहि माझ्या नांवावर. माझ्या मालकांवर लक्ष ठेवायला, त्यांना खराब व्यसनं लागू नयेत म्हणून काळजी घ्यायला ते मला बजावीत आणि लिहीत, 'तूं रंग्याबरोबर आहेस म्हणूनच मला त्याची काळजी वाटत नाहीं. नाहींतर मी त्याला एक छदामहि पाठविला नसता.' माझ्या वेळच्या वेळी जाणाऱ्या सविस्तर पत्रांवर ते खूष होते. माझे मालक म्हणत, 'दाम्या, लेका, तूं मला सोडून गेलास तर मला परत कोल्हापूरला जाऊन खितपत पडावं लागेल. तुझी मुख्य ड्यूटी म्हणजे काकांची मर्जी सांभाळायची.'

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699273574.jpg [postimage] => upload_post-1699273574.jpg [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 29 Nov 2023 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [237] => Array ( [PostID] => 23729 [post_title] => भाग तिसरा - घर घर अलख जगाये [post_content] => [post_excerpt] => खिडकीतून येणारा प्रकाश आतां कावीळ झाल्यासारखा फटफटीत होत चालला होता. [post_shortcontent] =>

हो, खरं तें. आज दृष्ट काढा म्हणतील आणि उद्यां त्याच्या रिकाम्या पोटावर टिचक्या वाजवतील. लोकाना कुणाचं आलंय सुखदुःख. आज म्हणतील पूर्वसंचित घेऊन आलाय हा मुलगा. पण उद्यां आवाज फुटल्यानंतर त्याच्या पिचणाऱ्या आवाजाची तेवढ्याच पिचक्या आवाजांत टिंगल मारतील. नांव ठेवतील. जगांतनं उठवण्याचा प्रयत्न करतील. मीं भोगलंय ग हें सगळं. कंटाळा आलाय, उबग आलीय ह्या लोकांच्या वेश्यावृत्तीची. गाणाऱ्याला नायकिणीच्या मापानं मोजणाऱ्या लोकांची. एके काळच्या तिच्या सुंदर देहाला ह्याच लोकानीं आसुरी वासनेनं भोगलेल्या तिच्या देहाला, पडत्या काळीं ओरबाडणाऱ्या ह्या लोकांचा वीट आलाय मला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699273237.jpg [postimage] => upload_post-1699273237.jpg [userfirstname] => जितेंद्र अभिषेकी [userlastname] => [post_date] => 25 Nov 2023 [post_author] => 6341 [display_name] => जितेंद्र अभिषेकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [238] => Array ( [PostID] => 23727 [post_title] => भाग दुसरा - घर घर अलख जगाये [post_content] => [post_excerpt] => शिकवणी टिकवण्यासाठी गाण्यापेक्षां इतर गोष्टीच विशेष सांभाळल्या पाहिजेत [post_shortcontent] =>

"गवळी देत होता दूध, म्हणतो कसा ? आजी, तुम्हीं पैसे दिले नाहींत तरी चालेल मला. मिळाले तर उशीरां द्या, पण ह्या आमच्या छोट्या बुवाला दूध प्यायला द्या. ह्या छोट्या गवईबुवानीं मला तो तुकाराम बुवांचा ‘रंजले गांजले' अभंग म्हणून दाखवावा न् मी त्यांना दूध देईन. अवो त्याच्या गान्यानं लई आनंद होतो मनाला. मीच आज त्याचे दूध परत केलं. तीन महिन्याचे पैसे द्यायचेत त्याला. किती दिवस पैसे न देतां राहायचं ? त्यानं पैसे मागितले असते तर बरं वाटलं असतं. पण कधींही तोंड उघडत नाहीं. तूं जसा शिकवणी करून मुकाट्यानं घरी येतोस, तसा तो दूध देऊन जातो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699273100.jpg [postimage] => upload_post-1699273100.jpg [userfirstname] => जितेंद्र अभिषेकी [userlastname] => [post_date] => 22 Nov 2023 [post_author] => 6341 [display_name] => जितेंद्र अभिषेकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [239] => Array ( [PostID] => 23728 [post_title] => भाग पहिला - घर घर अलख जगाये [post_content] => [post_excerpt] => तिचा राग त्या म्हाताऱ्या शरिरांतूनहि ओसंडत होता. [post_shortcontent] =>

षड्ज संपवून अतुलनं ऋषभ लावला. मारव्याचा ऋषभ ! देवानं म्हणें जग निर्माण केलं आणि पुढं त्याला क्षणभरच कांहींही सुचेना. तो त्या जगाकडे पहात बसला. माणूस नसलेलं तें जग ! भयाण पोकळीनं भारलेलं ! आवाज असून असह्य वाटणारं ! मारव्याच्या ऋषभासारखं ! मला काहींतरी दे, जीवन दे, आशा दे, सहवास दे, भविष्य दे, ह्यांतलं कांहीं नसेल तर दुःख तरी अमाप दे, असं आक्रंदन करणारं जग ! त्यांतून म्हणे हा मारण्याचा ऋषभ निर्माण झाला. देवाला देखील असह्य असा ! आणि देवानं स्वतःच्या त्या कृतीला घाबरून मानव निर्माण केला व ही पोकळी लौकर लौकर भरून टाकली

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699272973.jpg [postimage] => upload_post-1699272973.jpg [userfirstname] => जितेंद्र अभिषेकी [userlastname] => [post_date] => 18 Nov 2023 [post_author] => 6341 [display_name] => जितेंद्र अभिषेकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [240] => Array ( [PostID] => 23726 [post_title] => घड्याळ [post_content] => [post_excerpt] => त्याच्या शैशवांतल्या साऱ्या स्मृति या मूर्तीत कोंबल्या गेल्या होत्या. [post_shortcontent] =>

पुन्हा…पुन्हा...तेंच…तेंच, तसेच दिवस लोटले जात होते. काळाच्या बरणींत दिवसांचं लोणचं घातलं जात होतं. रात्रीच्या मुस्कटांत कुणीतरी नीरव थपडा लगावीत होतं... त्यामुळं तिच्या नजरेसमोर नक्षत्रांचे काजवे चमकून तीसुद्धां उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या आड मूर्च्छना येऊन पडत होती. आणि शांतारामचे मन आयुष्याच्या रुपेरी वाळूवरून बऱ्यावाईट हेतूंचे मनोरे उभवीत पुढं सरकत होते. नियति नांवाची कुणीतरी स्त्री, शांतारामच्या आशाआंकाक्षांची रसाळ लिंबं बिनघोरपणे व्यवहाराच्या विळीवर चिरीत बसली होती... विमलनं सुचवलेल्या घड्याळाची आठवण शांतारामच्या मनाचे काटमुंगीसारखे चावे घेत होती...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699272369.jpg [postimage] => upload_post-1699272369.jpg [userfirstname] => Chitaman Trambak [userlastname] => Khanolkar [post_date] => 15 Nov 2023 [post_author] => 3451 [display_name] => चिंतामणी त्र्यंबक खानोलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [241] => Array ( [PostID] => 23725 [post_title] => उत्तरार्ध - गढूळ पाणी [post_content] => [post_excerpt] => त्याला वाटले की, हा सेकंडक्लासचा डबा नसून हे आपले दर्शनी दालन आहे [post_shortcontent] =>

तेवढ्यांत निथळती गाडी स्टेशनांत आली आणि सेकंड क्लासच्या सीलबंद डब्यांत त्यानें प्रवेश केला. खिडक्यांचीं तावदानें खाली ओढलेली होतीं. आणि त्यांच्यावर थेंबांचीं मोहोळें बसलीं होतीं. एका मुलानें तीं मोहोळे पुसून टाकण्याकरितां आंतल्या बाजूनें कांचेवरून हात फिरवला आणि फसला बिचारा. पुन्हां पुन्हां त्यानें तसें केलें आणि त्याच्याकडे पाहून एक मारवाडी आपल्या चिंचुद्रीच्या आवाजांत हंसूं लागला. तें हंसणें ऐकून चन्द्रकान्ताच्या अंगावर शहारे आले. आणि तेवढ्यांत त्याला वाटले की, हें हास्य आपल्या परिचयाचे आहे. आपण अगदी जवळून पुन्हां पुन्हां तें ऐकलेले अहि कुठें बरें ? कधीं बरें ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699271979.jpg [postimage] => upload_post-1699271979.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Nov 2023 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [242] => Array ( [PostID] => 23724 [post_title] => पूर्वार्ध - गढूळ पाणी [post_content] => [post_excerpt] => सराईत वेश्येप्रमाणें विजेनें संवय म्हणून डोळा मोडला. [post_shortcontent] =>

अस्वस्थता ! अस्वस्थता ! अस्वस्थता त्याचें जीवन व्यापून राहिली होती. त्याला चोहों बाजूंनी ओरबाडत होती. तेंच त्याच्या जीवनाचे पालुपद होतें. शाळेत असतांना कविता पाठ म्हणण्याची पाळी होऊन जाईपर्यंत वाटणारी अस्वस्थता आपल्याला अभ्यास येतो व आपण पतंग पकडण्याकरितां कौलावर चढत नाही म्हणून वाटणारी अस्वस्थता, काव्य वाचतांना आपण तन्मय होत नाही म्हणून वाटणारी अस्वस्थता आणि सुमतीच्या सहवासात आपण पागल बनतो म्हणून वाटणारी अस्वस्थता. आपण दुसऱ्यांचे कुत्सित बोलणें मुकाट्याने सहन केले म्हणून वाटणारी अस्वस्थता आणि आपण दुसऱ्याशीं उर्मटपणानें वागतो म्हणून वाटणारी अस्वस्थता. आतली इच्छाशक्ति तीव्र झाली तर विवेक कमी होईल म्हणून वाटणारी अस्वस्थता !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1699271898.jpg [postimage] => upload_post-1699271898.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Nov 2023 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 2 [MagzineNameEnglish] => Satyakatha [MagzineName] => सत्यकथा [magzinepackagetype] => 0 [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [243] => Array ( [PostID] => 23723 [post_title] => उत्तरार्ध - किल्ला [post_content] => [post_excerpt] => तेथून खाली खंदकांत नजर गेली की सवय नसल्यानं मला जरा थरथरल्यासारखं होत होतं. [post_shortcontent] =>

अशी लढाई संपल्यावर कांहीं जणांना या कत्तलीनं गोंधळांत पाडलं असेल. कशासाठीं आहे हे सगळं? कशासाठीं? माणसं लढतात कां नि मारतात कां एकमेकांना? माणूस मेला कीं गेला. जगाचं काय होणर त्याचं सुखदुःख त्याला काय असणार! एखादे वेळेस शेजारचा माणूस गोळीनं पडला असेल. हाच कां पडला? आपण कां नाहीं? हा घाईत होता छे! बायको-मुलांवर प्रेम करीत होता. सरळ आयुष्य होतं त्याचं मग ज्यानं गोळी घातली तो नीच म्हणायचा? त्यालाहि संसार होता. बायकोमुलांत राहून शेतीभाती किंवा कारागिरी करीत दिवस काढावे असं त्याच्याहि मनांत असेल. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1698761569.jpg [postimage] => upload_post-1698761569.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 04 Nov 2023 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [244] => Array ( [PostID] => 23722 [post_title] => पूर्वार्ध - किल्ला [post_content] => [post_excerpt] => "या चबुतऱ्यांत समाधि आहे बाईची. ती भूत झालेय.” [post_shortcontent] =>

तळं म्हणजे मोठी बारव होती. चौकोनी. चार बाजूंनी पायऱ्या. वरच्य बाजूला मोडकी खोली. त्यांत चौकोनी गुळगुळीत चार-एक दगड होते. बेगमा इथं स्नान करीत असाव्यात. त्या वेळेला कुणालाहि इथं येतां येत नसेल. जर चुकून परक्या पुरुषानं एक नजर टाकली तर त्याचा शिरच्छेदच होत असेल. किल्लेदाराला दहा-पंधरा बायका असतील. शिवाय दासी. बायकांतल्या कांहीं पळवून आणलेल्या. कांहीं खुषीनं आलेल्या असतील. कांहीं लढाईत पकडलेल्या. सुवासिक तेलं नि अत्तरं नि उटणी लावून त्या नग्न होऊन स्नान करीत असतील. इथं चहूंकडे फुलझाडे लावलेली असतील. सगळं रंगीबेरंगी दिसत असेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1698761385.jpg [postimage] => upload_post-1698761385.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 01 Nov 2023 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [245] => Array ( [PostID] => 23719 [post_title] => भाग तिसरा - हरवल्याचा शोध [post_content] => [post_excerpt] => चेहरा विचारमग्र केला की आपण फार आकर्षक असे माझे मत होते. [post_shortcontent] =>

तिचें अंग गोरेपान होतें आणि सरळ नाकानें त्या रंगाला मोठी शोभा आणली होती. तिची अंगलट चिंचेच्या फोकासारखी लवचिक वाटत होती आणि अंगोपांगावरून तिचा तरुणपणा रसरसत होता. उफाड्याच्या अंगाची आणि पुष्ट बांध्याची ती बाई एवढेच बोलली, थोडे थांबली आणि पुढे चालूं लागली. तिचें हें त्रोटक आणि केवळ मुद्यापुरतें बोलणें पाहून मला मोठा राग आला. म्हणजे ही काय माणुसकी झाली ? माणूस एवढें विचारते आहे अगत्याने आणि आपण खुशाल अंगाला झटका देऊन पुढे जायचे म्हणजे काय ? कुणीहि भेटले तरी इकडेतिकडे बोललें पाहिजे माणसानें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695776034.jpg [postimage] => upload_post-1695776034.jpg [userfirstname] => द. मा. मिरासदार [userlastname] => [post_date] => 28 Oct 2023 [post_author] => 6340 [display_name] => द. मा. मिरासदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [246] => Array ( [PostID] => 23721 [post_title] => भाग दुसरा - हरवल्याचा शोध [post_content] => [post_excerpt] => त्यानें हात अशा रीतीनें फिरवला होता कीं त्यांत दोनतीन दिशा सहज मावत होत्या [post_shortcontent] =>

समोरच एक कोप दिसली. तिच्या मेढीला टेकून एक म्हतारा इसला होता. चिलीम ओढीत आणि बाजूला थुंकत. त्याच्याकडे असते बघून मी पुढे चाललो तेव्हां त्यानेंच मला हळी दिली. मी थांबलों हें बघून तो उठला आणि जवळ ठेवलेली काठी उचलून माझ्याकडे येऊं लागला. त्याच्या पाठीचे हाड कमानीसारखें वांकले होते आणि भुईकडे टक लावून काठी टेंकीत टेंकीत तो येत होता. त्याचें अंग इतकें थरथरत होते आणि त्यामुळे त्याच्या हातांतली काठी इतकी हेंदकाळत होती कीं त्याला काठीचा आधार असण्याऐवजी काठीलाच त्याचा खरा आधार होता असें वाटत होतें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695775909.jpg [postimage] => upload_post-1695775909.jpg [userfirstname] => द. मा. मिरासदार [userlastname] => [post_date] => 25 Oct 2023 [post_author] => 6340 [display_name] => द. मा. मिरासदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [247] => Array ( [PostID] => 23720 [post_title] => भाग पहिला - हरवल्याचा शोध [post_content] => [post_excerpt] => "अवं, घोड्यावर बसताय आन् गोम ठावं न्हायी तुमास्नी ?" [post_shortcontent] =>

तालीच्या पलीकडे हिरवेगार गवत पसरले होते आणि मघांचाच ओढा वळून खळखळत होता. पलीकडच्या बाजूला तीनचार माणसें हातांत धोतर धरून मासे पकडत होतीं. त्यांना बघून मला हायसें वाटले, हातांतले खोगिराचे ओझें खालीं टाकून देऊन मी हुश करून बसलो. त्यांना हांक मारून विचारले,

"ओ पावणे, घोडं गेलेलं बघितलं का हिकडनं ?"

त्याबरोबर तीं माणसें हातांतले धोतर सोडून देऊन माझ्याकडे आ करून बघू लागली. त्यांच्यांतल्या एकाचे मिशा आंकडे वळून गालावर आले होते आणि ओठाखालीं दोन्ही आंकडे मिळाल्यासारखे दिसत होते. त्यामुळे चेहऱ्यावर काळ्या बदामाचें चित्र मोठें झोकदार निघाले होतें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695775746.jpg [postimage] => upload_post-1695775746.jpg [userfirstname] => द. मा. मिरासदार [userlastname] => [post_date] => 21 Oct 2023 [post_author] => 6340 [display_name] => द. मा. मिरासदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [248] => Array ( [PostID] => 23717 [post_title] => भाग तिसरा - महामहोपाध्याय श्री. दत्तो वामन पोतदार [post_content] => [post_excerpt] => ते शपथ घतलेले ब्रह्मचारी नसले तरी 'नैष्ठिक बह्मचारी' मात्र खासच आहेत [post_shortcontent] =>

महाराष्ट्राच्या 'मराठ-मोळा' संस्कृतीचें ते एक जिवंत ‘स्मारक’ आहेत, दीपस्तंभ आहेत, आणि आजच्या सामाजिक गोंधळामध्ये त्यांचें चरित्र आपातःच मार्गदर्शन करीत आहे. स्वार्थानें बरबटलेल्या, अविश्वासानें पोखरलेल्या व भीषण परिणामाच्या भयानें भेदरलेल्या समाजाला श्री. पोतदारांच्या शुद्ध व पवित्र चरित्राचा मोठा आधार वाटल्यास नवल नाहीं. भावी पिढीला त्यांची ओळख तपशीलवार करून देणें सामाजिक स्थैर्याच्या व प्रगतीच्या दृष्टीनें जरूर आहे. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना पोतदारांचें चारित्र उलगडून दाखविले गेले पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695774889.jpg [postimage] => upload_post-1695774889.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 18 Oct 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [249] => Array ( [PostID] => 23716 [post_title] => भाग दुसरा - महामहोपाध्याय श्री. दत्तो वामन पोतदार [post_content] => [post_excerpt] => मनुष्याला प्रेमाच्या जोरावर 'देवाला ''अरे तुरे' असे संबोधण्याचा अधिकार मिळतो [post_shortcontent] =>

एकादी गोष्ट एकदा त्यांनी करावयाची म्हणून ठरविली म्हणजे मग मात्र त्यांना मुळीच आळस नाहीं. ते अगदी त्या गोष्टीचा ध्यास घेऊन पिच्छा पुरवितात व साध्य सिद्ध होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत व चिकाटी सोडीत नाहीत. महाराष्ट्राचें स्वतंत्र विद्यापीठ झाले पाहिजे असे वाटल्यावर त्यांनी सतत वीस वर्षे त्या गोष्टीची पाठ घेतली व अखेर तें घडवून आणले. त्या विद्यापीठाला देण्यासाठी त्यांनी कित्येक हजार रुपयेसुद्धां जमवले आहेत. 'संयुक्त महाराष्ट्र' हा भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर झालाच पाहिजे, हें पटल्यावर त्याच्या निर्मितीसाठी ते तनमनधन पणाला लावून कित्येक वर्षांपासून झगडत आहेत. आणि कोणी विरोधी बोलला अगर आक्षेप घेतला तर त्याच्यावर मोठ्या हिरीरीने ते तुटून पडत आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695774741.jpg [postimage] => upload_post-1695774741.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 14 Oct 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [250] => Array ( [PostID] => 23718 [post_title] => भाग पहिला - महामहोपाध्याय श्री. दत्तो वामन पोतदार [post_content] => [post_excerpt] => पोतदार यांनी आपली बुद्धि विनयाच्या व विचाराच्या पायावर स्थिरावून ठेवलेली आहे. [post_shortcontent] =>

महाराष्ट्रांत तर श्री. सावरकरांच्यानंतर मराठी भाषेत तडफदार, आकर्षक आणि झपाटून टाकणारे तेजस्वी वक्तृत्व करणारे जे कांहीं चार सहा वक्ते आहेत, त्यांत एक हुकमी आणि हिकमती, बहाद्दर आणि बेडर वक्ते म्हणून प्रो. दत्तोपंत पोतदारांचें नांव निश्चितपणें घ्यावें लागेल. आवाज, ऐट, आत्मविश्वास व बोलण्यांतील घरगुतीपणा यांच्या जोरावर ते सभा जिंकूं शकतात. विद्वत्तंची नुसती जडजंबाल रुक्षता मुळींच नसून, उपमा, दृष्टांत, व्याजोक्ति, वक्तोक्ति, विनोद व उपहास यांची त्यांच्या व्याख्यानांत अगदी बहारदार मेजवानीच असते. प्रतिभा व स्फूर्ति त्यांचें सदैव दास्यत्व करीत असतात. हजरजबाबीपणा व कोटीबाजपणा यामुळे तर प्रत्युत्पन्नमतित्वाची अधिकच रंगत चढते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695774324.jpg [postimage] => upload_post-1695774324.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 11 Oct 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [251] => Array ( [PostID] => 23715 [post_title] => उत्तरार्ध - इच्छामरण प्रतिक्रिया [post_content] => [post_excerpt] => इच्छामरण घरातील नातेवाईक ज्याच्या संमतीनुसार वकीलासमोर स्टँपपेपरवर व्हावे. [post_shortcontent] =>

तुम्ही फार तर बुद्धिवादाने ............... संततिनियमनाची गरज व त्याचे फायदे लोकांच्या मनात रुजवू शकला. तेच आपल्या हातात आहे, आणि आपण करीतच आहोत, परंतु लोकसंख्या रोखण्यासाठी-इच्छामरण ही काळाजी गरज दाखवून कायदे करणे म्हणजे वेडेपणा ठरेल. लोकसंख्यावाढीचे .......... कारण म्हणजे दुःख, दारिद्य्र खुळचट कल्पना, असंतोष अज्ञान, संस्कृती, भारतीय मन यात दडलेले आहे. ........... यातून सुटका होत नाही तोपर्यंत हे चालणार. यातून कोणीही कुणासाठी मार्ग काढू शकत नाही. ज्याचा मार्ग त्यानेच शोधला पाहिजे, हे भयंकर सत्य आहे. आपला सर्व समाजच बऱ्याच बाबतीत चुकीच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. त्यापासून होणारे परिणामही भोगावे लागतात. त्यातून सुटका नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695713434.jpg [postimage] => upload_post-1695713434.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Oct 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [252] => Array ( [PostID] => 23714 [post_title] => पूर्वार्ध - इच्छामरण प्रतिक्रिया [post_content] => [post_excerpt] => खरोखरच कुणीही मनुष्य दचकून जाईल असाच हा मुद्दा आहे. [post_shortcontent] =>

माझे स्वतःचेच उदाहरण पाहाना. वयाची ६८ वर्षे पूर्ण. मुले-बाळे, बायको सज्ञवजण आहेत, स्वतःच्या पायावर उभा राहून आज एक मध्यमवर्गीय (सधन) कुटुंब चालवितो आहे. ४ मुले सुशिक्षित (पदवीधर/द्विपदवीधर). पैकी एकजण परेदशात चांगल्या व्यवसायात. एक मुलगी लग्न होऊन सासरी सुखाने नांदते आहे. एक मुलगी मात्र लहानपणापासून (जन्मच पोटात ७व्या महिन्याची असताना झालेला) अशक्त, किंचित अपंगच, साधारण मंद बुद्धीची. तशी घरात कामधाम करीत असते. समजही बऱ्यापैकी, परंतु शाळेतील शिक्षणात फाच मागे म्हणून चांगली अक्षर ओळख नाही. गणित-ज्ञान नाही अशी. (वय तीसचे पुढे). तिच्या कमनशिबाने पहिल्यापासूनच तला आईची फारशी माया मिळाली नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1695713434.jpg [postimage] => upload_post-1695713434.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Oct 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [253] => Array ( [PostID] => 23713 [post_title] => उत्तरार्ध - उडाला तर पक्षी बुडाला तर बेडूक [post_content] => [post_excerpt] => "राजकीय मत ? राजकारण कशाशीं खातांत, हें सुद्धां मला माहीत नाहीं. [post_shortcontent] =>

"माझ्यामते लग्न हा योग आहे. काहींच्या मतें तो भोग आहे; काहींच्या मतें तो रोग आहे; काहींच्या मते, तो भविष्यकाळची तरतूद आहे. तर काहींचा मतें तें कर्तव्य आहे. मला मात्र वाटतें, तो योग आहे आणि तो योगायोगानेच जमणार आहे योग असेल तर ! तो जमेल तर अवश्य सांगेन मी. कळेलच आपल्याला ! अधूनमधून कांहीं वर्तमानपत्रे, साप्ताहिकें माझीं लग्ने लावतात, पण त्याला उपाय नाहीं. या धंद्यांत अमाप पैसा जसा वर आहे, तसा लिहिणाऱ्याच्या मर्जीला येईल तें वाचावे लागणे हा शाप आहे. पण तें पत्करलें पाहिजे नाहीं का ?" 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692626409.jpg [postimage] => upload_post-1692626409.jpg [userfirstname] => रवींद्र कोरगांवकर [userlastname] => [post_date] => 30 Sep 2023 [post_author] => 6337 [display_name] => रवींद्र कोरगांवकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [254] => Array ( [PostID] => 23712 [post_title] => पूर्वार्ध - उडाला तर पक्षी बुडाला तर बेडूक [post_content] => [post_excerpt] => विविध पद्धतीनें प्रयत्न करणाऱ्या संगीतसेवकांबद्दल मत देण्याइतकी शहाणी झाले आहे, असे मला मुळींच वाटत नाहीं [post_shortcontent] =>

सिनेमा नट, नटी आणि तंत्रज्ञ, यांच्या मुलाखती घेण्याचे माझ्यावर "प्रसंग" आले होते. ते त्या वेळीं माझ्या डोळ्यासमोरून सरकत गेले. कोणी अर्धातास न थांबता बोलून, इतरांवर टीका करीत, तर कोणी न थांबता राजकारण सांगत, तर कोणी, जगांत आपण एकुलतेएक गुणीजन असल्याच्या खात्रीवर, आपल्या गुणांपासून व्यसनांपर्यंत, कामापासून धामापर्यंत सर्व ऐकवून, मुलाखतीच्या प्रश्नांना वेळच राहू देत नसत. योग्य, मोजकीं, सभ्य आणि सत्य उत्तरे देणारे नव्हते असें नाही, पण ती संख्या अर्थातच लहान होती. 

"प्रश्न विचारणार होता ना आपण ? आपण गप्प बसलो म्हणून घड्याळ थांबते असे नाही. आपल्यालाही कामे असतील !" 

वरील विचारांत या गोड आवाजाच्या प्रश्नाने फटकारल्यासारखा मी भानावर आलो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692626391.jpg [postimage] => upload_post-1692626391.jpg [userfirstname] => रवींद्र कोरगांवकर [userlastname] => [post_date] => 27 Sep 2023 [post_author] => 6337 [display_name] => रवींद्र कोरगांवकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [255] => Array ( [PostID] => 23711 [post_title] => शिस्त ! [post_content] => [post_excerpt] => टांग्यांतील मनुष्य लाल निळ्या, हिरव्या पिवळ्या जाहिराती बाहेर फेंकीत होता. [post_shortcontent] =>

सर्वांचे डोळे व्याख्यात्याकडे लागले होते. तो हळूच उठला. कुणाचीच नजर त्याच्यावर नव्हती. जनसमुदायांतून तो बाहेर जाऊं लागला. ज्यांच्या ज्यांच्या जवळून तो जाई! ते ते त्याच्याकडे रागानें बघत, जणू काय तो एक चिमुकला राक्षसच होता, आणि पुनः आपली नजर व्याख्यात्याकडे वळवीत. ज्या सद्गृहस्थाजवळ तो बसला होता त्यांचे डोळे निमिषांत लाल झाले. त्या चिमुकल्याला खाऊं की गिळू, की त्याचे पाय तोडून टाकून त्याची चाल बंद करूं असें त्याला झालें. परंतु आतां त्यांना काहींच करतां येण्यासारखें नव्हतें. तो सभागृहांतून बाहेर पडला होता. मार्गावर येतांच तो धांवू लागला, गाईचें वांसरु धांवतेंना, अगदी तसेंच! टांग्यांतील बँडचा आवाज दूर गेला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692625991.jpg [postimage] => upload_post-1692625991.jpg [userfirstname] => गोविंद रामकृष्ण दोडके [userlastname] => [post_date] => 23 Sep 2023 [post_author] => 6338 [display_name] => गोविंद रामकृष्ण दोडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [256] => Array ( [PostID] => 23710 [post_title] => उत्तरार्ध - ‘सात सक्कं त्रेचाळीस’ [post_content] => [post_excerpt] => आजचे जग असंबद्धता आणि वेदना यांनी परिपूर्ण आहे हे जाहीर आहे. [post_shortcontent] =>

'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबरीची रचना वरील आकृतीने अधिक स्पष्ट होईल. कुशंकने आपल्या अनुभवांतून पात्रांना आणि क्षणांना ज्या वर्तुळात कैद केले आहे, त्यावरून असे वाटेल की, या पात्रांना आपापली स्वयंभू गती असून ती वास्तवातील स्थित्यंतरांप्रमाणेच दिशाहीन आहे. मौजेची गोष्ट ही की, हे वर्तुळ आपण जितके जितके लहान आणि बंदिस्त करत जाऊ त्या प्रमाणात सारेच वास्तव असंबद्ध आणि दिशांन हीन भासू लागेल. आणि शेवटी असंबद्धता, असहायता आणि वेदना, इतकेच उरेल. दुसरे असे की, हे वर्तुळ आपण उचलून कोठेही ठेवले तरी जोपर्यंत त्याची स्थलकालव्याप्ती कायम आहे, तोपर्यंत दृश्य कमीजास्त प्रमाणात असंबद्धच वाटत राहील. त्यामुळे अशा बंदिस्त वर्तुळातून निघणारा निष्कर्ष असंबद्धतेचाच असणार.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692625481.jpg [postimage] => upload_post-1692625481.jpg [userfirstname] => सुहृद रंगनाथ [userlastname] => [post_date] => 20 Sep 2023 [post_author] => 6336 [display_name] => सुहृद रंगनाथ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [257] => Array ( [PostID] => 23709 [post_title] => पूर्वार्ध - ‘सात सक्कं त्रेचाळीस’ [post_content] => [post_excerpt] => ही कादंबरी अनेक छोट्या छोट्या क्षणसमूहांनी आणि विचारसमूहांनी बांधलेली आहे. [post_shortcontent] =>

या असंबद्धतेच्या पोटात आणखी एक गोष्ट आहे. आपल्या भोवती असंख्य माणसांनी गर्दी केलेली असते, पण त्यांच्याशी एकरूपता अशक्य आहे; त्यांच्याशी संवाद साधणे अशक्य आहे. ("मला दिसतात माणसं. एकटी. कधीकधी ग्रुप्समधे. त्यांच्या व्यक्तित्वापासून अभेद्य. आळस देताना, कल्पना करताना, मैथुनात, गुरांच्यासारखी राहताना, माणुसकीत, निर्दय, निर्लज्ज, दुःखात, दुखण्यात, बिनडोक, बंधनात, मी त्यांना न समजण्यात. जास्तीत जास्त आय अॅम ए प्रॅक्टिसिंग ह्यूमन बीइंग. ह्याशिवाय दुसरं काहीच नाही.") कुशंक त्याला भेटलेल्या व्यक्तींशी पूर्ण संवाद साधू शकत नाही. अपवाद कदाचित एकच. कुशंकच्या मनाशी एकरूपत्व साधण्याची शक्ती असलेली 'तू'. बाकीच्या सर्व व्यक्तींपासून कुशंकच्या पदरात विलक्षण एकाकीपणाच पडतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692625342.jpg [postimage] => upload_post-1692625342.jpg [userfirstname] => सुहृद रंगनाथ [userlastname] => [post_date] => 16 Sep 2023 [post_author] => 6336 [display_name] => सुहृद रंगनाथ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [258] => Array ( [PostID] => 23708 [post_title] => राजकारणी श्रीकृष्ण [post_content] => [post_excerpt] => श्रीकृष्णाचा अंतदेखील त्याची अहिंसेवरील निष्ठाच व्यक्त करतो. [post_shortcontent] =>

श्रीकृष्णाने एकूण पांच साम्राज्यें तोडलीं आणि जनतेचा पुरस्कार केला. मथुरेला कंस राज्य करीत होता, जरासंधाचें राज्य दक्षिण बिहारकडे पसरलेलें होतें, शिशुपाल-वक्रदंत वऱ्हाड आणि मध्यदेशाकडे आपला वचक ठेवून होते, नरकासुरानें असम प्रांताकडे हस्तिसेनेचें प्रस्थ माजविलें होतें, कालयवन–मुचकुंद आदि लोकांनीं काठेवाडकडे धुमाकूळ माजविला होता आणि दुर्योधनाने तर दिल्लीच्या गादीवर बसून सर्वत्र आपलाच दरारा बसविला होता. शक्ति, युक्ति सर्व कांहीं वापरून श्रीकृष्णानें दुर्योधनानें या सर्व साम्राज्यांचा धुव्वा उडविला आणि हिंदुस्तानला एकछत्री राज्य दिलें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692623178.jpg [postimage] => upload_post-1692623178.jpg [userfirstname] => काका [userlastname] => कालेलकर [post_date] => 13 Sep 2023 [post_author] => 5975 [display_name] => काका कालेलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [259] => Array ( [PostID] => 23707 [post_title] => उत्तरार्ध - - बाबासाहेब जयकर यांचा राजकीय परिचय [post_content] => [post_excerpt] => बॅ. जयकरांची राहणी प्रथमपासूनच थोडी विलायती पद्धतीची, शहरी वळणाची, श्रीमंत थाटाची आहे. [post_shortcontent] =>

पंडित नेहरु हे महामुत्सद्दी, थोर मनाचे व दूर दृष्टीनें सावधगिरी बाळगून राज्य करणारे गृहस्थ आहेत. एरव्ही त्यांनीं यादृष्टीनें डॉ. अंबेडकर, डॉ. मुकर्जी, श्री. नियोगी, श्री. भाभा, श्री. गोपाळस्वामी अय्यंगार, श्री. चिंतामणराव देशमुख, डॉ. राधाकृष्णन्, श्री. गिरजाशंकर वाजपेयी, श्री. चंदु लाल त्रिवेदी, श्री. जी.एल्. मेथा, श्री. मेनन वगैरे काँग्रेसशीं संबंध नसलेले अगर तुरुंगांत न गेलेले असे भिन्न प्रकृतीचे व पक्षांचे पुढारी जवळ केले, यांत त्यांचे चातुर्य व राज्यकारभाराला स्थैर्य आणणेचा आणि शांतता टिकविणेचा प्रामाणिक प्रयत्नच दिसून येतो. परंतु या त्यांच्या प्रयत्नकक्षेतून बॅ. बाबासाहेब जयकर कसे दूर राहिले हेंच समजत नाहीं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692622420.jpg [postimage] => upload_post-1692622420.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 09 Sep 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [260] => Array ( [PostID] => 23706 [post_title] => पूर्वार्ध - बाबासाहेब जयकर यांचा राजकीय परिचय [post_content] => [post_excerpt] => त्यावेळीं ते काँग्रेसमधून बाहेर पडले, ते पुन्हां परत गेलेच नाहींत. [post_shortcontent] =>

सन १९२० ते १९२९ पर्यंत त्यांचा काँग्रेसशी प्रत्यक्ष संबंध होता. त्या मुदतीत त्यांनी अनेक कामें स्वार्थत्यागपूर्वक केलेली आहेत. सन १९२१ च्या असहकारितेच्या काळांत त्यांनीं काही दिवस वकिली बंदहि केली होती. जालियनवाला बाग कत्तलीच्या काही काँग्रेसच्या चौकशी कमिशनवर महात्मा गांधी व हकीम अजमखान वगैरे थोर पुढाऱ्यांचेबरोबर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसची त्याकाळी घटना बनविण्याचे कामीं त्यांनी श्री. केळकरांचे बरोबर मोठी कामगिरी केलेली आहे. परंतु असहकारितेच्या मर्यादा वाढत जाऊन शाळा, कौन्सिलें वगैरेंवर कायमचा बहिष्कार घालण्यापर्यंत विस्तृत करण्यांत आल्या व त्यामुळे फेर-नाफेर वाद निर्माण होऊन खुद्द काँग्रेसमध्येच दोन तट पडले. महात्माजी व राजाजी हे नाफेरवादी असहकारितावादी राहिले व बॅ. दास, मोतीलालजी, जयकर, केळकर ही मंडळी कौन्सिलप्रवेशवादी व इतर बहिष्कार उठवावा अशा मताची होती. त्यातूनच पुढे स्वराज्य पक्षाचा जन्म झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692622206.jpg [postimage] => upload_post-1692622206.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 06 Sep 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [261] => Array ( [PostID] => 23705 [post_title] => खांडेकर : काही आठवणी [post_content] => [post_excerpt] => पुढे पुढे जसे प्रौढत्व येऊ लागले तसे खांडेकरांचे लेखन वाचणे मागे पडले [post_shortcontent] =>

मी त्या वेळी शाळेत नोकरी करत होते. दोघांच्याही नोकरीशिवाय संसार पेलता आला नसता. त्या वेळी स्त्रिया नोकरीसाठी नुकत्याच बाहेर पडू लागल्या होत्या. अविवाहित मुलीने नोकरी करणे वेगळे आणि विवाहित, घरी सासू-सासरे, दीर-नणंदा असलेल्या गृहलक्ष्मीने घराबाहेर पाऊल टाकणे वेगळे. विवाहित स्त्रीला नोकरी करताना असंख्य ताण सोसावे लागतात. एक तर तिचे बाहेर पाऊल म्हणजे आजवरच्या परंपरांना धक्का बसतो. त्या परंपरेत वावरलेल्या वडिलधाऱ्यांना असह्य होते. अपमानित वाटते. सासूला सून हाताखाली नाही याची उणीव वाटते. सून नोकरीवर जाते हा घराचा अपमान वाटतो. दिरा-नणंदांना न्यूनगंड निर्माण होतो. याच्या झळा नोकरी करणाऱ्या स्त्रीला लागतातच, पण तिच्या नवऱ्यालाही लागतात. मिंधेपणा वाटू लागतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1692621840.jpg [postimage] => upload_post-1692621840.jpg [userfirstname] => इंदिरा संत [userlastname] => [post_date] => 02 Sep 2023 [post_author] => 6339 [display_name] => इंदिरा संत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [262] => Array ( [PostID] => 23704 [post_title] => उत्तरार्ध - मुंबईकरांची सोय [post_content] => [post_excerpt] => ब्लॉक-सिस्टीममुळे मुंबईत रहाणारी माणसें तुसडी व माणूसघाणी बनलेली असतात. [post_shortcontent] =>

श्री. मृतात्मे खुर्चीवरून पुढं येत म्हणाले, "इंग्लिश लोकांनी आमच्यापासून धडा शिकावा इतकी चोख व्यवस्था असते आमची. दिवसपाळीला एक नि रात्रपाळीला एक अशीं दोन माणसं आम्हीं फोनवर ठेवलेली आहेत. रात्रंदिवस फोन येत असतात आमच्याकडे. इतर प्रत्येक धंद्यांच्या कांहीं वेळा ठरलेल्या असतात. खाणावळ म्हटली, कीं ठरलेल्या वेळींच माणूस जेवायला यायचा! तीच गोष्ट वॉशिंग कंपनीची. पण माणूस केव्हां मरेल याचा कांहीं नियम नसल्यामुळे आमच्याकडे केव्हां गिऱ्हाईक येईल याची आम्हांला खात्री देतां येत नाहीं. म्हणून रात्रंदिवस आमचा कारखाना उघडा ठेवावा लागतो."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690630819.jpg [postimage] => upload_post-1690630819.jpg [userfirstname] => राम कृ. जोशी [userlastname] => [post_date] => 30 Aug 2023 [post_author] => 6334 [display_name] => राम कृ. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [263] => Array ( [PostID] => 23703 [post_title] => पूर्वार्ध - मुंबईकरांची सोय [post_content] => [post_excerpt] => लवकर झोंप लागावी म्हणून 'टाइम्स'चा अग्रलेख वाचायला घेतला. [post_shortcontent] =>

"बरं अंत्यविधी झटकन् उरकूं म्हणावं तर तेंहि नाहीं. त्या दिवशीं पाऊस म्हणजे काय धो धो पडत होता! आकाश फाटलं होतं जणुं कांहीं! क्षयानं चघळूनचघळून फेंकलेली शंकऱ्याची हाडं आम्हीं मुसळधार पावसांतनं स्मशानांत नेलीं. – आमच्या गांवचं स्मशान गांवापासून तीन मैलांवर आहे, तीन! चेष्टा नाहीं. स्मशानयात्रेसाठी चार माणसं जमवतांना आम्हांला आठ तास भीक मागावी लागली, पन्नास घरीं तोंड वेंगाडावं लागलं; आणि गंमत अशीं कीं त्या मुसळधार पावसांतून भिजत जात असतांना चौघांपैकीं एकाला अशी हुडहुडी भरून आली म्हणतां! आम्हांला वाटलं, शंकऱ्याबरोबर याचीहि स्मशानयात्रा काढावी लागणार बहुतेक!"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690630932.jpg [postimage] => upload_post-1690630932.jpg [userfirstname] => राम कृ. जोशी [userlastname] => [post_date] => 26 Aug 2023 [post_author] => 6334 [display_name] => राम कृ. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [264] => Array ( [PostID] => 23702 [post_title] => उत्तरार्ध - संस्कार आणि परंपरेची लक्ष्मणरेषा मानणारे पुरुषोत्तम लक्ष्मण [post_content] => [post_excerpt] => परिस्थिती माणसाला नेस्तनाबूत करते कशी, याचे उदाहरण म्हणजे अलूरकरांची लेखन इतिश्री [post_shortcontent] =>

मुंबई केंद्रावर पु.ल. असतानाच “तुझे आहे तुजपाशी” हे नाटक त्यांनी लिहिले. मालेगावी आलेल्या अपयशातही जे काही त्यांनी मनाच्या सांदीकोपऱ्यात साठवून आणले होते, त्याच्या पार्श्वभूमीवर ‘आचार्य’ अवतरले. मग गीता ली, काकाजी ओघाने आले. या संबंधात पु.ल. म्हणाले—

“—मला नाटक लिहून संपल्यावर सुनीताने विचारले, की पुढे तिसऱ्या अंकात ‘गीता’ या शब्दावपर कोटी करता यावी, म्हणून तू ‘गीता’ हे नाव नक्की केलेस का? याचे उत्तर खरोखरच ‘नाही’ असेच आहे. एखादा क्रांतिकारक आपल्या मुलीचे नाव असेच काहीतरी साधं-सुधं ठेवील. फॅशनेबल ठेवणार नाही—परंपरा म्हणून काही असतेच ना? मी ती मानतो. याकरता मला कुणी सनातनी म्हटलं, तरी राग नाही. बाईने लिपस्टिक लावली—अगदी ती मॉडर्न झाली—तरी घरी आलेल्या सुवासिनीला ती परत निघाल्यावर कुंकू लावण्याचा जो संस्कार आहे, तो मला टिकवावासा वाटतो—”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690630244.jpg [postimage] => upload_post-1690630244.jpg [userfirstname] => वि. ग. कानिटकर [userlastname] => [post_date] => 23 Aug 2023 [post_author] => 6333 [display_name] => वि. ग. कानिटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [265] => Array ( [PostID] => 23701 [post_title] => पूर्वार्ध - संस्कार आणि परंपरेची लक्ष्मणरेषा मानणारे पुरुषोत्तम लक्ष्मण [post_content] => [post_excerpt] => पु.लं.ची लेखणी आणि वाणी यांनी लोकप्रियतेचे शिखर आज गाठलेले आहे. [post_shortcontent] =>

आपल्या लेखनाची असंख्य वाचकांनी वाट पाहावी, असे भाग्य फक्त विनोदी लेखकांच्याच वाट्याला येते. श्री. व्यंकटेश माडगूळकरांचेच पाहा! त्यांनी रंगवलेली ‘रामा मैलकुली’, ‘वेडा बकस’, ‘उफराटा धोंडिबा’, ‘झेल्या’ यांसारखी अविस्मरणीय पात्रे आण ‘विटा काका’ किंवा ‘दादा’ यासारखी व्यक्तिचित्रे वाचकांचे काळीजच पकडतात. असे असूनही माडगूळकरच एकदा गमतीने सांगत होते—“एक वर्षी मी दिवाळी अंकांत कुठेही लिहिले नाही. मला वाटले, चार-दोन वाचकांची तरी विचारणा येईल! पण छेःहो—कुण्णीही एवढी तसदी घेतली नाही!!” परंतु पु.ल. देशपांडे हे नाव यंदा दिवाळी अंकांत दिसले नाही, म्हणून हळहळणारे वाचक अनेकांनी अगदी डोळा पाहिले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690629903.jpg [postimage] => upload_post-1690629903.jpg [userfirstname] => वि. ग. कानिटकर [userlastname] => [post_date] => 19 Aug 2023 [post_author] => 6333 [display_name] => वि. ग. कानिटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [266] => Array ( [PostID] => 23700 [post_title] => वंचिता - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => त्या शांततेचा रंग काळा-पांढरा होता; ही शांतता मात्र हिरव्या, अगदी गर्द हिरव्या रंगाची होती. [post_shortcontent] =>

दहावी ब च्या वर्गावर बालकवींची एक कविता शिकवीत असतां तींत ‘लताकुंज' हा शब्द आला. ठेच लागल्याप्रमाणे त्या एकदम थांबल्या आणि कांपऱ्या-बावऱ्या नजरेनं मुलींकडे पाहूं लागल्या. क्षणभर त्यांच्या मनांत कल्पना आली कीं वर्गातील साऱ्या मुली रांग लावून त्या बागेंतील लताकुंजांत जात आहेत आणि आपण एका झुडुपाच्या आड छडी घेऊन उभ्या आहोत. त्या चटकन् भानावर आल्या. लताकुंज, म्युनिसिपालिटीच्या बागा, तेथे येणारे लोक, चोरून फुलं काढण्याचा कित्येकांचा उद्योग आणि ऊनपावसाचं निवारण करण्यासाठी जन्माला आलेल्या छत्रीचा या उद्योगांत होणारा बेकायदा उपयोग—इत्यादि विषयांवर त्यांनी मुलींना आपली मतं निर्भीडपणे ऐकवली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690629401.jpg [postimage] => upload_post-1690629401.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 16 Aug 2023 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [267] => Array ( [PostID] => 23699 [post_title] => वंचिता - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => कवींच्या साहाय्यानं, उठताबसतां रमणींच्या तोंडाजवळ येऊन उभं राहण्याचा त्याचा उद्योग त्यांना मुळींच पसंत नव्हता. [post_shortcontent] =>

परंतु खिडकींतून दिसलेला हा चंद्र फार वेगळा होता. तो नुसता उपग्रह नव्हता. परावर्तित प्रकाशाचं तें केवळ साधन नव्हतं. शेंकडों वर्षांपासून या चंद्रासंबंधीं जो गैरसमज पसरविला जात आहे त्यांत बरंच तथ्य आहे असं त्यांना आढळून आलं. काव्य आणि रोमान्स या गोष्टींना कांहीं अर्थ असेल तर तो अर्थ सहस्र धारांनी या चंद्रांतून ओथंबत होता. त्यांनीं चंद्राला पाहिलं, त्याप्रमाणें चंद्रानंहि त्यांना पाहिलं असावं. तो बहुधा मनाशीं म्हणाला असेल, "बरी ही ताराबाई सांपडली आतां माझ्या हातांत!” क्षितिजावरून बसल्या बसल्या त्यानं आपली आयुधं परजलीं आणि ताराबाईच्या अंतःकरणावर एकामागे एक कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690629181.jpg [postimage] => upload_post-1690629181.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 12 Aug 2023 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [268] => Array ( [PostID] => 23698 [post_title] => भालचंद्रमहाराज कहाळेकर [post_content] => [post_excerpt] => कहाळेकरांच्या प्रभावाखाली आलेला विद्यार्थी चारित्र्याविषयी उदासीन कधी असू शकत नव्हता [post_shortcontent] =>

तर्कशुद्ध चर्चा, परिहासयुक्त रंगतदार संभाषण आणि फर्डे प्रभावी वक्तृत्व ही कहाळेकरांची आकर्षण स्थाने होती. ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र त्यांना वर्ज नव्हते. राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, वाङ्मयसमीक्षा, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. चे तर ते गाढे पंडित होतेच पण विज्ञान, संगीत, आयुर्वेद यांतही त्यांना गती होती. माझे मित्र कै. भा.रं. कुळकर्णी ह्यांच्याशी त्यांनी नक्षत्र ज्योतिषावर प्रदीर्घ चर्चा केल्या, त्यांचा मी श्रोता होतो. भाषाशास्त्र - व्याकरण हा तर त्यांचा खास प्रांत होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690628698.jpg [postimage] => upload_post-1690628698.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2023 [post_author] => 110 [display_name] => नरहर कुरुंदकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [269] => Array ( [PostID] => 23697 [post_title] => विजय हजारे - क्रीडाजीवनांतील संस्मरणीय क्षण [post_content] => [post_excerpt] => हजारे यांच्या क्रिकेट-अमदानींतील हें दुसरें त्रिशतक होय. [post_shortcontent] =>

त्याची पुढे जाऊन चेंडू मारण्याची पद्धत, मध्येच मागे येऊन सरळ बॅटीन चेंडू तटवण्याची रीत, आडवा पाय टाकून 'कव्हर ड्राईव्ह’ आणि 'स्क्वेअर कट्' मारण्याची त्याची तऱ्हा जितकी डौलदार होती, तितकीच ती आकर्षक होती. त्याचा हा शैलीदार खेळ पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळयांचे पारणं फिटत होतं. त्याची तीक्ष्ण नजर, धिटाई, आणि आत्मविश्वास सारंच वाखाणण्याजोगं होतं. त्यानें दोनशे, अडीचशे, पावणेतीनशे अशा धावांचे आंकडे एखादी ट्रेन ज्या वेगानं मैलांचे दगड मागे टाकीत पुढे निघून जाते, त्याच वेगानं व अगदी सहजरीत्याच मागं टाकलेले होते. तो २९० च्या घरांत आला होता. आतां '२९५' हा त्याचा वैयक्तिक धावांचा आंकडा फळ्यावर झळकत होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690628122.jpg [postimage] => upload_post-1690628122.jpg [userfirstname] => बाळ ज. पण्डित [userlastname] => [post_date] => 05 Aug 2023 [post_author] => 6335 [display_name] => बाळ ज. पण्डित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [270] => Array ( [PostID] => 23696 [post_title] => माझे संघनायक [post_content] => [post_excerpt] => सी. के. नायडू हे शिस्तीचे भोक्ते होते व त्यांच्या हाताखाली खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना शिस्त सक्तरीतीनें पाळावी लागत असे. [post_shortcontent] =>

१९५४-५५ साली भारतीय संघ पाकिस्तानांत गेला होता. त्या संघांत मी होतों व आमचा कर्णधार विनू मान्कड होता. भारत व पाकिस्तान ह्यांच्या राजकीय वैमनस्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार सामना हरण्यास तयार नव्हते. सामने अनिर्णित ठेवण्याचा प्रयत्न ते सारखे करीत होते. आणि तसे ते ठेवणें ही जर कर्तबगारीची गोष्ट मानली तर त्यांत ते यशस्वी झाले यांत शंकाच नाहीं. कारण पांचहि कसोटी सामने अनिर्णित राहिले. पण कर्णधारानें जर सामना जिंकण्यासाठी अविरत प्रयत्न केले नाहींत, तर त्याबद्दल त्याने ठपका घेतलाच पाहिजे. माझ्या मतें विनूनें अशी एक संधि घालवली. मी सामना जिंकूच शकणार नाहीं, अशा अपेक्षेने कुठल्याहि कर्णधारानें सामना खेळावयाला जाऊं नये. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1690627747.jpg [postimage] => upload_post-1690627747.jpg [userfirstname] => माधव मंत्री [userlastname] => [post_date] => 02 Aug 2023 [post_author] => 6332 [display_name] => माधव मंत्री [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [271] => Array ( [PostID] => 23695 [post_title] => हा एक मासला!!! [post_content] => [post_excerpt] => आपल्या कांही थोड्या लोकांच्या हयगयीमुळे आपल्या इतर बांधवांचे किती नुकसान होते ते पहा. [post_shortcontent] =>

महाराज! पोटाची आग फार कठीण! ती आज आपल्यासारख्या पुढे स्पष्ट व निर्भिड बोलवीत आहे. ह्याचा आपणांस विषाद न वाटो. व वाटला तर त्याचा सत्परिणाम होवो. कोकिळाचे बालगोपाल त्याच्या तोंडाकडे पहात आहेत; त्याचे मदतनीस चिंताग्रस्त झाले आहेत; त्याच्या पोटाची दामटी पळली आहे; आतां त्याने कोठवर धीर धरावा? तो तुमच्यापाशी याचना करीत नाही; तो तुमच्यापाशी भिक्षा मागत नाही; ती तुमच्या इनामासाठी व बक्षिसासाठी सुद्धां हापालेला नाही; तर खऱ्या खऱ्या निढळींच्या घामाचा पैसा मागतो आहे. त्याने तुमच्यापाशी सारखी एक वर्ष हाडे झिजविली आहेत; त्याने तुमच्या लेकरांस बोधामृत पाजले आहे; त्याने माहेरवाशिणीची सासरी पाठवणी केली आहे; त्याने आपल्या कवितासुगंधाने आपले मंदिर सुगंधित केले आहे;

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688133778.jpg [postimage] => upload_post-1688133778.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jul 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [272] => Array ( [PostID] => 23694 [post_title] => उत्तरार्ध - वाचनापासून होणारे तोटे [post_content] => [post_excerpt] => मग बोल किती पैसे मिळविलेस लेख लिहून? [post_shortcontent] =>

पुस्तकें साफसूफ ठेवावयाला व त्यांची यादी करावयाला वगैरे मला बराच त्रास पडतो असे एकदा मीं सहज अर्धवट विनोदांत उद्गार काढले होते. ते माझ्या कांहीं स्नेह्यांनी लक्षांत ठेवून माझा त्रास शक्य तितका कमी करण्याकरितां माझ्या इथलीं बरींचशीं पुस्तकें त्यांनी आपल्या येथे नेऊन ठेविलीं व आपल्या येथे त्यांची लायब्ररी बनविली. आपल्या मित्राची अडचण लक्षांत आणून त्याला आपण होऊन अशी मदत करावयाला धांवणारे मित्र जगांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी मिळतील काय? पण माझा दुसरा एक स्नेही होता त्याला संबंध पुस्तकेंच्या पुस्तकें आपल्या येथें ठेवून देणें पसंत नसल्यामुळे परीक्षेला आवश्यक असलेली पानें तेवढींच फाडून घेऊन उरलेलीं सर्व पानें तो प्रामाणिकपणाने मला परत आणून देत असे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688133483.jpg [postimage] => upload_post-1688133483.jpg [userfirstname] => विठ्ठल हरि कुळकर्णी [userlastname] => [post_date] => 26 Jul 2023 [post_author] => 6331 [display_name] => विठ्ठल हरि कुळकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [273] => Array ( [PostID] => 23693 [post_title] => पूर्वार्ध - वाचनापासून होणारे तोटे [post_content] => [post_excerpt] => 'दुणावे कीं देतां' हे कविवचन ग्रंथदाना संबंधी नसून विद्यादानासंबंधी आहे, [post_shortcontent] =>

वाचनापासून फायदे होतात असें जाहीर करणारा मनुष्य आपलीं पुस्तकें खपविणारा कोणी तरी धंदेवाईक लेखकच असला पाहिजे. एरव्हीं हा (गैर) समज इतका सार्वत्रिक फैलावला नसता. जगांत आजपर्यंत जे मोठमोठे लोक होऊन गेले आहेत त्यांचें वाचन जवळ जवळ पूज्यचं होत. येशू ख्रिस्तासंबंधीं आज जरी लाखों ग्रंथ लिहिले गेले आहेत तरी खुद्द येशूनें एकही पुस्तक वाचल्याचा दाखला नाहीं. महंमदाने आपल्या धर्माची संस्थापना तरवारीच्या जोरावर केली, लेखणीच्या जोरावर केली नाहीं. भगवान् श्रीकृष्णानें धनुष्यबाण टाकून हताश झालेल्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्याकरितां गीता सांगितली; वाचायला दिली नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688133280.jpg [postimage] => upload_post-1688133280.jpg [userfirstname] => विठ्ठल हरि कुळकर्णी [userlastname] => [post_date] => 22 Jul 2023 [post_author] => 6331 [display_name] => विठ्ठल हरि कुळकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [274] => Array ( [PostID] => 23692 [post_title] => समाधीवर फुलें [post_content] => [post_excerpt] => प्रसाद, सहजमधुरता, व भावाविष्करण हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विशेष होत. [post_shortcontent] =>

श्री. बोबड्यांच्या श्रृङगाररसात्मक कविता नितांतमधुर भावोत्कटतेनें ओथंबलेलीं मोहळेंच आहेत. त्यांची वृन्दावनि तुज भेटल माधव, प्रेमबंध, सोक्ष की मोक्ष, व मीलन हीं गीतें अत्यंत रसाळ आहेत. त्यांचे अप्रसिद्ध 'श्रृङगारशतक' सुदैवाने प्रसिद्ध झाल्यास रसिकांस अमूल्य ठेवा सांपडल्याप्रमाणे होणार आहे यांत संशय नाहीं. 'स्वातंत्र समर' व हिंदुस्थानास उद्देशून काढलेले उद्गार त्यांची स्वातंत्र्येच्छा पूर्णपणे प्रकट करतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688132766.jpg [postimage] => upload_post-1688132766.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jul 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [275] => Array ( [PostID] => 23691 [post_title] => भाग तिसरा - एका दीर्घकथेची सुरवात [post_content] => [post_excerpt] => माझ्याविषयीं वाटेल ते पसरवून तुम्हींच त्यांचा खून केला होता [post_shortcontent] =>

घरीं आलों, भरपूर जेवून घेतलं. इतक्यांत वडलांनी माझ्याजवळ येऊन मोठ्यानं बोलायला सुरवात केली. आज कित्येक महिन्यांनंतर ते माझ्याशी बोलत होते. मी अमूक अमूक बाईबरोबर लग्न करणार का म्हणून विचारले. मी गांगरलों. सारं काहीं अनपेक्षित होतं. त्याच बाईनं घेतलेल्या चुंबनांची धुंदी अजूनहि माझ्यावर होती. वडील प्रश्नांची सरबत्ती करत होते. तिच्याशीं लग्न करायचा माझा खरोखरीच विचार नव्हता. मी वडलांना है निक्षून सांगितले, पण ते मानायला तयार नव्हते. आई रडतच होती. एकूण तुम्हीं त्यांचे बरेच कान फुंकले होते. वडील ऐकून घेईनात. जीव द्यायची भाषा बोलू लागले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688129746.jpg [postimage] => upload_post-1688129746.jpg [userfirstname] => प्रभाकर पेंढारकर [userlastname] => [post_date] => 15 Jul 2023 [post_author] => 6330 [display_name] => प्रभाकर पेंढारकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [276] => Array ( [PostID] => 23690 [post_title] => भाग दुसरा - एका दीर्घकथेची सुरवात [post_content] => [post_excerpt] => चाळींतली 'ब्यूटी क्वीन' मालती अजूनही अविवाहित होती. [post_shortcontent] =>

तुम्हांला माझे विषय पोरकट वाटले, पेंटिंग स्टुडिओ काढण्याची माझी कल्पना तुम्हांला हास्यास्पद वाटली. कारण माझ्यापाशीं अनुभव नव्हता. चित्रकलेचं माझं ज्ञान अपुरं होतं. गिऱ्हाइकं मिळवण्याचा चतुरपणा माझ्यांत नव्हता. पण माझा आत्मविश्वास दांडगा होता. मला खात्री. होती कीं मी ह्या क्षेत्रांत चमकेन – यशस्वी होईन. त्यासाठी नोकरी सोडणं मला आवश्यक होतं. एक दोन वर्ष बेकारींत काढावी लागली असती तर मला त्याची पर्वा नव्हती. आईवडलांना मीं निश्चित भुक मरूं दिलं नसतं. तेवढं निश्चित मीं सांठवलं होतं, हेही तुम्हाला ठाऊक होतं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688129654.jpg [postimage] => upload_post-1688129654.jpg [userfirstname] => प्रभाकर पेंढारकर [userlastname] => [post_date] => 12 Jul 2023 [post_author] => 6330 [display_name] => प्रभाकर पेंढारकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [277] => Array ( [PostID] => 23689 [post_title] => भाग पहिला - एका दीर्घकथेची सुरवात [post_content] => [post_excerpt] => प्रेम... प्रेम... प्रेमानंच मी दुबळा झालों. प्रेमानंच माझ्यावर सूड उगवला [post_shortcontent] =>

अस्तित्वांत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्ही माझ्याभोवती गुंफल्यात. तुमच्या कल्पनाचं वारं सोसाट सुटलं होतं. अनेकांच्या दृष्टींतून अनेक प्रकारांनी रंगवला गेलों मी. कोण मला बेफिकीर समजत होता, तर कोण बदफैली. कोणाला मी कलाकार वाटलों, तर कोणी मला भंपक म्हटलं, कोणी उघड तोंडावर बोलले तर कोणी अप्रत्यक्ष. एकूण सर्वांच्याच दृष्टिकोनांतून माणसांतून उठलेला माणूस होतों मी. आजपर्यंत तुम्ही जे माझ्याविषयीं बरळलांत तें सारं खरं होतं का ? कधींतरी माझ्या मनाचा हळुवारपणं विचार केलांत का ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688129467.jpg [postimage] => upload_post-1688129467.jpg [userfirstname] => प्रभाकर पेंढारकर [userlastname] => [post_date] => 08 Jul 2023 [post_author] => 6330 [display_name] => प्रभाकर पेंढारकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [278] => Array ( [PostID] => 23688 [post_title] => जुन्या नाटकांचे नवे प्रयोग [post_content] => [post_excerpt] => देवल, खाडीलकर आणि गडकरी हे महाराष्ट्रीय रंगभूमीच्या अैन अमदानींतील श्रेष्ठ नाटककार. [post_shortcontent] =>

स्वयंवर, मानापमान किंवा अेकच प्याला यासारखी नाटकें संगीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत, नाट्यवस्तूची कत्तल उडविण्यासाठी आणखी अेक साधन प्रयोगकर्त्यांना उपलब्ध होते. हें साधन म्हणजे अर्थात् त्या नाटकांतील संगीतच होय. संगीताच्या अतिरेकी हव्यासाने मराठी रंगभूमीच्या गळ्याला नख लावले, असा अेक पक्ष कित्येक टीकाकारांनी मांडला आहे. पूर्वीच्या काळांत खरोखर काय झाले हा प्रश्न अलाहिदा. परंतु सध्या होत असलेल्या प्रयोगांत हें, नाट्यसंगीत आपपरभाव न मानता नाट्य आणि संगीत या दोहोंच्या गळ्याला नख लावण्यांत यशस्वी झाले आहे. नाट्यसंगीत हें मराठी नाटकाचें कोणास ठाऊक, पण महाराष्ट्रीय संस्कृतीचे मात्र अेक अमोल आणि वैशिष्ट्यपूर्ण असें वैभव आहे. गायनाचें अभिजात शास्त्रस्वरूप आणि स्वररचनेचें लालित्य यांचा अपूर्व संगम या संगीतामध्ये झाला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688127537.jpg [postimage] => upload_post-1688127537.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 05 Jul 2023 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [279] => Array ( [PostID] => 23687 [post_title] => गतसमृतींना जरा उजाळा [post_content] => [post_excerpt] => सध्या मी 'गंगा-जमुना' हा चित्रपट काढीत आहे. [post_shortcontent] =>

पुष्कळ लोक नोकरीच्या शोधार्थ आपापली गावें सोडून मुंबईला येत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. पण मी मात्र नोकरीच्या शोधार्थ मुंबई सोडली आणि पुण्याला गेलो! थोडाबहुत प्रयत्न व खटपट केल्यानंतर योगायोगानें एके ठिकाणी आमची वर्णी लागली. British Army च्या एका कॅटीनचा मॅनेजर म्हणून माझी नियुक्ति झाली. मला आठवतें, त्या वेळी माझा पगार दरमहा फक्त ३५ रुपये होता ! पण मी ही नोकरी चिकाटीने सांभाळली व थोड्याच दिवसांत Army mess मधील एक उपहारगृह चालविण्याचें कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले. आजपर्यंत मी चित्रपटांसाठीं शेंकडों कॉन्ट्रॅक्टस्वर सह्या केलेल्या असतील. पण आयुष्यामधील सही केलेलें हेंच पहिलेवहिले 'कॉन्ट्रॅक्ट' होय ! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1688122311.jpg [postimage] => upload_post-1688122311.jpg [userfirstname] => दिलीप कुमार [userlastname] => [post_date] => 01 Jul 2023 [post_author] => 6329 [display_name] => दिलीप कुमार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [280] => Array ( [PostID] => 23686 [post_title] => भाग चौथा - आणखी काही कुत्री [post_content] => [post_excerpt] => त्याच्या लाल डोळ्यांत खुनस मूर्तिमंत भरलेली आहे. [post_shortcontent] =>

हा कुत्रा अनेक रंगांचा असतो. पण आकृतीनें, उंचीने व लांबीनें मध्यमच असतो. मध्यमवर्गाचेच भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले असतात. त्याच्या केसांचा 'कोट'सुद्धा तलम नसतो. आपला जाडाभरडाच असतो. तलम व लांब केसांचे थेर मध्यमवर्गातल्या प्राण्याला काय बरें करावयाचे आहेत? ह्याची नांवें देखील फार फॅशनेबल नसतात, 'टिप्या', 'मोत्या', 'खंड्या', फारच तर 'टायगर' इथपर्यंत याच्या नांवांची मजल जाते. ह्या बापड्याला 'टायगर' म्हणण्यांत उपहासच अधिक असतो. कारण हा 'टायगर' अगदीं नांवाचा होय?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685672173.jpg [postimage] => upload_post-1685672173.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 28 Jun 2023 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [281] => Array ( [PostID] => 23521 [post_title] => मराठी भाषाशुद्धी आणि ‘ज्ञानप्रकाश’चे ‘नि’ [post_content] => [post_excerpt] => हे भाषाशुद्धीवाले मराठी भाषेला सोंवळी करण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, तो इष्टही नाही व शक्यही नाही. [post_shortcontent] =>

भाषाशुद्धीच्या चळवळीला असंमजस, तर्कदृष्ट, अव्यवहार्य इत्यादी विशेषणांचा आहेर करून उणीपुरी दोन वर्षे झाली नाहीत तोंच ‘ज्ञानप्रकाशकार’ व राजेश्री अभे यांनी मतांतर करून धरसोड वृत्तीचे जे प्रदर्शन केले आहे ते मात्र पुष्कळांना उद्वेगजनक (व हास्यास्पदही) वाटल्यावांचून रहाणार नाही. बॅ. सावरकरांचा हा व्यक्तिप्रभाव म्हणावा की संधिसाधुपणाचा विजय समजावा? प्रो. मा. त्र्यं. पटवर्धन यांच्यातही तसाच मतपालट घडून आला आहे. आणि विशेष आश्र्चर्याची गोष्ट ही की एके काळी फार्शी शब्दांना शिरोधार्य समजणारे हे फार्शीपंडित आतां कट्टर हिंदुसंघटनावादी झाले असून शुद्धीकरणाच्या चळवळीचा उच्चैघोंष करणारे प्रवक्ते बनले आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1687923083.jpg [postimage] => upload_post-1687923083.jpg [userfirstname] => रा. प्र. कानिटकर [userlastname] => [post_date] => 28 Jun 2023 [post_author] => 6280 [display_name] => रा. प्र. कानिटकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [282] => Array ( [PostID] => 23685 [post_title] => भाग तिसरा - आणखी काही कुत्री [post_content] => [post_excerpt] => घरोघर प्रतिदिवशीं चौथाई व सरदेशमुखी वसूल करणाऱ्या ह्या कुत्र्याला आपण काय म्हणाल? [post_shortcontent] =>

कुणाच्याहि घराची बिनदिक्कतपणें सफर करीत असतां, त्या साहसी कुत्र्यावर पुष्कळदा विलक्षण प्रसंग येतात. कित्येकदां तो पकडला जातो घरधनी काठी घेऊन त्याच्या मागे लागतो, पण तरीहि तो एकाएकी पळ काढीत नाहीं. त्याला कुणीहि कोणत्याहि घरांतून बाहेर काढावे, हाच मुळी त्याला मोठा अन्याय वाटतो. एखाद्या तुच्छ माणसाची त्याच्यावर काठी उगारण्याची छाती व्हावी, ही गोष्ट त्याला अतिशय अपमानास्पद वाटते. त्याला बहुधा माघार तर घ्यावी लागतेच, पण घाबराघुबरा होऊन सपशेल किंवा सुसाट पळ तो कधी काढीत नाहीं. उलट तो त्या घरधन्यालाच दात दाखवतो, त्याच्यावरच गुरगुरतो. जणूं ह्या घरांत खरोखर कुणी उपऱ्या असेल तर तो माणसाचा मुलगाच!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685670886.jpg [postimage] => upload_post-1685670886.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 24 Jun 2023 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [283] => Array ( [PostID] => 23684 [post_title] => भाग दुसरा - आणखी काही कुत्री [post_content] => [post_excerpt] => ‘कृपा करा आणि क्षमा करा’ हेंच या कुत्र्याचे ब्रीदवाक्य असतें. [post_shortcontent] =>

घरादारावर पाठ फिरवून मोक्षमार्गांचा रहिवासी झालेल्या ह्या श्वानराजाचा चेहरा तुम्ही एकदां न्याहाळून पहा. एखाद्या महानुभावाइतका तो विरक्त व उदासीन दिसेल. हंसणे, खिदळणे, धांवणे व उड्या मारणें, शेपूट हलविणें व तोंड चाटणें आदि सांसारिक उपाधीपासून तो सर्वस्वी मुक्त असल्याचे तुमच्या ध्यानात येईल. हा महानुभावी श्वान साधारणतः धुळीने भरलेला असतो. अनशनाने कृश झालेला असतो. त्याच कारणास्तव तो बराचसा चिडखोरहि बनलेला असतो. मनमोकळेपणानें तो भुंकत नाहीं; पण एखाद्या कोपीष्ट ऋषीप्रमाणें दांत दाखवत, शापवाणी गुरगुरतो व पुष्कळदा अचानक चावाहि घेतो, पण त्याची एकूण वृत्ति मात्र खिन्नतेची व वैराग्याची असते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685670703.jpg [postimage] => upload_post-1685670703.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 21 Jun 2023 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [284] => Array ( [PostID] => 23683 [post_title] => भाग पहिला - आणखी काही कुत्री [post_content] => [post_excerpt] => कुत्र्यांचा प्रेमळ व प्रामाणिक आत्मा त्या सगळ्यांच्या ठिकाणी अर्थातच असतोच [post_shortcontent] =>

त्या दोन्ही श्वानयुवती मरीन ड्राइव्हच्या रहिवाशी होत्या. केरपोतेरें; स्वयंपाकपाणी, ह्या भानगडी त्यांना कुठून ठाऊक असणार? आपल्या सौंदर्यांची जोपासना करण्यांत, स्त्रियांची सचित्र मासिकेँ चाळण्यांत, आकाशवाणीचे सिलोन-संगीत ऐकण्यांत, क्लबांतून भटकण्यांत व स्वयंप्रेरिकेतून फिरण्यांत त्यांच बहुतेक वेळ निघून जात असेल! म्हणून तर त्या इतक्या धुवट, नीटस व गोंडस दिसत होत्या! 

मी त्या उच्चभ्रू श्वानींकडे कांहीं वेळ पहात राहिलों, त्याहि डोळ्यांच्या कोंपऱ्यांतून माझ्याकडे पहात होत्या. मधूनच आपल्या कंठांतून भाव- मधुर ध्वनी काढीत होत्या; माना वेळावीत होत्या व जिभली फिरवीत होत्या. पण अखेर मी त्यांना ओळखले. प्रसाधन-साहित्यानें माणूस (वा कुत्री) आपले वय लपवून लपवून कितीसे लपविणार!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685670125.jpg [postimage] => upload_post-1685670125.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 17 Jun 2023 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [285] => Array ( [PostID] => 23682 [post_title] => भाग तिसरा - वात [post_content] => [post_excerpt] => त्यावेळीं बाजारांत बायजीसारख्या खुबसुरत बाईबरोबर फिरतांना मला मस्त वाटत होतें [post_shortcontent] =>

आतांशा आम्हांला बायजी कधीं दिसत नसे. तिच्या खोलीचें दार नेहमी बंद असे. बाजार-बिजार सगळं दिलीपच्या अंगावर पडलें होतें. दाजी तिच्याकडे कधींहि फिरकतांना दिसला नव्हता. बायजीला आम्हीहि विसरून गेलों होतों.

कधीं नाहीं तो गोम्या एक दिवस वासूनाक्यावर प्रकट झाला होता. गोम्या डॉ. पावश्यांचा कम्पाउंडर, आमच्याच वासूनाक्याचा कंपनीचा मेंबर. पण लग्न झाल्यावर आमच्या कंपनीमधून फुटून त्यानें डोंबिवलीला वस्ती केली होती. त्यामुळे वासूनाक्याचा आणि त्याचा पूर्वापार ऋणानुबंध तुटला होता.

"एSS!... बायजीची काय भानगड आहे ?" एवढ्यासाठीं त्याने वासूनाका गांठला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685591886.jpg [postimage] => upload_post-1685591886.jpg [userfirstname] => भाऊ पाध्ये [userlastname] => [post_date] => 14 Jun 2023 [post_author] => 6328 [display_name] => भाऊ पाध्ये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [286] => Array ( [PostID] => 23681 [post_title] => भाग दुसरा - वात [post_content] => [post_excerpt] => हे वासूनाक्यावर जमणारे टोळभैरव माझ्याविषयीं भलतंसलतं बोलत असतात [post_shortcontent] =>

वालपाखाडीच्या 'सेक्शन'मध्ये आमच्या वासूनाक्याच्या कंपनीचा दरारा होता. आमच्या पुढें रुबाब करण्याची जिगर असलेला मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे, अशी आमची खात्री होती. कोणालाहि 'चरबी' आली तर ती उतरवायला आम्ही समर्थ होतों. या वासूनाक्यावर आम्हीं कित्येक लोकांना धडे शिकवले होते ! कांहीं कांहीं लोकांना मधूनमधून 'चरबी' येते. ते आमच्या कंपनीला 'मवाली', 'टोळभैरव म्हणतात. जोपर्यंत ते आपल्या घरांतच म्हणतात तोपर्यंत आमचें कांहीं म्हणणें नाहीं. म्हणा. पण जर कोणी आम्हांला 'पब्लिक' मध्ये म्हणाल, तर मग मात्र त्याला आम्ही बाराच्या भावांत पोहोचविल्याशिवाय रहाणारच नाहीं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685591555.jpg [postimage] => upload_post-1685591555.jpg [userfirstname] => भाऊ पाध्ये [userlastname] => [post_date] => 10 Jun 2023 [post_author] => 6328 [display_name] => भाऊ पाध्ये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [287] => Array ( [PostID] => 23680 [post_title] => भाग पहिला - वात [post_content] => [post_excerpt] => हें बघ पोक्या,... मी जितकी चांगली बाई आहें, तितकीच वाईट आहे. [post_shortcontent] =>

"लायकी नाहीं हें कबूल. पण बायजीनं किंवा रावजींनीं तस भेदभाव कधीं दाखवला नाहीं आपल्याशीं. आपण असे वासूनाक्यावर उभे असलों अन् रावजी पास होत असला तर तो हंसून, ओळख दाखवून जाईल. गादीवर भेटला तर तो हटकून सिग्रेट 'ऑफर' करील. सगळ्यांत 'टॉप' म्हणजे बारश्याला. पोक्या तू आला नव्हतास. काय झालं माहित आहे ? आम्हीं त्यांना सकाळपासून सगळी 'हेल्प' केली. म्हणजे, रावजीच्या ऑफिसमधले बडे बडे महेमान येणार होते ना, तर आम्ही म्हणालों, चिकरमाने फॅमिली आपल्याला एव्हढा रिस्पेक् देतेय्, तर अश्यावेळेला उपयोगी पडावं. संध्याकाळी चिकरमान्यांकडेच आम्ही जेवायला होतों... मग काय झालं ? महेमान गेले. आम्ही सगळे 'स्टाईल'मधे कोचावर बसून रावजीबरोबर पत्ते कुटले, भ्यांचोद !... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685591269.jpg [postimage] => upload_post-1685591269.jpg [userfirstname] => भाऊ पाध्ये [userlastname] => [post_date] => 07 Jun 2023 [post_author] => 6328 [display_name] => भाऊ पाध्ये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [288] => Array ( [PostID] => 23679 [post_title] => पोर्तुगीझांना ईश्वरी कृपेचा प्रत्यय [post_content] => [post_excerpt] => मराठ्यांचे हे भयंकर आक्रमण पाहून गोव्याचे सर्व लोक भीतीनें गर्भगलित झाले. [post_shortcontent] =>

सीदी व पोर्तुगीझ यांप्रमाणेंच पश्चिम किनाऱ्यावर मुम्बईस इंग्रजांचें ठाणें होतें, त्यांनाही संभाजीनें वरच्या सारखीच तंबी दिली, तेव्हां ह्या दोघांच्या भांडणांत आपण तटस्थ राहण्याचें इंग्रजांनी कबूल केले. परंतु सीदी व पोर्तुगीझ यांनी संभाजीला धुडकावून दिलें. सीदी तर खुद्द बादशहाचा नोकर होता, आणि त्याचें मुख्य ठिकाण जें जंजिरा तें, रायगडापासून नजीक असल्यामुळे संभाजीनें त्याजवर मोठ्या आवेशानें स्वारी केली; त्यामुळे सीदी नरम आला. पण पोर्तुगीझांचें सामर्थ्य व राज्य सीदीपेक्षा फारच मोठें होतें. त्यांना बादशहानें दरडावून हुकूम पाठविले की आम्ही संभाजीवर युद्ध पुकारले आहे, तर या कामी तुम्हीं सर्व प्रकारें आमचें साह्य केले पाहिजे. नाहीतर तुम्हांस हिंदुस्थानांतून साफ हांकलून देऊ.' अशीच धमकी संभाजीने सुद्धां पोर्तुगीझांना दिली; तेव्हां त्यांची मोठी चमत्कारिक अवस्था झाली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1685590921.jpg [postimage] => upload_post-1685590921.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jun 2023 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [289] => Array ( [PostID] => 23674 [post_title] => भाग दुसरा - प्रेमाचा स्फोट अथवा खासगी चार शब्द [post_content] => [post_excerpt] => “कोकिळ आतां वेदांतांत शिरला आहे” असे कितीएक लोक म्हणतात [post_shortcontent] =>

अंकः केरळकोकिळ, जानेवारी १९०१

महाराज! आपण स्वामी आहांत, व कोकिळ सेवक आहे; आपण प्रभू आहात, कोकिळ आपला भक्त आहे; आपण कल्पतरू आहात व कोकिल आपला रोपा आहे; आपण कामधेनु आहात, कोकिळ तिचे वत्स आहे; आपण प्रेमदाते आहात, कोकिळ प्रेमयाचक आहे; आपण गुणग्राही आहात, कोकिळ गुणी आहे; आपण रसिक आहात, कोकिळ गवय्या आहे; आपण गुरू आहात व कोकिळ आपला शिष्य आहे. असे प्रेमळ नाते व दृढतर बंधन ज्या सर्वसाक्षी, सर्वातर्यामी व सर्व व्यापक परमेश्र्वराने जडवून आजपर्यंत अव्याहत चालविले, त्याला अनंद प्रणिपात करून अनंत उपकार मानतो. नंतर ज्या आपण संतसज्जनांनी मला आपल्या अंतःकरणमंदिरात शिरण्याची मुभा दिलीत; सद्वाक्यसुमनहार गुंफण्याचे काम मजवर सोपवून ज्ञानपरिमळाने प्रसन्नता पावण्याची माझ्या मनाला सोन्यासारखी संधी आणून दिलीत; माझ्या अल्पसेवेचा आपण स्वीकार केलात; माझ्या बोबड्या व वेड्यावाकड्या शब्दाला गोड करून गौरवाने त्याचे कौतुक केलेत; 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1683081528.jpg [postimage] => upload_post-1683081528.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 May 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [290] => Array ( [PostID] => 23673 [post_title] => भाग पहिला - प्रेमाचा स्फोट अथवा खासगी चार शब्द [post_content] => [post_excerpt] => सहवासाच्या योगाने वाइटाचे चांगले; कुरूपाचे सुरूप; आणि मलीनाचे निर्मल होते. [post_shortcontent] =>

अंकः केरळकोकिळ, जानेवारी १९०१

प्रेम ही एक ह्या जगामध्ये अजब चीज आहे. प्रेमासारखा मिष्ट व इष्ट असा पदार्थ नाही. अंतःकरणास लोलुप करून मोहपाशांत जखडून टाकणारी, प्रेमाइतकी चित्ताकर्षक शक्ति दुसऱ्या कोणामध्ये आहे? अमृताचे माधुर्य, लौकिक, व गुम कानांनी ऐकून आपण केवळ जिभळ्याच चाटित बसतो. म्हणून ते मृगजलवत् होय. परंतु ज्याची अपूर्व गोडी चाखावयास मिळते; ज्याच्या लोकोत्तर गुणाचा उपभोग घ्यावयास सांपडतो; ज्याच्या योगाने आपल्या आयुष्यास चिरस्थायित्व येते; ज्याच्या योगाने आनंदास अमरत्व प्राप्त होते; असे जे प्रेम, तेच ह्या भूलोकचे प्रत्यक्ष चालते बोलते अमृत होय. प्रेमाची बरोबरी दुसरे कोण करणार? प्रेम हे केवळ ईश्र्वराचे स्वरूप. प्रत्यक्ष परमेश्र्वराची मूर्ति तेच प्रेम. म्हणूनच त्याला सारे जग मोहून पडते. प्रेम ही सर्व गुणांची, अखिल सौंदर्याची, सर्वोत्तम औदार्याची, आणि लोकोत्तर शौर्याची ओतलेली मूस आहे. प्रेमामध्ये जर भगवत्तत्त्व नसते, तर त्याला दीडदमडीच्या उधारीने सुद्धां कोणी विचारले नसते!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1683081478.jpg [postimage] => upload_post-1683081478.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 May 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [291] => Array ( [PostID] => 23672 [post_title] => चमत्कारिक नावे, गावे, आणि शब्द [post_content] => [post_excerpt] => 'लुई' हें नांव उच्चारलें कीं मला पावाच्या बिलबिलित भागावर बोट दाबल्यासारखे वाटतें. [post_shortcontent] =>

अंक – मोहिनी, दिवाळी १९५४

पुष्कळ नांवें, गांवें आणि शब्द असे चमत्कारिक असतात, कीं ते वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्याला गंमत वाटते. कांहीं कांहीं शब्द तर असे असतात कीं ते माहीत होईपर्यंत तसा शब्द असूं शकतो याची पुसटशी कल्पनासुद्धां आपल्याला येत नाहीं. हे शब्द किंवा नांवें आणि गांवें त्यांच्या विचित्रपणामुळे आपल्या डोक्यांत उगीचच कायमचें ठाण मांडून बसतात. त्यांतल्या कित्येक नांवागांवांचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशीं सुतराम संबंध नसतो. अशींच कांहीं नांवें, गांवें आणि शब्द मी खालीं देत आहे.

'दिब्रुगढ' हें गांवच घ्या. हें गांव त्याच्या चमत्कारिक उच्चारामुळे माझ्या डोक्यांत फिट बसले आहे. मात्र हे गांवाचें नांव ऐकण्यापूर्वी असें गांव या अवनीतलावर असूं शकेल अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु आता मात्र मला हे गांव अगदी पाठ झालेले आहे. 'दिब्रुगढ' म्हटलें कीं, तो ब्रह्मपुत्रेचा पूर, तें गांवांत पाणी शिरणें, तें लोकांचें निराश्रित होणें, तो 'दिब्रुगढ-निवासी-पूरग्रस्त-निराश्रित-गृह-वित्तविहीन साहाय्यक निधि' हे सारे कसे चित्रपटासारखे भराभर माझ्या दृष्टीसमोरून जातें.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682999082.jpg [postimage] => upload_post-1682999082.jpg [userfirstname] => Vinayak [userlastname] => Adinath Bua [post_date] => 24 May 2023 [post_author] => 6051 [display_name] => वि.आ. बुवा [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [292] => Array ( [PostID] => 23671 [post_title] => भाग चौथा - झोपडीतील रहस्य [post_content] => [post_excerpt] => भयानक आसुरी वृत्तीच्या पायदळीं सत्य, शिव अन् सुंदर चिरडलं जात होतं! [post_shortcontent] =>

अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४

"इथूनच आपल्याला तपास केला पाहिजे." रस्त्याकडे पहात श्रीनिवास उद्गारला, "कालपर्यंत ते लोक या झोंपडींत होते. इथून ते कोणत्या दिशेनं गेले असावेत तें आपल्याला प्रथम ठरवलं पाहिजे. त्यांनीं ती 'हडसन' इथच कुठे तरी टाकून दिली असली पाहिजे. या आडवळणाच्या भागांत ती मोटार कुणाचंहि लक्ष वेधून घेईल, या तीन पाउलवाटांपैकीं ही एक आंत जंगलांत जाते. बाकीच्या उघड्या भागांतून जातात. तेव्हां त्या सोडून ही जंगलांत जाणारी पाउलवाट प्रथम तपासून पाहू. डॉक्टर, तुम्हांला कंटाळा तर येणार नाही ना आमच्याबरोबर यायचा?"

"छेः! उलट कालपासून माझ्या अंगांत एक नवीनच उत्साह संचारला आहे. वाटेल तिथं चला."

आम्ही तिघे त्या पाउलवाटेनं फर्लांग दीड फर्लांग गेलों. श्रीनिवासचं लक्ष वाटेच्या दोन्ही बाजूंना विशेष असल्याचं मला आढळून आलं. अखेरीस पाउलवाटेच्या कडेला तीनचार फुटांवरून त्यानं एक वस्तू उचलून घेतली.

"बरोबर! आपला मार्ग अगदी बरोबर आहे. ही पहा सोन्याची बांगडी!" श्रीनिवासनं एक सोन्याची बांगडी आम्हांला दाखवली. ती त्या तरुण स्त्रीचीच असल्याचं डॉक्टरांनी ओळखलं,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682998536.jpg [postimage] => upload_post-1682998536.jpg [userfirstname] => नागनाथ [userlastname] => इनामदार [post_date] => 20 May 2023 [post_author] => 6325 [display_name] => ना. सं. इनामदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [293] => Array ( [PostID] => 23668 [post_title] => भाग पहिला - झोपडीतील रहस्य [post_content] => [post_excerpt] => "डॉक्टर कल्पनासुंदर आपणच काय?" त्या दोघांपैकी एकानं अस्खलित इंग्रजीत विचारले, [post_shortcontent] =>

अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४

डॉक्टर कल्पनासुंदर ही व्यक्ति आमच्या क्लबांत एक चेष्टेचा विषय होऊन बसली होती. कमालीचा बावळट चेहरा, नाकावर घसरलेला चष्मा, त्यामागचे मधूनच मिचकावण्याची संवय असलेले घारे डोळे, अन् खूप ठिगळं लावलेले कपडे, एवढ्या भांडवलावरसुद्धां, त्यांची चेष्टा करून आमचं मनोरंजन करून घेण्यांत आम्हीं कित्येक तास दवडले असते. पण यांत भर म्हणूनच की काय, डॉक्टरमजकुरांना एक चमत्कारिक संवय होती – ती म्हणजे झोपेत चालण्याची. झोपेंत ते कितीहि लांबवर चालत जात!

आतां डॉक्टरांच्या या एकंदर वर्णनावरून, त्यांच्या दवाखान्यांतील बांकावरची धूळ पेशंटच्या कपड्यानं कधीं विशेष झटकली जात नसे, हैं वेगळं सांगायला नकोच!

एवंगुणविशिष्ट डॉक्टरांनीं एक दिवशीं तारखेत बोलायचं तर गेल्या जून महिन्याच्या चोवीस तारखेला रात्री आठ वाजतां आमच्या क्लबांत प्रवेश केला. आल्याबरोबर नेहमीप्रमाणं त्यांनीं आंतल्या मंडळीकडे पाहून स्मितहास्य केलं अन् संथ पावलं टाकीत ते कोपऱ्यांतल्या आपल्या ठराविक आरामखुर्चीत जाऊन बसले. माझा बिझिकचा डाव रंगांत आलेला होता. तरीहि मीं मान वळवून डॉक्टर बसलेल्या कोपऱ्याकडे नजर टाकली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682997713.jpg [postimage] => upload_post-1682997713.jpg [userfirstname] => नागनाथ [userlastname] => इनामदार [post_date] => 19 May 2023 [post_author] => 6325 [display_name] => ना. सं. इनामदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [294] => Array ( [PostID] => 23670 [post_title] => भाग तिसरा - झोपडीतील रहस्य [post_content] => [post_excerpt] => या झोपडीने फक्त पांगळीकडे बोट दाखवण्याचं काम केलेलं होतं. [post_shortcontent] =>

अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४

 

थोडा वेळ विचार करण्यांत घालवून डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली,--

“एकदां, रेल्वेच्या शंटिंगप्रमाणे डबे जोडल्याचा अन् अलग केल्याचा सांखळ्यांचा आवाज ऐकू आला."

"संगम ब्रिज!" श्रीनिवास उद्गारला.

"आणि एकदां कुणाचं तरी लाउडस्पीकरमधून मोठमोठ्यानं चाललेलं भाषण कानांवर पडलं.--" डॉक्टर पुढे म्हणाले.

"शनिवारवाडा!" श्रीनिवास.

"त्यानंतर थोड्या वेळानं घाटांतून चालल्याप्रमाणं मोटारचं गियर बदलल्याचा आवाज आला." -- डॉक्टर.

"कात्रजचा घाट!"-- श्रीनिवास.

"घाटांतील चढण संपून उतार लागल्यानंतर कांहीं वेळानं डावीकडे वळून आमची मोटार खडबडीत रस्त्यावरून धांवायला जगली. त्या प्रवासानं माझं सारं अंग घुसळून निघालं. नंतर एकदम पुन्हा डावीकडे फार मोठ वळण घेऊन थोड्या वेळानं आमची मोटार थांबली."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682998116.jpg [postimage] => upload_post-1682998116.jpg [userfirstname] => नागनाथ [userlastname] => इनामदार [post_date] => 17 May 2023 [post_author] => 6325 [display_name] => ना. सं. इनामदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [295] => Array ( [PostID] => 23669 [post_title] => भाग दुसरा - झोपडीतील रहस्य [post_content] => [post_excerpt] => मानवी सुष्ट-दुष्ट भावनांचं संमिश्रण हेंच इतके गुंतागुंतीचं आणि कूट आहे [post_shortcontent] =>

अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४

तो झोपडीच्या बाहेर गेला नाही, तोच बाजेवर इतका वेळ निश्र्चल पडलेल्या त्या तरुण स्त्रीने डोळे उघडले. 

"डॉक्टर!" खोल गेलेल्या स्वरांत तिनं मला हांक मारली.

मी तिच्याजवळ गेलों.

"डॉक्टर, मला वांचवा! हे भयंकर लोक –"

"दुर्दैवानं त्या स्त्रीचं बोलणं इथंच संपलं. कारण तेवढ्यांत बाहेर काय गडबड आहे तें पहाण्याकरतां गेलेला तो उग्र चर्येचा माणूस झोपडीत परत आला होता. त्या तरुण स्त्रीनं आपले डोळे पुन्हा मिटून घेतले. आंत आलेल्या माणसानं एकदां त्या स्त्रीकडे आणि एकदां माझ्याकडे पाहिलं. पण त्याला कांहीं संशय आला नाहींसं दिसलं.

"त्या स्त्रीच्या त्या तुटक वाक्यानं माझ्या डोक्यांत विचारांचं काहूर माजलं. ती स्त्री बेशुद्ध नव्हती; पूर्ण शुद्धीवर होती. तिच्या मनावर कसला तरी भयंकर ताण पडलेला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682997973.jpg [postimage] => upload_post-1682997973.jpg [userfirstname] => नागनाथ [userlastname] => इनामदार [post_date] => 13 May 2023 [post_author] => 6325 [display_name] => ना. सं. इनामदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [296] => Array ( [PostID] => 23667 [post_title] => अमेरिकेचा अधिक्षेप [post_content] => [post_excerpt] => विकास योजनेसाठी करोडो रुपयांची मदत अमेरिकेतून येत आहे. [post_shortcontent] =>

अंक - महाराष्ट्र, १९५४

पाकिस्ताननें अमेरिकेशीं लष्करी मदतीचा करार केल्यामुळे सर्व आशियांतील राष्ट्रांचीच सत्तासमतोलता ढांसळून गेली आहे आणि त्यामुळे युद्ध हिंदुस्थानच्या दारीं आलें आहे असा प्रचाराचा तडाखा पं. नेहरू यांनी सतत उठवला आहे. या प्रश्नाची दुसरी एक बाजू प्रा. श्री.म. माटे यांनी दाखवली आहे.

सध्यां भारतांत अमेरिकेचा अधिक्षेप फार जोरानें चालू आहे. तो जोराने चालू असावा याचा मोठा विस्मय वाटतो. सर्वांना असे भय पडले आहे की, पाकिस्तान अमेरिकेकडून लष्करी मदत घेऊन बसेल आणि ह्या मदतीच्या बळावर तें भारतावर आक्रमण करील; प्रत्यक्ष भारतावर जरी पाकिस्तानने आक्रमण केलें नाहीं तरी काश्मीरच्या बाबतींत, या मदतीमुळे पाकिस्तान अधिक ताठर बनेल, आणि काश्मीर कदाचित आपल्या हातचे जाईल. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682995865.jpg [postimage] => upload_post-1682995865.jpg [userfirstname] => श्री. म. माटे [userlastname] => [post_date] => 06 May 2023 [post_author] => 6326 [display_name] => श्री. म. माटे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [297] => Array ( [PostID] => 23666 [post_title] => पहिली मैफल [post_content] => [post_excerpt] => कार्यक्रमानंतर उत्सवमंडळानें मला सव्वाशें रुपये बिदागी दिली [post_shortcontent] =>

अंक - रसरंग दीपावली विशेषांक, नोव्हेंबर १९५८

 

माझ्या पहिल्या मैफलीचा इतिहास म्हणजे स्मृतींचें अेक रेशमी वस्त्र आहे जणुं बखले घराण्याची पुण्याईगुरुकृपेची रोषणाईरसिकांची भलाई इत्यादि अनेक तलम धाग्यांनीं तें विणलें गेलें आहे. बालगंधर्वांचा आशीर्वाद म्हणून माझी पहिली मैफल मी आजन्म विसरणार नाहीं.

मानवी जीवनांत अनपेक्षित योगायोगांना महत्त्वपूर्ण स्थान असतें, असें कित्येक वेळां माझ्या मानवी जीवनाकडे पाहिल्यावर मला वाटतें. महाराष्ट्रानें लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व नटसम्राट बालगंधर्व ह्यांच्यावर अतोनात प्रेम केलें आहे, हें कोणीहि मान्य करील. ह्या महान् व्यक्तींमधील एक, नटसम्राट बालगंधर्व, ह्यांच्या गायनाच्या मैफलीऐवजी, माझी पहिली मैफल तेथें घडून यावी, हा माझ्या जीवनांतील एक अविस्मरणीय शुभ प्रसंग होय.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682995075.jpg [postimage] => upload_post-1682995075.jpg [userfirstname] => राम मराठे [userlastname] => [post_date] => 03 May 2023 [post_author] => 6324 [display_name] => राम मराठे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [298] => Array ( [PostID] => 23595 [post_title] => मुंबई काँग्रेसची फलश्रुति - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => महात्मा गांधी यापुढे काँग्रेस सोडून जाणार असे जाहीर झाल्यामुळे ज्याला त्याला वाईट वाटत होते. [post_shortcontent] =>

राष्ट्रीय सभेच्या घटनेंत पहिला महत्वाचा फरक म्हणजे प्रतिनिधींची संख्या कमी होणें. आतांपर्यंत प्रतिनिधींची संख्या ६००० होती, व त्यांच्या निवडणुकीसंबधानें ठराविक नियम असे कांहींच नव्हते. यापुढे त्यांची संख्या फक्त २००० करण्यांत आली असून किती प्रतिनिधी निवडायचे हें त्या त्या प्रांतांत किंवा जिल्ह्यांत काँग्रेसचें सहा महिनेपुर्वीपासून किती सभासद झालेले आहेत यावर अवलंबून राहील. साधारणतः दर पांचशें सभासदांना एक प्रतिनिधी निवडता यावा अशी योजना आहे. बरे, काँग्रेसचे सभासद होणें तरी पूर्वीसासारखें सोपें आहे का? प्रत्येक सभासदानें काँग्रेससाठी कांही तरी शारीरिक कष्ट केले पाहिजे असा या बद्दलचा मोघम ठराव करण्यांत आला आहे. वर्किंग कमिटीही याबद्दल विस्तृत सूचना लवकरच प्रसिद्ध करणार आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661830197.jpg [postimage] => upload_post-1661830197.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 May 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [299] => Array ( [PostID] => 23665 [post_title] => घटका गेलीं पळें गेली [post_content] => [post_excerpt] => ‘तिरपुडे’ हे नांव ऐकलं की तो कसला तरी काढा वाटतो की नाही? [post_shortcontent] =>

बाकी हे मात्र खरं हं,--पूर्वीपेक्षा आतां जगांत नवीन नवीन गंमती घडताहेत. रोज पहावं तर काही ना काही गंमत ऐकायला मिळते. गांधीनं इंग्रजांशी लढाई करायला बंदुका आणि तलवारीऐवजी चरखे आणि टकळ्या तयार केल्या, तेव्हांपासून या गंमतींना सुरुवात झाली. सुतानं स्वर्ग गाठतां येतो, मग स्वराज्य गाठतां कां येऊ नये? असंच त्यांना वाटलं असावं! म्हणून त्यांनी घरोघर चरख्याची घरघर सुरू केली. आतां माणसं घरांत रेडियो ठेवतात, तसा त्या वेळी चरखा ठेवायचे! आणि त्यांत त्यांनी उपासाचं नवीन अस्त्र सुरू केलं. त्यानं तर अजून हाहाःकार चालवला आहे! गांधींनी सुरुवात करून दिली—आतां जो तो उपासाचं अस्त्र वापरतो. सरळ बोलायची सोय नाही! फट् म्हणतां उपास—असं चाललं आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1682562221.jpg [postimage] => upload_post-1682562221.jpg [userfirstname] => धुंडीराज [userlastname] => [post_date] => 29 Apr 2023 [post_author] => 6322 [display_name] => धुंडीराज [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [300] => Array ( [PostID] => 23663 [post_title] => नट आणि नाटककार गणपतराव बोडस - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => फाटाफूट ही मराठी नाटक-मंडळ्यांच्या पांचवीलाच पुजलेली असे. [post_shortcontent] =>

दोन-तीन नाटके लिहिल्यामुळे बोडसांचा आत्मविश्वास बळावला होता. नाशिकला गेल्यावर त्यांनी मोठ्या उत्साहाने 'झांशीची राणी' हे नाटक लिहिले. हे नाटक चांगले आहे असा मित्रमंडळींनीं अभिप्राय दिल्यामुळे ते रंगभूमीवर आणावे असा विचार बोडसांनी केला. पण इंग्रजी राज्यांत 'झांशीच्या राणी'ला परवानगी मिळणे दुरापास्त होते. नाशिकच्या मॅजिस्ट्रेटनीं तें नाटक पास करायला नकार दिला. बोडस स्वभावानें हिंमती व हिकमती. त्यांचे एक स्नेही नगरला बडे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या वशिल्याने 'झांशीच्या राणी'चें नांव 'शूर लक्ष्मीबाई' असें बदलून बोडसांनीं, नगरला तें नाटक पास करवून घेतलें, आणि त्याच गांवीं २३ ऑगस्ट १९३४ रोजी त्या नाटकाचा पहिला खेळ केला. हें नाटक करण्यासाठीं बोडसांनी स्वतःची 'सुंदर संगीत मंडळी' ही नाट्यसंस्था स्थापन केली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1681447629.jpg [postimage] => upload_post-1681447629.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 26 Apr 2023 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [301] => Array ( [PostID] => 23664 [post_title] => नट आणि नाटककार गणपतराव बोडस - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => कृत्रिमतेचा अभाव हें त्यांच्या अभिनयाचें वैशिष्ट्य असे. [post_shortcontent] =>

त्या काळीं 'किर्लोस्कर', 'शाहूनगरवासी' आदि नांवारूपाला आलेल्या नाट्य-संस्थांप्रमाणे सर्वच नाटक-मंडळ्यांची स्थिति कांहीं स्पृहणीय नव्हती. याचा अनुभव गणूला थोड्याच दिवसांत आला. ‘मुंबईकर नाटक मंडळी’ समवेत तो चिंचणी-तारापूरला गेला होता. तेथें झांपाच्या कच्च्या थिएटरमध्ये रात्री बांकावर झोंपावें लागे. संस्थेची सांपत्तिक स्थिति अतिशय हलाखीची असल्यामुळे दोन्ही वेळां पोटभर जेवण मिळणें मुष्किलीचें झालें होतें. कंपनीचें कांहींतरी सामान विकून येणाऱ्या पैशांतून खिचडी उकडली जायची, आणि मग सर्वांच्या तोंडीं चार घांस पडायचे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1681447564.jpg [postimage] => upload_post-1681447564.jpg [userfirstname] => वा.य. गाडगीळ [userlastname] => [post_date] => 22 Apr 2023 [post_author] => 6321 [display_name] => वा.य. गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [302] => Array ( [PostID] => 23662 [post_title] => गिधाडे - भाग पाचवा [post_content] => [post_excerpt] => कॅलेंडरवरची तारीख सहा आणि वर उचललीं बोटें मिळून सरळ डबल घोडा ! [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१

मारुतीनें एक कुबडी काऊंटरला टेकवून ठेवली, व खिशांतून पैसे काढून तो सावकाश मोजून देऊ लागला. बापूनें दांत घट्ट दाबून धरले. सातला पांच मिनिटें होती…त्याने मारुतीच्या हातांतून पैसे जवळजवळ हिसकावून घेतले, व तो मारुती जाण्याची वाट पाहूं लागला. मारुतीनें सावकाश कुबडी घेतली, व त्याला सलाम करून तो हळूहळू पायऱ्या उतरूं लागला. त्याचा सावकाशपणा पाहून त्याच्या खाकी चड्डीवर लाथ मारून त्याला पिटळावें असें बापूला अधीरपणें वाटू लागलें. तो वळून गेल्यावर बापूनें खुर्दा पुंडलीकजीपुढे ठेवला, व तीन बोटें हलवली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680572831.jpg [postimage] => upload_post-1680572831.jpg [userfirstname] => जी.ए. कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 19 Apr 2023 [post_author] => 6320 [display_name] => जी.ए. कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [303] => Array ( [PostID] => 23661 [post_title] => गिधाडे - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => पुंडलीकजीची पातळभाजी गांवभर प्रसिद्ध होतीं. तिचा एक चमचा जिभेवर ठेवला कीं ब्रह्मांड लालभडक होत असे. [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१

बाहेर समोरच्या आंगणांत चारपांच मुली रंगीत चेंडू एकमेकीकडे फेंकून खेळत होत्या, व तेथून थोडे दूर राहून शैलू खेळ पहात होती. तो रंगाचा चेंडू कुणीहि पकडला तरी ती टाळ्या वाजवून उभ्या उभ्याच उड्या मारत होती. तिच्या झग्याची बटणें तुटली होती. आणि तो खांद्यावर ठेवायला तिला तो वरचेवर ओढावा लागे. एकदां चेंडू तिच्याकडे आला. तिनें तो उचलून परत फेंकण्यासाठी हात उंचावला, तो एक मुलगी आली, तिने हिसकावून घेतला, व शैलूला उगाचच मागे ढकलले, शैलूनें झगा खांद्यावर ओढला, व पहिल्या खेपेला टाळी न वाजवतां गप्प उमी राहिली. पण नंतर ती सारे विसरली, व पुन्हां टाळ्या वाजवत उड्या मारू लागली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680572691.jpg [postimage] => upload_post-1680572691.jpg [userfirstname] => जी.ए. कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 15 Apr 2023 [post_author] => 6320 [display_name] => जी.ए. कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [304] => Array ( [PostID] => 23660 [post_title] => गिधाडे - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => सिगरेटने कडवटलेली जीभच जड झाली, व त्यानें आवेगाने दरवाजावर आपटली. [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१

काय करून बसलों हें त्यालाहि समजलें नाहीं, तो तिला काय सांगणार ? असल्या गोष्टी घडतात पण त्याखालीं कसली उकळी फुटून सारें उतूं जाते कुणास ठाऊक ! लहानपणी श्राद्धासाठीं बाजार करायला पैसे देऊन बापूला त्याच्या वडिलांनी दुकानाकडे पाठविलें होतें, परंतु तो परत आला तें तैलचित्रे काढण्याचें साहित्य घेऊन. रंगाच्या ट्यूब आणि ब्रश पाहून तो एकदम उकळून निघाला होता. वडिलांनी त्याला वेतानें फोडलें, त्याचेंहि त्याला विशेष वाटलें नाहीं. नंतर चारसहा दिवस वचावचा रंग थापून चार पांच सारवल्यासारखीं चित्रे काढलीं, व सारें सामान कायमचें अडगळीत पडलें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680572458.jpg [postimage] => upload_post-1680572458.jpg [userfirstname] => जी.ए. कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 12 Apr 2023 [post_author] => 6320 [display_name] => जी.ए. कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [305] => Array ( [PostID] => 23659 [post_title] => गिधाडे - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => गोऱ्या मांसाच्या वळणावळणाभोंवतीं हांवरीं बोटें तापून फिरत होतीं. [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१

दररोज अठरा रुपयाच्या मिजासींत आयुष्य काढतांना बापू खुलला. जणूं सारा जन्म नोकरांच्या तळहातावर गेल्याप्रमाणें तो नोकरावर कुर्रेबाजपणे गुरकावू लागला. त्याला वाटले, साला बापू काळुस्कर तोच ! पण खिशांतील कागदाच्या भेंडोळ्यानें त्याला सौंदर्यदृष्टि आली, स्वाभिमान ताठरपणा आला! नोटेप्रमाणें साला प्रत्येक गोष्टीला वॉटर पाहिजे हेंच खरें ! हलवतांच आंत हलकेंच हिम पडत आहे असें दाखवणारा एक मोठा पेपरवेट त्यानें घेतला. लहानपणीं आपल्या मामाच्या घरीं तसला गोळा पाहिल्यापासून तसलाच पेपरवेट त्याला हवा होता. त्यानें मोठ-मोठीं लाल रसरशीत सफरचंदें घेतलीं, व त्यांत लहान मुलाच्या आवेशानें दांत रोवले. टॅक्सी करून तो मैलच्या मैल भटकला. बूट टक टक वाजवत तो मरीन ड्राइव्हवर हिंडला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680572370.jpg [postimage] => upload_post-1680572370.jpg [userfirstname] => जी.ए. कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 08 Apr 2023 [post_author] => 6320 [display_name] => जी.ए. कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [306] => Array ( [PostID] => 23658 [post_title] => गिधाडे - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => ओंठ भाजले तरी हरकत नाहीं, पण आंगभर ऊन आग पेटली पाहिजे [post_shortcontent] =>

अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१ 

बापू पुन्हां टेबलापाशीं बसला, पण सांठलेली शिसारी एकदम उसळून आल्याप्रमाणें तो थांबला. कारखाना बंद व्हायला अद्याप एक तास होता, परंतु त्यानें फटदिशीं लेजर बंद केलें. कारण आपले डोकें साऱ्या कारखान्याएवढें मोठें झालें, व हा खडखडाट सगळा आपल्याच डोक्यांत होत आहे, असें त्याला वाहूं लागलें होतें. कसल्या आयुष्यावर आपण पैसे लावले, आणि हातीं लागलें काय ! ज्या गावांत जन्मलों वाढलों, तें दोन अडीचशे मैल दूर राहिलें. दोन अडीचशेच नव्हे, तर चांगलें अकराशे चौतीस मैल दूर राहिलें, नव्हे कायमचेंच बंद झालें. पेट्रोलचा वास असलेला काळ्या शर्टातला ड्रायव्हर तो रस्ता बंद करून उभा आहे. यशोदेमुळें इथें आलों. जवळजवळ गिधाडाप्रमाणें तिच्या आयुष्यावर चरत जगतों झालें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680571967.jpg [postimage] => upload_post-1680571967.jpg [userfirstname] => जी.ए. कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 05 Apr 2023 [post_author] => 6320 [display_name] => जी.ए. कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [307] => Array ( [PostID] => 23657 [post_title] => पारसी समाजाची फारशी पाहण्यांत न येणारी दुसरी बाजू [post_content] => [post_excerpt] => पुष्कळांना वाटते की, विटाळचांडाळाची कल्पना फक्त हिंदूंतच आहे. [post_shortcontent] =>

बालविवाहः- हा गुजराथी हिंदु समाजाप्रमाणेच पारसी समाजांतही तितकाच आणि तसाच कल होता. स्वराज्यमंत्राचे आद्य द्रष्टे दादाभाई यांचा विवाह त्यांच्या वयाच्या पांचव्या वर्षीच झाला होता; हे कोणास नुसते सांगून खरे वाटणार नाही. पण त्या काळी ती प्रथा पारसी समाजांत हिंदु लोकांप्रमाणेच सरसही रूढ होती. दादाभाईंचेच वय ५ वर्षांचे; तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी पूज्या सौभाग्यवती माणिकबाई या पाळण्यांत पडून राहण्याच्या वयाच्या असाव्या हे उघड आहे. बहुपत्नीकत्वाची चाल हिंदु समाजाप्रमाणेच पारसी समाजांत त्या काळी कायदेशीर होती. दोन धर्मपत्नी या कायदेशीर मानल्या जात. (हल्ली मात्र Matrimonial Reform Act मुळे वर्ज्य, पण हा फरक अगदी अलीकडला ४०-५० वर्षांचा.) 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1680316031.jpg [postimage] => upload_post-1680316031.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Apr 2023 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [308] => Array ( [PostID] => 23656 [post_title] => ताई तेलीण - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => तेव्हां, संबंध बापूंचे कुटुंबच राष्ट्राकरितां खर्ची पडलेले आहे [post_shortcontent] =>

 तथापि, मी माझ्या स्वतंत्र मगदुराप्रमाणे मूळ ऐतिहासिक सत्यान्तर्गत घटना मात्र थोड्याशा फेरफारानें बऱ्याचशा राबविल्या आहेत ही गोष्ट मला नाकबूल करतां येत नाहीं. उदाहरणार्थ: नाटकांतील गांगड्या तेल्याची भूमिकाच घ्या! सबंध नाटकांत हें माझें एकटे एकच काल्पनिक पात्र म्हणून मीं रंगविलें आहे. कारण, वासोट्याच्या बंडाळीचा शेवट, हा घरफुंकी धोरणाच्या धर्तीवरच मूळ ऐतिहासिक घटनेत झाला असल्याने, मला असे एखादें 'आगलावे पात्र' निर्माण करावेच लागलें! मात्र, गांगड्याला मी देशद्रोही फितूरी न बनवितां, त्याला उघड उघड स्वराज्य स्वरक्षणाचा वेठबिगारी बनविला आहे! आणि शिवाय त्याला, ताईच्या नवऱ्याचा मानहि मीं बहाल केला आहे! कारण, ताई विवाहिता पण परित्यका, तेल्याची बायको असल्याचा मूळ उल्लेख आहे! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677553804.jpg [postimage] => upload_post-1677553804.jpg [userfirstname] => वि. ना. कोठीवाले [userlastname] => [post_date] => 29 Mar 2023 [post_author] => 6319 [display_name] => वि. ना. कोठीवाले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [309] => Array ( [PostID] => 23655 [post_title] => ताई तेलीण - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => वासोट्याच्या बंडाळीमुळे बापूंचा वेळ नि पैशांचा मेळ मात्र निष्कारण तीन साडेतीन वर्षे खर्ची पडला. [post_shortcontent] =>

नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर तें निष्कारणच चिघळलेलें वाटतें. कारण, परशुराम श्रीनिवासराव प्रतिनिधि हा नानांच्या कृपाछत्राखाली वाढलेला. सवाई माधवरावांवर याचें आत्यंतिक प्रेम होतें. कारंज्यावर उडी टाकून त्यांनी केलेल्या आत्महत्त्येनंतर तर हा अधिकच बेचैन झाला! आणि त्यानंतर तो कमालीचा उत्तरोत्तर प्रवाहपतित बनत चालला! नानांच्या मृत्यूनंतर पोरका बनलेला प्रतिनिधि, हा आपल्या घरगुती भांडणामुळे दिवसेंदिवस व्यसनी बनत गेला! अफू, भांग, गांजा, मद्यादि पेयांचीं व्यसनें तर तो स्वतः करीच; पण हलक्या नोकरांनासुद्धा तो ती सक्तीनें करायला लावी! तशांतून, नानांचे नोकर जे अरब-रामोशी हे लोक होते, ते त्यांनीं त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःकडे नोकरीस ठेवून राबविले! अर्थात् ही गोष्ट रावबाजींना मान्य झाली नाहीं, आणि यांतूनच मग हे वासोट्याचें बंड त्यांनी निमित्तमात्र निर्माण केलें! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677553923.jpg [postimage] => upload_post-1677553923.jpg [userfirstname] => वि. ना. कोठीवाले [userlastname] => [post_date] => 25 Mar 2023 [post_author] => 6319 [display_name] => वि. ना. कोठीवाले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [310] => Array ( [PostID] => 23654 [post_title] => कालिदासाचें पहिलें नाटक - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => नायकाचें सदोष चित्रण कालिदासाने पुढील नाटकांत कटाक्षाने सुधारले आहे. [post_shortcontent] =>

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत व्यक्ति व्यक्तीच्या संबंधाचे विशिष्ट रिवाज होते. हे असे संकेत आणि रिवाज पाळायचे म्हणजे नव्या प्रणयसंबंधांत एकीकडे कुंचबणा व्हावी, नाहीतर चोरटा व्यवहार करायची पाळी यावी, याशिवाय मार्ग नव्हता. प्रणयसंबंध उघडकीला आले तर कौलीनाची भीति; सौजन्याचा भंग होऊ दिला नाही तर फजितवाडा होऊन वर पत्नीच्या रागाशीं मुकाबला करण्याची वेळ; आणि पत्नीची उपेक्षा करायची म्हटलें तर हृदयहीनपणाचा किंवा स्त्रीलंपट असल्याचा आरोप ओढून घ्यायचा प्रसंग अशी ही परिस्थिति होती. विवाहोत्तर प्रेमसंबंध आल्यास अशी परिस्थिति केव्हाहि निर्माण होईल, तत्कालीन बहुपत्नीत्वाच्या रूढीमुळे तर ही परिस्थिति म्हणजे नित्याच्या अनुभवाची गोष्ट होती, यांत हास्यकारक असा एक भाग आहेच आणि त्यामुळे उपहासाला हा विषय मोठा छान आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677552758.jpg [postimage] => upload_post-1677552758.jpg [userfirstname] => गोविंद केशव भट [userlastname] => [post_date] => 22 Mar 2023 [post_author] => 6318 [display_name] => गोविंद केशव भट [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [311] => Array ( [PostID] => 23653 [post_title] => कालिदासाचें पहिलें नाटक - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => कलावंताकडून अशा मानसशास्त्रीय समर्थनाची किंवा निदान सूचक स्पष्टीकरणाची अपेक्षा खास असते. [post_shortcontent] =>

गौतमाचा कारस्थानीपणा मोठा प्रभावी वाटतो. त्याच्या 'कामतंत्रा'मुळे सारें नाटक रंगतें. पण कारस्थानाच्या सिद्धीसाठी किती पात्रांचे हात लागले आहेत तें पाहावें. पहिल्या दोन अंकांत परिव्राजिकेने फार मोठा वाटा उचलला आहे. तिसऱ्या अंकांत बकुलावलिकेच्या कुशल प्रयत्नावर बहुतेक सारें अवलंबून आहे आणि तिच्या सफल दौत्यामुळे ही प्रेमाची गाडी नीट रुळावर आली आहे. चवथ्या अंकांत बहुतेक मुख्य मदार जयसेनेच्या सहकार्यावर आहे. त्याशिवाय, ध्रुवसिद्धि आणि कदाचित् कंचुकी किंवा राजाचा अमात्य यांनाहि या कटाची पूर्वकल्पना देणें आवश्यक वाटलें असावें. धारिणीची छोटी बहीण (किंवा कदाचित्, कन्या) वसुलक्ष्मी रंगभूमीवर कधी येत नाही; पण तिचीहि अप्रत्यक्ष मदत फार मोलाची ठरली आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677552769.jpg [postimage] => upload_post-1677552769.jpg [userfirstname] => गोविंद केशव भट [userlastname] => [post_date] => 18 Mar 2023 [post_author] => 6318 [display_name] => गोविंद केशव भट [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [312] => Array ( [PostID] => 23652 [post_title] => कालिदासाचें पहिलें नाटक - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => विनोद हे या नाटकाचें फार मोठे आकर्षण आहे हे मान्य करावेच लागेल. [post_shortcontent] =>

कालिदासाच्या अगोदर भासाने 'अविमारक' किंवा 'स्वप्नवासवदत्त' सारखी नाटके लिहून सुखात्मिका (Comedy) या नाट्यप्रकाराचा एक चांगला आदर्श निर्माण केला होता असें, भासाचीं नाटकें उपलब्ध झाल्यापासून वाटतें. कालिदासाच्या लेखनावर भासाचा प्रभाव पडलेला आहे यांत शंका नाही. पण अंशतः प्रभावित होऊनहि कालिदासाने 'मालविकाग्निमित्र' नाटकाच्या रूपाने खेळकर रंगांनी रंगलेल्या सुखात्मिकेचा एक वेगळा पायंडा पाडलेला दिसतो. राजकुटुंबाच्या अंतःपुरांतील कलागती एवढाच नाट्यविषय निवडून त्याचें हास्यकारक चित्रण करण्याचा हा प्रयत्न निःसंशय विलोभनीय होता. कालिदासाच्या या नाट्यप्रकाराला लोकप्रियता लाभून त्याचा संस्कृत साहित्यावर परिणामहि झाला असावा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677552741.jpg [postimage] => upload_post-1677552741.jpg [userfirstname] => गोविंद केशव भट [userlastname] => [post_date] => 15 Mar 2023 [post_author] => 6318 [display_name] => गोविंद केशव भट [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [313] => Array ( [PostID] => 23639 [post_title] => ग्रंथसंग्राहकांस प्रेमळ सूचना [post_content] => [post_excerpt] => चामड्याच्या सुबक बांधणीचे कोरे कोरे मोठमोठाले महाग महाग ग्रंथ ग्रंथसंग्रहालयाला नेहमींच शोभा देतात. [post_shortcontent] =>

ग्रंथांची निवड हा एक वेगळाच भाग आहे. - ती एक कला आहे, कसब आहे. उदाहरणार्थ, 'मुंग्या : तांबड्या आणि काळ्या : एक विवेचनात्मक प्रबंध' हा ग्रंथच घ्या. ग्रंथ म्हणून तो मुंग्यांच्या दृष्टीनं अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त असू शकेल; कदाचित् खुद्द मुंगळ्यांनाहि त्यांत वाचनीय असं कांहीं सांपडेल, परंतु सुसंस्कृत माणसाच्या संग्रहालयांतलं पांडित्य वाढवायला त्याचा अल्पदेखील उपयोग होणार नाहीं हें उघड आहे.. तेंच, 'गागाभट्ट, एक की दोन?- एका ऐतिहासिक गल्लतीवर प्रभावी प्रकाशझोत' हा ग्रंथ या बाबतींत फार काम देईल. ग्रंथ निवडतांना, भक्कम आणि सुबक बांधणी, मोहोरेदार कागद, सुंदर छपाई, (शक्य तो) अनेकरंगी ऑफसेट मुखपृष्ठ आणि वजनदार शीर्षकांकडे खास नजर ठेवा. शीर्षकाला सोनेरी वर्ख असल्यास फारच उत्तम. अशा प्रकारें चिकित्सक आणि शोधक दृष्टीनं ग्रंथांची पद्धतशीर उसनवारी चालविल्यास लौकरच तुमच्यापाशीं एक भव्य आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथसंग्रह तयार होईल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1673745148.jpg [postimage] => upload_post-1673745148.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 13 Mar 2023 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [314] => Array ( [PostID] => 23651 [post_title] => मी चालून आलेल्या वाटा - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => दरबारी रागाचं रूपांतर अडाणा रागांत करतांच तांत्रिकतेची दांडी बरोबर उडाली होती [post_shortcontent] =>

'गूंज उठी शहनाई'च्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची गोष्ट आहे. त्या वेळी मीं योग्य तो संयम राखला नसता तर ख्यातनाम सनईवादक बिसमिल्ला खाँ मला न सांगतां, श्रमाचें मनाधनहि न घेता, रातोरात बनारसला पसार झाले असते. तब्बल दोन आठवडे आठ आठ तास मेहनत करून आम्ही (मी व बिसमिल्लाखाँ ) 'गुंज उठी शहनाई’ करितां एकदम नावीन्यपूर्ण असें सनईच्या संगीताचें कांहीं प्रकार सिद्ध केले व ते अत्यंत मेहनतीने बसविले. खाँसाहेबाच्या सांगण्यावरून ध्वनिमुद्रणाची वेळ संध्याकाळची ठरविण्यांत आली होती. मुसळधार पाऊस पडत होता. नमाज पडून आलेल्या खाँसाहेबांनीं ध्वनिमुद्रणाच्या खोलींत चौफेर नजर फिरविली. हजार माणसें मावूं शकतील येवढ्या मोठ्या जागेंत फक्त आठ दहा जण दिसतांच, आपलं सनईवादन कसं काय पार पडेल याची त्यांना शंका आलीच असावी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677460481.jpg [postimage] => upload_post-1677460481.jpg [userfirstname] => वसंत देसाई [userlastname] => [post_date] => 11 Mar 2023 [post_author] => 6317 [display_name] => वसंत देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [315] => Array ( [PostID] => 23650 [post_title] => मी चालून आलेल्या वाटा - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => अमिरखाँसारख्या महान् कलाकारानं आठ दिवस माझ्या चालीवर अत्यंत मेहनत केली [post_shortcontent] =>

'झनक झनक पायल बाजे'च्या वेळची गोष्ट आहे. श्रेयफलकाचं (टायटल्स) गाणं “झनक झनक पायल बाजे –” या शब्दांनी सुरू करायचं ठरलं. आणि चित्रपटाचं वैभव नि त्यांत कलेचा ओज लक्षांत घेतां हें गीत एखाद्या महान् गवयी-कलाकाराच्या गळ्यांतून निघावं असं आम्हांला साहजिकच वाटलं. दरबारी रागांतील चाल मीं तयार केली. आणि गुरुवर्य अण्णांना (व्ही. शांताराम ) मी ती ऐकवली. अण्णांसकट ऐकणाऱ्या लोकांनी त्या चालीचं कौतुक केलं. आणि उस्ताद अमीरखाँ यांना तालीम देऊन मीं ध्वनिमुद्रणाची तारीख पक्की केली. खाँसाहेबांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी नेहमींची सिनेमापद्धति मीं न अवलंबितां खानदानी बैठकीची सजावट मुद्दाम ठेवली होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677460475.jpg [postimage] => upload_post-1677460475.jpg [userfirstname] => वसंत देसाई [userlastname] => [post_date] => 08 Mar 2023 [post_author] => 6317 [display_name] => वसंत देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [316] => Array ( [PostID] => 23649 [post_title] => तपस्वी श्री. शंकरराव देव यांचा परिचय - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => स्तिमित करणारा बुद्धिवाद, कोटी अगर कल्पना काढून त्यांनी कधीं समाजाला चकित केलेलें नाहीं. [post_shortcontent] =>

श्री. शंकरराव हे सत्याग्रही, अहिंसावादी व विधायक कार्यावर भर देणारे आहेत; पण त्याचबरोबर ते साधनशुचितेचें महत्व व मर्यादा पाळणारे आहेत. पुढारीपण व मोठेपण लाभल्यानंतर जी सुखासीन व भोगप्रिय वृत्ति निर्माण होते तिचा वासहि त्यांच्याजवळ नाहीं. महात्माजींच्या चरित्रांत जो एक हटयोगीपणाचा प्रत्यय येतो त्याची थोडी छटा श्री. शंकररावजींच्या आचरणांत दिसून येते. हातसडीच्या तांदुळाचा भात, घरीं दळलेल्या पिठाची भाकरी, गाईचें दूध वगैरे आहाराचे नियंत्रण, पंचा-लुंगीचा पेहेराव आणि शक्यतों स्वावलंबनावर भर या गोष्टी त्यांच्या तापसी वृत्तीच्याच निदर्शक आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677458292.jpg [postimage] => upload_post-1677458292.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 04 Mar 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [317] => Array ( [PostID] => 23648 [post_title] => तपस्वी श्री. शंकरराव देव यांचा परिचय - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => स्वराज्यप्राप्तीनंतर काँग्रेस हा एक राजकीय पक्ष बनला व त्याचे सर्वंकषत्व संपलें [post_shortcontent] =>

मंत्रीपद अगर राजकारणातील अधिकारपद जातांच पुष्कळ मोठेमोठे भासणारे पुढारी निष्प्रभ झालेले दिसून येतात. बऱ्याच टीकाकारांना शंकररावजींचें असेंच हंसें होईल, असें वाटत होतें; परंतु प्रत्यक्षांत मात्र त्यांचें महाराष्ट्रापुरते मर्यादित पुढारीपण जाऊन त्यांना अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झालेले दिसून येतें. त्यांनी नंतर सर्वसेवा संघ व सर्वोदय यांच्या कार्यास संपूर्णतः वाहून घेतलें आणि त्यांना त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाला वाव देण्याची संधी मिळाली आणि तिथे ते आपल्या स्वयंतेजानें तळपत आहेत. आज सर्वोदयाच्या भूदानयज्ञांत ऋषिवर्य विनोबाजींच्या खालोखाल मानाचें व प्रेमाचें स्थान जनतेनें ऋषितुल्य शंकररावजींना दिलेले आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1677458277.jpg [postimage] => upload_post-1677458277.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 01 Mar 2023 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [318] => Array ( [PostID] => 23647 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ८ [post_content] => [post_excerpt] => माझ्या व्यंगचित्रांविषयी मत प्रकट करणाऱ्या वाचकांनीही मला घडवले आहेच. [post_shortcontent] =>

त्यानंतर माझा व्यंगचित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोण आमूलाग्र बदलला. व्यंगचित्र हे नुसतं दिखाऊ, सुंदर, आल्हाददायक असण्यापेक्षा ते परिणामकारक असलं पाहिजे हे मला पटले. चित्रांची मांडणी एकवेळ देखणी नसली तरी चालेल, पण विषयाचा परिणाम साधणारी असली पाहिजे व म्हणून ती प्रत्येक चित्रामध्ये विषयाप्रमाणे बदलती असली पाहिजे, हेही माझ्या लक्षात आले. चित्रांतील मांडणीबरोबरीनेच, त्यातील पात्रांच्या शरीरयष्टी, पोशाख, त्यांचे वयोमान, उभे राहण्याची बसण्याची धाटणी, काही लकबी या सर्वांचा बारकाईने विचार करून चित्रात त्याचा उपयोग केल्यास व्यंगचित्र अधिक परिणामकारक होते, असं माझ्या अनुभवाला येऊ लागले. आणि हे सर्व साधायचे तर आजुबाजूला आपण सतत डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे, 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674889401.jpg [postimage] => upload_post-1674889401.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [319] => Array ( [PostID] => 23646 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ७ [post_content] => [post_excerpt] => बाळ ठाकरे जेव्हा फक्त व्यंगचित्रकार होते तेव्हा दादरला त्यांच्या 'मार्मिक'च्या ऑफिसमधे गेलो होतो. [post_shortcontent] =>

नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही, या दुष्ट चक्रात काही काळ व्यवस्थित गरगरत राहिलो. अखेरीस दारं ठोठावता ठोठावता दोन संपादकांना जाग आली, आणि घरात मला प्रवेश मिळाला. ते दोन संपादक म्हणजे 'मेनका'चे श्री. पु. वि. बेहेरे आणि 'वसुधा'चे वसंतकुमार सराफ. (वास्तविक हे दोघेही तसे डाराडूर झोपण्याबद्दल प्रसिद्ध. कसे काय जागे झाले कुणास ठाऊक!) या 'ब्रेकथ्रु' नंतर झपाट्याने इतर मासिकांतून माझी चित्रं येऊ लागलीत. माझी चित्रं पोस्टाने पाठवण्याऐवजी ती मी स्वतः नेऊन देतो. या निमित्ताने त्या त्या संपादकांची ओळख होते. काढलेलं चित्र त्यातल्या कुणाला आवडेल हे ठरवणं सोपं जातं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674889318.jpg [postimage] => upload_post-1674889318.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [320] => Array ( [PostID] => 23645 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ६ [post_content] => [post_excerpt] => आजची परिस्थिती अशी आहे की, काही मोजक्या संपादकांना व्यंगचित्रांची 'भाषा' कळते. [post_shortcontent] =>

निरुत्साही करण्याबाबत हातखंडा असणाऱ्या संपादकांची महाराष्ट्रात कमी नाही. उदंड आहेत. तो मातीचा गुण आहे. काही अकलेचं मुद्दाम तयार करावं तर संपादकांची कुवत तोकडी पडते. सध्या व्यंगचित्र हा विषय महाराष्ट्रात तरी काही कक्षेपर्यंतच राबवला जातो. २"x३" चौकटीत चित्र छापलं म्हणजे संपादकाच्या व तेणेकरोन वाचकांच्याही डोक्यावरून पाणी गेले. मोठं पानभर चित्र काढावं तर संपादकावर ब्लॉकचा खर्च आला. मासिक चालविणं, त्याचा खप टिकविणं हाच मोठा जिकिरीचा मामला असल्यानं आमच्या श्रमांना तेवढीच किंमत. त्याहून नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674889224.jpg [postimage] => upload_post-1674889224.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [321] => Array ( [PostID] => 23644 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ५ [post_content] => [post_excerpt] => कवी लोकांची भंबेरी उडविण्यात गर्क असलेले श्री. प्रभाकर ठोकळ मला फार आवडतात [post_shortcontent] =>

माझ्या चित्रांतल्या कल्पनांना काहीही दम नाही, असे खरे व परखड मत व्यक्त न करता तेंडुलकरांनी मला नव्या नव्या कल्पना देऊ केल्या. त्यांच्या कल्पनांच्या आधाराने 'रुपा' नावाच्या सराफांच्या मासिकात अनेक हास्यचित्रं प्रसिद्ध झाली. तेंडुलकर हे सराफांच्याहीपेक्षा कमी बोलत. त्यामुळे त्यांच्या ऑफीसला माझ्यापुरते मी एक नावच दिले होते-'शांतता झोन'. तेंडुलकर हे "परफेक्शनिस्ट" आहेत, याचा प्रत्यय मला पदोपदी येत असे. माझी हास्यचित्रं ते अनेकदा कडवटपणा न घेता हसत हसत परत करत असत. पण मला कधीही त्यांचा राग आला नाही. किंवा गैरसमज झाला नाही. ते चित्रं शांतपणे न्याहळत आणि गाल फुगवून हसत हसत म्हणत, "जोशीबुवा, हे काही खरं नाही!" म्हणजे मी समजत असे की या चित्राचा बळी घेतला गेला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674889062.jpg [postimage] => upload_post-1674889062.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [322] => Array ( [PostID] => 23643 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ४ [post_content] => [post_excerpt] => भक्कम आर्थिक आधार असल्याशिवाय या कलेचं चीज होणार नाही [post_shortcontent] =>

'हंस' च्या १९६८ च्या दिवाळी अंकात काढलेल्या एका हास्यचित्रात साहित्यपरिषदेत 'मराठी भाषेच्या शिवाजी'च्या तैलचित्राचं अनावरण एका साहित्याचा गंध नसलेल्या तथाकथित पुढाऱ्याकडून झालेलं दाखविलं होतं. उद्घाटन झाल्यावर शेजारच्या इसमाच्या कानात तो हळूच विचारतो की, 'हे शिवाजी कुठले हो?' त्याच सुमारास दुर्दैवाने पुण्याच्या मंडईतील श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा कोणीतरी नतद्रष्टाने फोडला होता, या घटनेचा उल्लेख करून मुंबईच्या एका 'मयूरभक्ताने' 'मराठ्या'तून मी विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या थोर व्यक्तीचा घोर अपमान केला म्हणून 'पांचजन्य' केला व माझा आणि 'हंस' चे तरुण संपादक श्री. आनंद अंतरकर यांचा 'धिक्कार' केला होता. वास्तविक विनोद स्पष्ट होता. चित्रात उद्घाटक पाहुण्यांचा अडाणीपणा दर्शविला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674888967.jpg [postimage] => upload_post-1674888967.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [323] => Array ( [PostID] => 23642 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग ३ [post_content] => [post_excerpt] => चांगलं व्यंगचित्र समजायला त्या कलेतली किमान साक्षरता तरी नको का? [post_shortcontent] =>

बहुतेक सुशिक्षित माणसाला, विशेषतः साहित्यिक गंध लावलेल्या माणसाला कोणताही अनुभव आपण शब्दांत सांगू शकतो हा भ्रम फार. त्यामुळे एखादा प्रसंग सांगताना लिहिताना शब्दांचे, वाक्यांचे अनेक पर्याय तो वाचकांपुढे टाकीत जातो. त्यानं फक्त मजकुराचा भार वाढतो. त्यामुळे असंही आढळतं की, नाटककाराला नाटक हे चित्र म्हणून दिसले नाही तर ते नाट्यवाचन होते व त्याच मार्गानं चित्रपटाचा चक्क रेडिओ होतो. केव्हा केव्हा उत्साही ग्राहक, प्रकाशक चित्रात बदल (सुधारणा म्हणा) सुचवितात तेव्हा प्रश्नच येतो. बदलानंतर होणारे संपूर्ण चित्र त्यांना दिसत नसते. ते सांगणार कोण?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674888832.jpg [postimage] => upload_post-1674888832.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [324] => Array ( [PostID] => 23641 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग २ [post_content] => [post_excerpt] => शरीरावर प्रभुत्व गाजविणाऱ्या मनावर फटकारा मारण्याचे कार्य व्यंगचित्र करते. [post_shortcontent] =>

व्यंगचित्रकार व साधा चित्रकार यांत बऱ्याच दृष्टीने फरक आहे. विशिष्ट विषय निवडून तो विशिष्ट प्रकाराने विनोदी स्वरूपात रेखाटण्याचे काम व्यंगचित्रकार करतो. व्यंगचित्रकार चित्रकलेचे नियम दुय्यम दर्जाचे मानतो. ते त्याला चांगले अवगत मात्र असावे लागतात. सर्कशीतला विदूषक जसा चांगला कसरतपटू असावा लागतो, त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रतीची कल्पकता व कुंचला प्रभावीपणे वापरण्याचे कौशल्य या दोन गोष्टींचा संयोग असल्यावर उत्तम दर्जाचा व्यंगचित्रकार होऊ शकेल. चांगला चित्रकार हा उत्तम व्यंगचित्रकार होऊ शकेलच असे नाही; परंतु दर्जाचा व्यंगचित्रकार मात्र उत्तम चित्रकार असू शकेल!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674888746.jpg [postimage] => upload_post-1674888746.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [325] => Array ( [PostID] => 23640 [post_title] => व्यंगचित्रकारांचे जग - भाग १ [post_content] => [post_excerpt] => तसं पाहिलं, तर मराठीतील व्यंगचित्रकारांची स्थिती त्रिशंकूसारखी अधांतरी. [post_shortcontent] =>

या लेखमालेमध्ये मराठीतील सर्वात वडील व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके यांच्यापासून नवीन पिढीतील मंगेश तेंडुलकर यांच्यापर्यंत सात व्यंगचित्रकारांचे लेख आहेत. या सात लेखांमधून मराठी व्यंगचित्रकलेची व्याप्ती (व अर्थातच मर्यादा!) कळायला मदत होईल यात शंका नाही. लचके यांची बालबोध पण ऐतिहासिक महत्त्वाची nostalgia निर्माण करणारी चित्रे; फडणिसांची रम्य, साधी, सुगम पण मार्मिक, कौटुंबिक पण आल्हाददायक अशी चित्रे; प्रभाकर ठोकळ यांची साहित्यिक अधिष्ठान असलेली व इतर बुद्धिगम्य उपहासचित्रे; श्याम जोशींची चमकदार, मिस्किल, तिरकस चित्रे; चंद्रशेखर पत्कींची कोणताच बुरखा न घेता 'उघडी' असलेली सेक्सी चित्रे; मंगेश तेंडुलकरांच्या चमत्कृतिजन्य कल्पनेबरोबरच वरवरच्या विनोदापेक्षा खोल मानवी स्पर्शापर्यंत जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी चित्रे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1674888633.jpg [postimage] => upload_post-1674888633.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Feb 2023 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [326] => Array ( [PostID] => 23638 [post_title] => कलियुगातील पंधरावी विद्या [post_content] => [post_excerpt] => जाहिरातवाला हा पारधी असून जनता ही त्याची शिकार आहे [post_shortcontent] =>

अशा रीतीने जाहिराती ह्या वर्तमानपत्रकारांस किफायतशीर आहेतच, परंतु जाहिराती देणाऱ्यास त्या याहूनही अधिक किफायतशीर असतात. वर्तमानपत्रांच्या वाचकांची साधारण प्रवृत्तीवर सांगितलीच आहे. व मुद्दाम जाहिराती वाचणारे ‘वाचक’ शेकडा पाच तरी सापडतील की नाही कोणास ठाऊक? एखाद्या वाचकांच्या अड्यांत ताजे वर्तमानपत्र आले असता ‘काय बुवा, आज काय नवी बातमी आहे! आज कशावर अग्रलेखाची झोड उठली आहे?’ वगैरे पृच्छा हटकून व्हावयाचीच; परंतु ‘काय बुवा, आज कशाकशाच्या नव्या जाहिराती आल्या आहेत?’ असे विचारल्याचे कधी कोणी ऐकले नसेल. वर्तमानपत्राच्या वाचकांचे लक्ष त्यांतील जाहिरातींवर फक्त जाता जाता ओझरते व आकस्मिकच जावयाचे. घडी मोडीत असता, पान उलटीत असता त्यांकडे नजर जावयाची व अशा घसरल्या नजरेखाली आलेल्या पदार्थांचे सविकल्पक ज्ञान अर्थातच होऊ शकत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1673744137.jpg [postimage] => upload_post-1673744137.jpg [userfirstname] => न. चिं. केळकर [userlastname] => [post_date] => 25 Jan 2023 [post_author] => 6316 [display_name] => न. चिं. केळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [327] => Array ( [PostID] => 23637 [post_title] => चौकशा : रत्नाकर मतकरींच्या - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => मी नोकरी करत नसतो तर बालनाट्यं मला उभीच करता आली नसती [post_shortcontent] =>

उदाहरणार्थ, 'अजब न्याय वर्तुळाचा' हे बेश्तचं नाटक खरं तर लहान मुलांसाठी असलेलीच कथा आहे. आम्ही जी बालरंगभूमीवर नाटकं केली त्यातील आशय प्रौढ रंगभूमीवरीलच होता. 'इंद्राचं आसन, नारदाची शेंडी' आम्ही करत असू. पॅरॅडी हा प्रौढांच्या रंगभूमीवरचाच फॉर्म आहे. फक्त थिएटरची व्याख्या जरा जास्त लवचिक करावी लागते एवढंच. आपल्याइथं थिएटरपेक्षा 'इंडस्ट्री'च आहे. 'इंद्राचं आसन' काय किंवा 'प्रेमकहाणी' काय दोन्ही 'थिएटर' होती. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे थिएटर नाहीय. केवळ तो व्यवसाय आहे. आपल्याकडील व्यावसायिक नाटकं पाहा. त्यांचा सेट हा नाटकाच्या आशयाशी एकरूप होण्याऐवजी स्वतंत्रपणे प्रेक्षकांच्या सवयीचा, शोभेचा असतो. पण विचार करा, आपण 'हॅम्लेट' किंवा 'वेटिंग फॉर गोदो' अशा शोभेच्या सेटवर करू शकू का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1673742224.png [postimage] => upload_post-1673742224.png [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 21 Jan 2023 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [328] => Array ( [PostID] => 23636 [post_title] => चौकशा : रत्नाकर मतकरींच्या - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => कादंबरीचा फॉर्म मला आकर्षित करूच शकला नाही. फार मोठा आवाका असतो कादंबरीचा [post_shortcontent] =>

साधारण सातआठ वर्षांचा असेन. ते लिहून पूर्ण झालं, एका शेजाऱ्याला वाचायला दिलं; परंतु ते परत आणण्याचीही काळजी मी घेतली नाही. घरातसुद्धा कुणी त्याबद्दल फारशी काही आस्था दाखवली नाही. म्हणजे ह्यानं काही विशेष केलंय असं काही कुणाला वाटलं नाही. मलाही तसं वाटलं नाही. नंतर पुढच्या वर्षी म्हणजे चौथीत असताना मी सानेगुरुजींची 'तीन मुले' वाचलं होतं. तेव्हा असं वाटलं होते की आपली मागील गोष्ट खूप पोरकटपणाची होती. 'तीन मुलां'वर नाटक का लिहू नये? आणि आता मला आश्चर्य वाटतं. प्रेमाच्या वगैरे भावना ज्यांना आपण फक्त प्रौढ भावना असे म्हणतो, त्या मुलांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात समजत असतात असे वाटतं. मी त्या वेळी साधारण ऐंशी पानी वही होईल एवढं नाटक 'तीन मुलां'वर लिहिलं. त्यानंतर मी लिहिणं सोडून दिलं. मग शाळेमध्ये हस्तलिखित संपादित करणं वगैरे एवढंच लिखाण झालं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1673742230.png [postimage] => upload_post-1673742230.png [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 18 Jan 2023 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [329] => Array ( [PostID] => 23635 [post_title] => बटाट्याच्या चाळींतील काही स्त्री गीते - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => आपल्या हपिसांत काम करणाऱ्या पतीबद्दल ह्या गृहिणीला अभिमान किती? [post_shortcontent] =>

आणि मग हें भांडण मिटतें. क्षणांत हंसणाऱ्या नि क्षणांत रुसणाऱ्या ह्या शेजारणी म्हणजे जणूं लोकलच्या सिग्नलचे दिवे. क्षणांत लाल तर क्षणांत हिरवे!! आपल्या मुलीच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आईचें अंतःकरण ह्यांत ओतलें आहे. इकडे माहेराला जायला निघालेली मालण आपल्या चाळींतील शेजारणीचा निरोप घेते आहे. निघतांना देखील खूपशा आनंदाबरोबर तिच्या उरांत लहानशी काळजी आहे. आपल्या विरहानें व्याकुळ होणाऱ्या पतीचें चित्र ती मैत्रिणीपुढे रेखाटते. तिच्या घरीं चाळींत एकमेव असणारा रेडिओ ऐकायला दुपारच्या बायका जमतात त्यांना ती सांगते. 

शेजारच्या ग सयांनो । बंद रेडिओ ठेवावा । 

साऱ्या राती जागरण । त्यांना हवा गं विसावा । 

दिशीं पंध्राव्या सोडून । येतें माहेराच्या गांवा । 

मुभा देईन तेधवां । कोकणी कार्यावळ लावा ।

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1672749793.jpg [postimage] => upload_post-1672749793.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 14 Jan 2023 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [330] => Array ( [PostID] => 23634 [post_title] => बटाट्याच्या चाळींतील काही स्त्री गीते - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => नागरपुरुषांनीं आजवर स्त्रीगीतांना लाजवील असें नाजुक वाङ्मय लिहिलें आहे. [post_shortcontent] =>

काव्यकलाबाईंच्या बोलण्याला आतां निराळी धार आली होती. एका उपेक्षित वाङ्मयसेविकेची बाजू मांडणाऱ्या विदुषीचा तजेला त्यांच्या मुखावर आतां दिसूं लागला होता. किंचित् पुरोगामी असलेले दोन दांत किंचित् अधोगामी असलेल्या ओठावर त्यांनीं भावनावेगानें दाबून घेतले आणि अस्सल शहरी वातावरणांत सासुरवास भोगणाऱ्या एका आर्य कन्येचा माहेरचा ओढा त्यांनी वाचलेल्या पुढील काव्यातून वाहू लागला.

"ह्या गीतांतील भूमिका अशी! व्हरांड्यात एका कोपऱ्यांत ठेवलेल्या कचऱ्याच्या पिंपावर बसलेल्या चिमणीला उद्देशून ही सासुरवाशीण म्हणते आहे :

माझिया माहेरा जा रे पांखरामाझिया... माहेरा जा!

ट्राम आहे सोबतीला–तिची गोड ठणठण वाट दाखवाया! 

मिळेल ग पोस्टमन"

"सुंदर!!” मी उद्गारलों. आपल्या डोळ्या तील अश्रु आवरीत काव्यकलाबाई वाचू लागल्या

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1672749589.jpg [postimage] => upload_post-1672749589.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 11 Jan 2023 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [331] => Array ( [PostID] => 23632 [post_title] => खाडीलकर : व्यक्ति व वाङमय - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => सुटसुटीत, प्रमाणबद्ध, तर्कशुद्ध रचना हे त्यांच्या कौशल्याचं थोडक्यांत वर्णन होय. [post_shortcontent] =>

१९०८ ते १९१४ हा लोकमान्यांच्या बंदीवासाचा काळ. या काळांत जनतेत राष्ट्रीयभावना उत्पन्न करणारा पुढारी, तापुरता कां होईना, नाहींसा होताच समाजांत एका अनिष्ट प्रवृत्तीला सुरवात झाली. प्रेम, प्रणय, काव्य या सर्व नैसर्गिक प्रवृत्तींची समाजाला गरज आहे. पण राष्ट्रीय भावनांना विसरून समाज या प्रवृत्तींच्या आहारी जात असलेला वरील काळांत खाडीलकरांना दिसला तेव्हां कालाची गरज ओळखून त्यांच्या लेखणींतून 'विद्याहरण' व ‘सत्वपरीक्षा’ ही नाटकें उतरली. 'सत्वपरीक्षा' नाटकाच्या प्रस्तावनेंतच ते लिहितात “प्रतिष्ठितांचा आधारस्तंभ नाहींसा झाला म्हणजे समाज अप्रतिष्ठित बनतो" या अप्रतिष्ठित समाजांत एका विशेष अर्थानें, उत्पन्न झालेल्या वेश्यावृत्तीला लगाम घालण्याकरितां हरिश्र्चंद्रासारख्यांना सत्याचरणाच्या कठोरवृत्तीचा अंगिकार करावा लागतो. तो तसा केला म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकराला प्रगट व्हावें लागते व वेश्यावृत्तीला आळा बसतो. हेच तत्व या नाटकांत त्यांनी रंगविले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1672712222.jpg [postimage] => upload_post-1672712222.jpg [userfirstname] => वासुदेव वामन भोळे [userlastname] => [post_date] => 07 Jan 2023 [post_author] => 6315 [display_name] => वासुदेव वामन भोळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [332] => Array ( [PostID] => 23633 [post_title] => खाडीलकर : व्यक्ति व वाङमय - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => माझ्या अंत:करणांत जे राजकीय तत्त्वज्ञान सळसळत असतं त्याकरतांच मी नाटके लिहिली [post_shortcontent] =>

खाडिलकरांची नाट्यकला सहेतुक आहे याबद्दल कोणाचे दुमत होणार नाहीं असें वाटतें, केसरीतील लिखाण सर्व दर्जांच्या वाचकांपर्यंत पोहोंचेलच असें नाहीं. पोहोचले तरी सर्वांनाच तें बुद्धिगम्य होईल असें नाहीं. याच्या उलट नाटक हें जन्मतःच सार्ववर्णिक आहे. सर्व वर्णांच्या लोकांनी एके ठिकाणी बसून एकाच वेळीं आस्वाद घेतां यावा अशी ती प्रामुख्यानें दृश्यस्वरुपी कला आहे. राष्ट्रीय भावनांचा प्रचार व प्रसार नाट्याच्या द्वारें यशस्वी रितीने जर कोणी केला असेल तर तो प्रथम खाडीलकरांनीच. उच्च अभिरुचीला भरून लोकरंजन करून त्या रंजनाच्या द्वारें राष्ट्रीय भावनांचें बीजारोपण बहुजन समाजाच्या अंतःकरणांत त्यांनीं पेरले. राष्ट्रीय भावना व राष्ट्रीय करमणूक यांची हृदयंगम सांगड प्रथम खाडीलकरांनीच घातली. म्हणूनच खाडीलकर हे नुसते "रंजनकार" नव्हते तर ते खरेखुरे "नाटककार" होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1672712113.jpg [postimage] => upload_post-1672712113.jpg [userfirstname] => वासुदेव वामन भोळे [userlastname] => [post_date] => 04 Jan 2023 [post_author] => 6315 [display_name] => वासुदेव वामन भोळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [333] => Array ( [PostID] => 23628 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १८ [post_content] => [post_excerpt] => राष्ट्रीय सभेचे पूर्ण-स्वराज्याचे ध्येय कायमच आहे. [post_shortcontent] =>

१९३० सालची कायदेभंगाची प्रचंड चळवळ सर्वांच्या डोळ्यांपुढची असल्यामुळे त्याबद्दल लिहिण्याची जरूरीच नाही. हिंदुस्थानच्या राजकीय लढ्याचा इतिहास लिहिणाऱ्या भावी लेखकाला या वर्षाचा इतिहास लिहिताना इतिहासाची शास्त्रीय लेखणी दूर ठेवून क्षणभर काव्य देवतेची आराधना करावी लागेल असे अद्भुत बिरसा चे रोमांचकारी प्रसंग या सालात घडून आले. विराट स्वरूपाचे धृतराष्ट्राकडे वर्णन करताना संजयाने जे उद्गार काढले त्याप्रमाणे लोकमताच्या यावर्षीच्या विराट स्वरूपाचे वर्णन  “तच्य संस्मृत्य रूपमत्यद्भतं हरेः। विल्मयो मे महानराजन् हृष्यामि च पुनः पुनः।।” असेच नुसते करणे भाग आहे. २६ जानेवारी १९३० रोजी राष्ट्रीय सभेच्या आज्ञेप्रमाणे ठिकठिकाणी ‘ स्वातंत्र्य दिन’ पाळण्यात आला. १२ मार्च रोजी महात्माजींचे सुप्रसिद्ध दांडीचे प्रयाण झाले व मिठाच्या कायदेभंग आस सुरुवात झाली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670291365.jpg [postimage] => upload_post-1670291365.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [334] => Array ( [PostID] => 23627 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १७ [post_content] => [post_excerpt] => मे १९२९ मध्ये इंग्लंडात नव्या निवडणुकी होऊन काँझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव झाला [post_shortcontent] =>

सर्वपक्षीय परिषद मे १९२८ मध्ये मुंबईत भरली. या परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून हिंदी स्वराज्याच्या घटनेचा मसुदा तयार करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपविले. ऑगस्टमध्ये हा रिपोर्ट बाहेर पडला. यालाच नेहरू रिपोर्ट या नावाने ओळखले जाते. या रिपोर्टात वसाहतीच्या दर्जासारखी हिंदी स्वराज्याची रूपरेखा मांडली होती. काँग्रेसच्या बैठकीपूर्वी कलकत्त्यास भरलेल्या सर्व पक्षांच्या सभेत या रिपोर्टाला मान्यता देण्यात आली. फक्त शीख व धर्मवेडे मुसलमान विरुद्ध गेले. १९२८ सालची त्रेचाळीसावी राष्ट्रीय सभा पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरली. या सभेत असा ठराव झाला की, “सर्वपक्षीय परिषदेच्या रिपोर्टात ( नेहरू रिपोर्टात) शिफारस केलेल्या स्वराज्य घटनेचा विचार करून पाहता हिंदुस्थानच्या राजकीय व ज्ञातीविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत ती एक मोठीच लाभदायक गोष्ट झाली आहे असे काँग्रेसचे मत आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670291115.jpg [postimage] => upload_post-1670291115.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [335] => Array ( [PostID] => 23631 [post_title] => ‘भूत’ आणि भविष्य [post_content] => [post_excerpt] => भुतानं मंत्र म्हणायला सुरुवात केली, “पुस्तकम्... अक्षरम्... टप्पूनम्... डोकम्...पुस्तकम्...अक्षरम्...टप्पूनम्...डोकम्... ”मंत्र म्हणून झाल्यावर भूत म्हणालं, “आता डोक्यावरचं पुस्तक काढून बघ.” टप्पूनं पुस्तक काढलं आणि पाहिलं तर पुस्तकातली सारी अक्षरं गायब होती. “अरे, ही तर कोरी पानं आहेत... ” [post_shortcontent] =>

अफलातून धमाल गोष्ट!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1671601372.jpg [postimage] => upload_post-1671601372.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 25 Dec 2022 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [336] => Array ( [PostID] => 23626 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १६ [post_content] => [post_excerpt] => १९२५ सालांत हिंदुस्थानच्या राजकीय प्रगतीच्या दृष्टीने नाव घेण्याजोगे काही घडले नाही. [post_shortcontent] =>

याच बैठकीत गांधीजींनी अश्रू गाळले व आता आपण राजकारणातून निवृत्त होणार असे उद्गार काढले. हिंदू-मुसलमानांचे दंगे सर्व देशभर चालू होते. सप्टेंबरात गांधीजींनी २१ दिवसांचा उपवास केला व त्या अखेर दिल्ली येथे हिंदू-मुसलमान ऐक्य परिषद भरली. सरकारच्या दडपशाहीला फळ न पडता ऑक्टोबरात बंगाल्यांत ऑर्टिनन्स पुकारले जाऊन धरपकड सुरू झाली. नोव्हेंबरात मजूरमंत्रिमंडळाचा पराभव होऊन इंग्लंडांत बाल्टविनचे कॉन्झर्व्हेटिव्ह मंत्री मंडळ अधिकार उडवून लॉर्ड बर्कनहेट हे सुलतान अधिकारी भारतमंत्र्याच्या जागी आले. या सर्वांचा परिणाम होऊन कलकत्त्यास ६ नोव्हेंबर रोजी गांधी, दास ऊस व नेहरू यांच्या दरम्यान सम्राटाचा एक करार झाला. या करारात असे ठरले की, राष्ट्रीय सभेने परदेशी कापडाखेरीज बाकीचे बहिष्कार राष्ट्रीय कार्य या दृष्टीने रद्द करावे, व खादीची निपज, हिंदु-मुसलमानांत व जातीजातींत ऐक्यसंवर्धन, अस्पृश्यता निवारणादी विधायक कार्यक्रम सर्व पक्षांनी चालवावा, कौन्सिलांत शिरणारा स्वराज्यपक्ष हा काँग्रेसचा असून त्यांनी आपले कार्य कॉंग्रेसतर्फे चालवावे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670291198.jpg [postimage] => upload_post-1670291198.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [337] => Array ( [PostID] => 23625 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १५ [post_content] => [post_excerpt] => नोव्हेंबरांतील निवडणुकीत स्वराज्य पक्षाला चांगलेच यश आले व बंगाल व नागपूर प्रांतात तर हुकमी बहुमत मिळाले. [post_shortcontent] =>

अशा तऱ्हेने चळवळ स्वतः थांबवून गांधीजींनी देशात शांतता प्रस्थापित करण्याचे व्रत चालविले असतां त्यांना पकडणे अप्रायोजक होते; पण ही चूक सरकारने करून १० मार्च रोजी गांधींजींना अटक करण्यात आली व लवकरच खटला चालून त्यांना सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ता. १८ मार्च रोजी  सुनावण्यात आली. गांधीजींच्या कारागृहवासामुळे असहकारितेच्या चळवळीला मोठाच धक्का बसला तो राष्ट्राच्या विमनस्क स्थिती कायदेभंगाची चळवळ सुरू करणारा त्यांच्या तोलाचा पुढारी नसल्यामुळे व विधायक कार्यक्रमासारख्या नुसत्या सामाजिक कार्यक्रमांत राजकारण दिसत नसल्यामुळे एकंदर राजकारणाला उदासीनता प्राप्त झाली. कौन्सिल बहिष्कार नापसंत असलेल्या लोकांनी यावेळी उचल घेतली व वृत्तीच्छेद होणाऱ्या वकिलांच्या असंतोषाची त्यात भर पडल्यामुळे असहकारीतेचा कार्यक्रम बदलून घेण्याची चळवळ यापुढे सुरू झाली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670290650.jpg [postimage] => upload_post-1670290650.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [338] => Array ( [PostID] => 23630 [post_title] => उत्तम संगोपन करणारे बाबा-प्राणी! [post_content] => [post_excerpt] => अंडी खायला एखादा मासा आला तर त्याला पळवून लावतो. दोन महिन्यांनी अंडी उबून पिल्लं बाहेर आली की त्याची ड्युटी संपते. मग तो स्वतःला त्या दगडापासून सोडवून घेतो आणि पुन्हा इकडे तिकडे वाहात जातो. अपार कष्ट घेऊन मुलाचं संगोपन करणाऱ्या या सगळ्या बाबांमधे ‘सर्वांत उत्तम पिता’ म्हणून प्रथम क्रमांक कुणाचा लावायचा? [post_shortcontent] =>

‘हे काम आईचंच’, असं न ठरवता स्वत:च्या पिल्लांचं संगोपन काळजीपूर्वक करण्याची वृत्ती काही प्राण्यांमध्ये भिनलेली आहे. अशा काही वत्सल बाबा-प्राण्यांची ओळख करून घेऊया!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1671531653.png [postimage] => upload_post-1671531653.png [userfirstname] => Subodh [userlastname] => Jawadekar [post_date] => 20 Dec 2022 [post_author] => 731 [display_name] => सुबोध जावडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [339] => Array ( [PostID] => 23624 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १४ [post_content] => [post_excerpt] => १९२१ साल हिंदुस्थानच्या राजकीय झगड्याच्या इतिहासांत अत्यंत संस्मरणीय गणले जाईल. [post_shortcontent] =>

 “हा ठराव सर्वांनी एकमताने पास करून, ब्रिटिश साम्राज्यांत हिंदुस्थानास साधा न्यायही जर मिळणार नाही तर साम्राज्याचे बंधन झुगारून देण्यासही हिंदुस्थान तयार आहे असे सर्व जगास जाहीर करावे, अशी माझी इच्छा आहे.” ठरावास अनुमोदन देताना लाला लजपतरायांनी सभामंडप हादरून सोडणारे भाषण केले. ते म्हणाले, “मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते ती ही की, जर आपणास राजकारणात निष्ठुर सत्यच पाळावे असे वाटत असेल जर आपणास आपल्या राजकीय आकांक्षा निर्भयपणे व प्रामाणिकपणे मांडावयाच्या असतील व जर आपणास आपल्या खऱ्याखुऱ्या देशाभिमानास जागावयाचे असेल तर आपण हल्ली राष्ट्रात झालेली विचारक्रांती स्पष्ट व खडखडीत शब्दात सांगितली पाहिजे. आपण ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे विचार मांडण्याकरिता जमलो नसून आपल्या राष्ट्रीयसभेच्या उदात्त परंपरेप्रमाणे सर्व राष्ट्राचे विचार काय आहेत हे ठरावाच्या रूपाने नमूद करण्यास जमलो आहोत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670290487.jpg [postimage] => upload_post-1670290487.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [340] => Array ( [PostID] => 23623 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १३ [post_content] => [post_excerpt] => गांधीजींच्या तत्त्वाला बहुजन समाजाचा पाठिंबा जोराचा मिळाला व त्यांना विरोध करणारे देशाचे शत्रू समजले गेले. [post_shortcontent] =>

विषयनियामक कमिटीच्या बैठकीत व काँग्रेसच्या जाहीर बैठकीत म. गांधींच्या असहकारितेच्या ठरावावर खडाजंगी वाद झाला. नामांकित पुढाऱ्यांत पं. मोतीलाल नेहरू मात्र गांधींच्या बाजूचे होते. बाकी बाबु चित्तरंजन दास, बिपिनचंद्र पाल, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. जिना, बॅप्टिस्टा, केळकर, खापर्डे, मिसेस बेझंट, जयकर, कस्तुरिरंग अय्यंगार, सत्यमूर्ति, मुंजे, आणे या सर्व जणांनी गांधींच्या ठरावाला कसून हरकत घेतली. अध्यक्ष लाला लजपतराय यांनीही हा ठराव सध्या राष्ट्रीय सभेवर लादण्यात येऊ नये असे सुचविले. “हिंदुस्थानला पूर्ण अंतर्गत स्वराज्य ताबडतोब द्यावे,” अशी मुख्य मागणी करून ऑल इंडिया काँग्रेसकमिटीने प्रधान मंडळाकडे एक डेप्युटेशन पाठवावे व ती मागणी मान्य न झाल्यास व सहकारीतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी उपसूचना पालबाबूंनी जाहीर बैठकीत मांडली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670290311.jpg [postimage] => upload_post-1670290311.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [341] => Array ( [PostID] => 23622 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १२ [post_content] => [post_excerpt] => अमृतसरच्या राष्ट्रीय सभेचे पर्यंत गांधीजी सहकारितावादी होते [post_shortcontent] =>

लोकमतास न जुमानता हिंदुस्थान सरकारने ता १८ मार्च १९१९ रोजी रौलॅट कायदा झटपट पास करून घेतला व हिंदुस्थानातील भावी राजकीय अस्वस्थतेस व अनर्थपरंपरेस एक प्रकारे जन्म दिल्यासारखे होते. सनदशीर प्रतिकाराने काही अर्थ नाही असे दिसून येताच म. गांधींनी  असहकाराच्या चळवळीला प्रारंभ केला. दिल्ली, अमृतसर या ठिकाणी दंगे होऊन ता. १३ एप्रिल रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने निःशस्त्र लोकांवर तोफा डागून हिंदी लोकांची अमानुषपणे कत्तल केली. पंजाबात मार्शल लॉ सुरू होऊन अनेक लोकप्रिय पुढाऱ्यांना हद्दपार करण्यात आले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1670290092.jpg [postimage] => upload_post-1670290092.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [342] => Array ( [PostID] => 22116 [post_title] => सिंहाच्या पावलांचे ठसे [post_content] => [post_excerpt] => गोर्डन शेफर्ड नांवाच्या एका इंग्रजाने ‘जेथे सिंह संचारत होता’ (Where the Lion trod) हे वाचनीय पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. [post_shortcontent] =>

अंक : आलमगीर, दिपावली १९६०

लेखाबद्दल थोडेसे : आजचा लेख फारच गंमतीशीर म्हणावा असा परंतु अत्यंत गंभीरही आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दहा पंधरा वर्षात  या विषयावर कदाचित आणखीही लेख आले असतील. परंतु त्या सर्व लेखांची कल्पना येण्यास हा एकच लेख पुरेसा आहे. ब्रिटिशांनी या देशातून काढता पाय घेतला तो दीडशे वर्षे राज्य करुन. या दीडशे वर्षात त्यांनी आपल्या रक्तात जे टोचले, मेंदूत जे भरवले आणि समाजात जे पेरले त्यातले आताच्या भारतात किती शिल्लक आहे, असा अभ्यास १९६० साली एका ब्रिटिशाने केला. त्यासाठी तो भारतभर फिरला.  त्याने काय निष्कर्ष काढला तो  भारताविषयी सगळे काही सांगून जातो. साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या लेखातला शब्दन शब्द आज ताडून पाहिला तर काय दिसते? तुमच्या मनात या प्रश्नाचे जे उत्तर उमटले ते दुर्दैवाने शंभर टक्के खरे आहे. वाचल्यावर प्रश्न पडतो, ब्रिटिश खरेच भारतातून गेले का?

 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/lion.jpg [postimage] => /2020/10/lion.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Dec 2022 [post_author] => 2412 [display_name] => न. र. फाटक [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,आलमगीर [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [343] => Array ( [PostID] => 23621 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ११ [post_content] => [post_excerpt] => लखनौ येथील राष्ट्रीय सभेत इतकी वर्षे रुसून बाहेर असलेला जहाल पक्ष काँग्रेसला मिळाला. [post_shortcontent] =>

होमरूलसाठी देशांत चळवळ सुरू होताच सरकारी दडपशाहीचीही उठावणी हळू हळू होऊ लागली. लॉर्ड चेम्सफोर्डसाहेबांची या वेळी कारकीर्द सुरू होती. मे १९१७ अखेर हिंदुस्थानसरकारने एक ठराव प्रसिद्ध करून असे म्हटले की, भारतसंरक्षक सैन्याची योजना पुढार्‍यांच्या कुचराईमुळे सफल झाली नाही. याचा सरळ अर्थ असा होता की, हिंदुस्तान सैन्याची मदत करीत नाही आणि स्वराज्य मात्र पाहिजे, ते कसे मिळणार? मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड पेटलंड यांनी याच सुमारास एक भाषण केले. त्यात ते म्हणाले, “हिंदी लोकांचे साध्या सुधारणांनी समाधान न होता ते जबाबदारीचे स्वराज्य व तेही ताबडतोब मागू लागले आहेत. आणि तर देणे शक्य नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1669301654.jpg [postimage] => upload_post-1669301654.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [344] => Array ( [PostID] => 23620 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १० [post_content] => [post_excerpt] => बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पास झाला. [post_shortcontent] =>

१९१३  मधील अठ्ठाविसावी राष्ट्रीय सभा कराची येथे नबाब सय्यद महम्मद बहादूर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. डेलीगेट ३४९ होते. अध्यक्ष हे टिपू सुलतानच्या वंशांतले असून एक खानदानी मुसलमान पुढारी होते. गुदस्त सालीच बाल्कन युद्धास सुरुवात होऊन तुर्कस्थानची शकले होण्याची वेळ आली होती व खिलापतीवर संकट आले होते, तेव्हा मुसलमान पुढाऱ्यांना हिंदूंशी सहकार्य करावे असे वाटू लागले होते. लखनौ येथे भरलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात राष्ट्राच्या प्रगतीला निरनिराळ्या जातींत ऐक्य असणे आवश्यक आहे व म्हणूनच हिंदु-मुसलमानांचे पुढारी एकत्र बसून विचारविनिमय करतील तर बरे होईल, असे अध्यक्ष ना. महम्मद शफी व इतर पुढाऱ्यांनीही बोलून दाखवले होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1669301428.jpg [postimage] => upload_post-1669301428.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Dec 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [345] => Array ( [PostID] => 23619 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ९ [post_content] => [post_excerpt] => पण जहाल पक्षाने चिडून भर सभेतच अध्यक्षांच्या निवडणुकीस हरकत केल्यामुळे सुरत काँग्रेस मोडली. [post_shortcontent] =>

१९०९ सालची चोविसावी राष्ट्रीय सभा  लाहोर येथे पं. मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली भरली. गेल्या काँग्रेसच्या पूर्वी  मोर्ले-मिंटो सुधारण्याची योजना प्रसिद्ध झाली होती व त्या वेळी काँग्रेसने तिचा उत्साहपूर्वक सत्कार केला होता. पण जेव्हा त्या सुधारणा कायद्याच्या स्वरूपांत प्रगट होऊन १९०९चा इंडियन कौन्सिल ऍक्ट प्रसिद्ध झाला व तो अमलात आणताना हिंदुस्थान सरकारने जे नियम केले त्यामुळे मूळ सुधारण्याचे स्वरूप इतके विकृत झाले की, त्यामुळे नेमस्त पुढाऱ्यांचीही निराशा झाली. या नियमांप्रमाणे कौन्सिलांच्या जागांची जी वाटणी झाली तीत मुसलमानांना फाजील सवलती देण्यात आल्या. जातवार प्रतिनिधित्वाचे तत्त्व घालून मुसलमानांचा सवता सुविधा निर्माण करण्यात आला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1669019222.jpg [postimage] => upload_post-1669019222.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [346] => Array ( [PostID] => 23618 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ८ [post_content] => [post_excerpt] => गोखल्यांनी आपल्या भाषणात लॉर्ड कर्झनची औरंगजेब बादशहाशी तुलना केली. [post_shortcontent] =>

१९०६ सालची दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली बाविसावी राष्ट्रीय सभा राष्ट्रीय सभेच्या इतिहासांत चिरस्मरणीय ठरेल. कारण याच सभेत दादाभाईंनी स्वराज्याच्या महामंत्राचा हिंदवासीयांस प्रथम गुरूपदेश दिला, व याच सभेत स्वराज्य-स्वदेशी-बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ह्या स्वावलंबनी चतुःसूत्रीचा प्रथम उल्लेख झाला. दादाभाईंनी आपल्या एकंदर स्वानुभवाने नंतर स्पष्ट सांगून टाकले की, स्वराज्य मिळेपर्यंत सरकारी राज्यकारभारातील बऱ्यावाईट प्रकारावर सक्त नजर ठेवणे हे जरी राष्ट्रीय सभेचे कार्य असले तरी देशाच्या सध्याच्या हाल-अपेष्टा स्वराज्य मिळाल्याशिवाय संपणार नाहीत. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला याचना करावयाची नाही, तर स्वतःचे हक्क मागावयाचे आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1669019075.jpg [postimage] => upload_post-1669019075.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [347] => Array ( [PostID] => 23611 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १ [post_content] => [post_excerpt] => संख्येच्या मानाने अल्प असल्यामुळे सुशिक्षित लोकांचे कौतुक व गौरव होऊं लागला [post_shortcontent] =>

आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासात जर कोणती व्हाइसरॉय आपली कारकीर्द गाजवून गेले असतील तर ते दोनच. एक लॉर्ड लिटन व दुसरे लॉर्ड कर्झन. दोघांनीही हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीची जागृती अर्थात विरोधीभक्तीने करण्याचे श्रेय पदरांत पाडून घेतले.  लॉर्ड लिटन यांचे धोरण हिंदी लोकांच्या उन्नतीच्या सर्वथैव विरुद्ध होते. ते कट्टे साम्राज्यवादी असून अत्यंत अनुदार व प्रतिगामी धोरणाचे होते.  त्यांच्या आमदानीत व्हर्नाक्युलर प्रेस  अॅक्टच्या युगाने एतद्देशीय वर्तमानपत्रांचे तोंड बंद झाले. हत्याराच्या कायद्याने गरीब प्रजेस निशस्त्र करण्यात आले. १८३३ व १८५३ सालांत दिलेली अभिवचने गुंडाळून ठेवून इंग्लंडांतील सिव्हिल सर्विस परीक्षेस एतद्देशियांचे बसू देऊ नये अशी शिफारस केली, वरिष्ठ शिक्षणाबद्दल उघड विरोधाचे धोरण स्वीकारले. सरहद्दीवर अफगाणिस्थानशी निष्कारण लढाई सुरू केली, मिठावरील कर वाढविला, अशा एक ना दोन अनेक गोष्टी हिंदी लोकमता विरुद्ध केल्या. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1669301754.jpg [postimage] => upload_post-1669301754.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [348] => Array ( [PostID] => 23617 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ७ [post_content] => [post_excerpt] => या खर्चाच्या पायी संस्थानिकांवर जी पट्टी बसविण्यात आली त्याखाली एक संस्थानिक पुरा डबघाईस आला. [post_shortcontent] =>

काँग्रेसच्या जुन्या कार्यक्रमावर टीका करणारा नवा जहाल पक्ष हळूहळू उद्भवत होता हे वर म्हटलेच आहे. या पक्षाच्या मते काँग्रेसने सध्या चालविलेली चळवळ म्हणजे एक वार्षिक तर्पण. तीन दिवस एका ठिकाणी जमावयाचे, काही मामुली ठराव पास करावयाचे व मग साऱ्या प्रतिनिधींनीही आपापल्या प्रांतांत जाऊन आपापल्या उद्योगधंद्यांत गर्क व्हावयाचे, यापलीकडे काँग्रेस काही करीत नाही. या टीकाकारांतही उजवे-डावे प्रकार होते. काही जणांना काँग्रेसची कार्यपद्धती म्हणजे अर्ज, विनंत्या, डेप्युटेशनादी  सनदशीर चळवळही मान्य होती. मात्र ती नेटाने होत नाही असे त्यांचे मत होते, तर कित्येकांना काँग्रेसची सनदशीर चळवळच मान्य नव्हती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1668655444.jpg [postimage] => upload_post-1668655444.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [349] => Array ( [PostID] => 23616 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ६ [post_content] => [post_excerpt] => १८९७ हे वर्ष हिंदुस्थानाच्या इतिहासांत क्रांतिकारक म्हणून ठरले जाईल. [post_shortcontent] =>

या वर्षी लॉर्ड लॅन्सडौन स्वदेशी जाऊन त्या जागी लॉर्ड एल्गिन हे व्हॉईसरॉय आले. लॅन्सडौन हे निरुपद्रवी तितकेच निरुत्साही व कर्तव्यशून्य असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत नाव घेण्याजोगी बरीवाईट कोणतीच गोष्ट झाली नाही. १८९५ सालांत  काँग्रेसचे अधिवेशन पुण्यांत झाले. अध्यक्षस्थानी सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. याच वेळी राष्ट्रीय सभेच्या मंडपांत सामाजिक परिषद भरवू नये हा सुप्रसिद्ध वृथावाद पुण्यात बराच गाजला गेला. अध्यक्षांनी आपल्या भाषणांत काँग्रेसला बंगाल्यांतील हिंदू देवतांत स्थान मिळू लागले, असे सांगितले. कौन्सिलच्या सुधारणा, लष्करी खर्च, साम्राज्य प्रसाराची हांव इत्यादी प्रश्नांची चर्चा त्यांच्या भाषणात होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1668650402.jpg [postimage] => upload_post-1668650402.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [350] => Array ( [PostID] => 23615 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ५ [post_content] => [post_excerpt] => यानंतर ऑगस्ट महिन्यापासून देशांत एकाएकी हिंदू-मुसलमान दंग्यास प्रारंभ झाला [post_shortcontent] =>

१८९२ सालांत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली लॉर्ड क्रॉस यांचे इंडिया कौन्सिल बिल अखेर पास झाले. व दुसरी पूज्य दादाभाई नौरोजी सेंट्रल फिन्सबरी विभागातर्फे पार्लमेंटांत निवडून आले. इंडिया कौन्सिल बिलापेक्षांही ही गोष्ट त्यावेळी लोकांना अत्यंत आनंददायक व अभिमानास्पद वाटली. इंडियन-कौन्सिल बिलाने वरिष्ठ कायदे कौन्सिलांतील जादा सभासदांची संख्या सोळापर्यंत ठरविली. व  प्रांतिक कौन्सिलांतून वीसपर्यंत सभासद घेण्याचे ठरविले. काँग्रेसच्या मागणीप्रमाणे हे सभासद लोक नियुक्त असावे; पण बिलात या निवडणुका कोणत्या तऱ्हेने करावयाच्या याचा स्पष्ट उल्लेख नसून त्याबद्दल नियम ठरविण्याचा अधिकार हिंदुस्तान सरकारास दिला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1668356917.jpg [postimage] => upload_post-1668356917.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [351] => Array ( [PostID] => 23614 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ४ [post_content] => [post_excerpt] => पंडिता रमाबाई, मिस माणेकजी खर्सेटजी, काशीबाई कानिटकर इत्यादी दहा स्त्री डेलीगेट हजर होत्या. [post_shortcontent] =>

या सर्व गोष्टींचा विचार १८९० च्या  राष्ट्रीय सभेत झाला. ही राष्ट्रीय सभा कलकत्ता शहरी म.  फिरोजशहा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. एकंदर ६७७  डेलिगेट हजर होते. स्वागताध्यक्ष श्री. मनमोहन घोस म्हणाले की, सनदशीर चळवळीची प्रगती हळूहळू व सद्यः फलदायी दिसत नसली तरी त्यावरून निराश होण्याचे कारण नाही. १८८५ सालांत आपण इंग्लंडात गेलो असता जॉन ब्राइटची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यावेळी त्या महापुरुषाने काँग्रेसला असा संदेश सांगितला की, “चळवळ सुरू केल्याबरोबर फलप्राप्ती तात्काळ होईल, या खोट्या आशेच्या भरी पडू नका. आमच्या स्वतःच्या देशांत कॉर्नलॉ रद्द करण्यास मला व कॉब्डेनला तीस वर्षे सारखी चळवळ करावी लागली, यावरून काय तो बोध घ्या.” 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1667915827.jpg [postimage] => upload_post-1667915827.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [352] => Array ( [PostID] => 23613 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ३ [post_content] => [post_excerpt] => चळवळ अगदी निरुपद्रवी होती तरी तिच्याविरुद्ध प्रारंभापासून अँग्लो- इंडियनांनी काहूर माजविले होते [post_shortcontent] =>

राष्ट्रीय सभा सामाजिक सुधारणेचा विचार करीत नाही या अँग्लो-इंडियनांच्या आक्षेपाला उत्तर देताना ते म्हणाले की, “ सामाजिक सुधारणेचे महत्त्व आम्ही विसरत नाही. पण राष्ट्रीय सभा ही प्रामुख्याने राजकीय सुधारणा करण्यासाठी आहे. यांत सामाजिक सुधारणेचा ऊहापोह झालाच पाहिजे असा आग्रह धरणे हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये गणिताच्या अगर तत्त्वज्ञानाच्या प्रमेयांची चर्चा झाली पाहिजे असा आग्रह धरण्यासारखे आहे.”  यावेळी अँग्लो-इंडियनांचा हा ठराविक आक्षेप होता व सर आक्लंड कालव्हिनसारखे लोक, तुम्ही आधी सामाजिक सुधारणेच्या कार्यास लागा, असा मानभावी उपदेश करीत होते. या उपदेशाचा खरपूस समाचार न्या.  तेलंगांनी २२ फेब्रुवारी १८८६ च्या एका व्याख्यानांत घेतला होता. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1667402767.jpg [postimage] => upload_post-1667402767.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [353] => Array ( [PostID] => 23612 [post_title] => राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - २ [post_content] => [post_excerpt] => कॉलराच्या भीतीने पुण्यातील बैठकीचा बेत रहित झाला व तो मान मुंबईस मिळाला. [post_shortcontent] =>

१८८४ साली रिपनसाहेब स्वदेशी जावयास निघाले. त्यांच्या उदार धोरणाने इकडील अँग्लो-इंडियन व सत्ताधारी वर्ग त्यांच्यावर आधीच चिडलेला होता. त्यात समान हक्काच्या इल्बर्ट बीलाने तर कहरच  उडविला. सगळ्या युरोपियन व अँग्लो-इंडियनांनी लॉर्ड रिपनबद्दल उघडपणे अप्रीती व तिरस्कार दर्शविला. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने हिंदी लोकांनी त्यांच्याविषयी आपला आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. ठिकठिकाणाहून लाखो सह्यांच्या मानपत्रांची भेंडोळी रिपनसाहेबांना अर्पण करण्यात आली. १७ डिसेंबर १८८४ रोजी ते मुंबईहून विलायतेस गेले त्या प्रसंगानिमित्त ठिकठिकाणचे पुढारी मुंबई जमले होते. असा सुशिक्षित जनसंमर्द निरनिराळ्या ठिकाणहून राजकीय बाबतीसंबंधाने आजपर्यंत कधीही एकत्र जमला नव्हता.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1667189721.jpg [postimage] => upload_post-1667189721.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Nov 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [354] => Array ( [PostID] => 23609 [post_title] => नाना मास्तर [post_content] => [post_excerpt] => सुटीच्या वेळांत गोगट्याबरोबर बोलणारी बाई कोण? त्यांच्या घरी येणारी बाई कोण? [post_shortcontent] =>

आपल्या चळवळीचें स्वरूप त्यांनीं बदलले. जनुभाऊ भडकमकरांकडे जाऊन गोगटे मास्तराविषयी अनेक भयसूचक बातम्या सोडून देण्याचा सपाटा लावला, गोगटे मास्तरांना रोज नाहीं नाहीं त्या बायांची पत्रे येतात. मधूनच शाळेला बुट्टी देऊन गोगटे त्याचेबरोबर बाहेर जातात– दत्ताच्या देवळा मागील टेकडीवर सुर्यास्तानंतर गोगटे एका बाईबरोबर फिरत असल्याचें आपण अनेक वेळा पाहीले–अशा अनेक बातम्या त्यांनी सोडून दिल्या. त्याचा परीणाम जनुभाऊच्या मनावर इतका झाला की, 'असा' इसम आपल्या-पोराबाळांच्या चाळींत रहाणे धोक्याचें आहे असा त्यांचा ठाम ग्रह झाला. त्यानीं हळूहळू इतर शेजाऱ्यांत या बातमीची लागण केली आणि लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने सुट धरून सावध रहाण्याचे ठरविले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1665456651.jpg [postimage] => upload_post-1665456651.jpg [userfirstname] => आप्पा पेंडसे [userlastname] => [post_date] => 29 Oct 2022 [post_author] => 6314 [display_name] => आप्पा पेंडसे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [355] => Array ( [PostID] => 23610 [post_title] => भिंतीची तहान [post_content] => [post_excerpt] => “जे कुणाचीही तहान ओळखून त्यांना पोटभर पाणी पाजतात, अशीच माणसं राजवाडा उभारतात’ ही हुनान प्रांतातली चिनी म्हण लक्षात ठेव.” [post_shortcontent] =>

‘हे काय असे भिंतीला पाणी घालतात? भिंत म्हणजे काय बाग आहे का? की भितींच्या आत झाडं आहेत?’... अन्वयचे प्रश्न आणि आजी-आज्जोंची उत्तरं- वाचा ही विज्ञान-गोष्ट!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1666856748.jpg [postimage] => upload_post-1666856748.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 27 Oct 2022 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [356] => Array ( [PostID] => 23608 [post_title] => अर्पणपत्रिका एक उद्वेग! [post_content] => [post_excerpt] => आतां ज्याला कांही अर्पण करावं असा एकही प्राणी आमच्या चाळींत शिल्लक राहिलेला नाही [post_shortcontent] =>

यानंतर एक नवीन प्रयोग करून पहायचं मी ठरवलं. माझ्या रहस्यकथांच्या पुस्तकांवर सतत तुटून पडणारे तीनचार असंतुष्ट टीकाकार होते. त्यांना मी माझा नवा भजनांचा आणि भक्तिगीतांचा संग्रह अर्पण केला. वास्तविक याबद्दल थोडीतरी कृतज्ञतेची जाणीव त्या दुष्टांनी मनांत बाळगायची होती. परंतु त्यांपैकी एकदोघांनी भजनांच्या संग्रहावर अभिप्राय देतांना लिहिलं की “श्री. पोटतिडके यांच्या रहस्यकथा आणि भजनं यांमध्ये अधिक भिकार काय आहे हे ठरवणं थोडंसं कठीणच जाईल. मात्र भजनांची पुस्तके लहान, किंमतीनं कमी आणि पर्यायानं वाचकांवर त्यांचे अत्याचारही कमी, या तिन्हीही दृष्टीनं त्यांनी रहस्यकथांच्या ऐवजी भजनेच लिहिणे अधिक योग्य असे आम्हाला आवर्जून सुचवावेसे वाटते.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1665456222.jpg [postimage] => upload_post-1665456222.jpg [userfirstname] => पद्माकर डावरे [userlastname] => [post_date] => 26 Oct 2022 [post_author] => 6313 [display_name] => पद्माकर डावरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [357] => Array ( [PostID] => 23607 [post_title] => राजा शिवछत्रपती तृतीय आवृत्तीचा प्रकाशन-सोहळा [post_content] => [post_excerpt] => काहीजण विचारतात, “तीनशे वर्षापूर्वीची ही मढी आता का उकरता?" [post_shortcontent] =>

मी अंधभक्त नाही. शिवचरित्रात चार दोष असते तरी मी सांगितले असते. परंतु ते सापडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ज्याच्या चरित्रावर एकही डाग नाही, असे हे एकच चरित्र हे. मला लोकांनी विद्वान, इतिहासकार, पंडित नाही म्हटले तरी चालेल, परंतु माझा निश्चय असा होता, की चरित्र अशा भाषेत लिहीन, की महाराजांचे जीवन प्रत्येक घरात वाचले गेले पाहिजे. असंख्य बखरी चाळून, ऐतिहासिक पत्रे पाहून, टाचा उंच करून शिकस्तीने हे चरित्र लिहिले आहे. दोष असतील. असले तर अगत्याने कळवा. मी पुढील आवृत्तीत सुधारणा करीन.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1665454146.png [postimage] => upload_post-1665454146.png [userfirstname] => सुरेश गजेंद्रगडकर [userlastname] => [post_date] => 22 Oct 2022 [post_author] => 6311 [display_name] => सुरेश गजेंद्रगडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [358] => Array ( [PostID] => 23606 [post_title] => कथाकार शंकर पाटील [post_content] => [post_excerpt] => मराठीतील ग्रामीण कथा आज पुन्हा टीकाविषय झाली आहे. [post_shortcontent] =>

याला अपवाद फक्त पाटलांचा. त्यांच्या लेखनाचा पहिला विशेष जर कुठला जाणवत असेल तर त्यांतील गंभीरपणा. एखादी साधना चालावी तसे त्यांचे लेखन निष्ठेने चाललेले दिसते. अनुभवाची नवीं नवीं क्षेत्रे धुंडाळण्याचा, अनुभवाचे नवे नवे घाट शोधण्याचा प्रयत्न करण्यात त्यांना फार आनंद वाटतो. आणि कुठल्याही सवंग लोकप्रियतेचा मोह टाळण्याचा संयमही त्यांच्या आहे. त्यांनी विनोदी कथांचा अलिकडे एक बाज काढला तोही प्रकृतीने खास त्यांचा आहे. 'ऊन' आणि 'धिंड' या दोन संग्रहात या सगळ्या कौशल्याचे प्रकर्षाने दर्शन घडते. त्यांच्या ‘ऊन’ मधील कथांतून जर काही जणवत असेल तर अनुभवाची सखोलता. जीवनातल्या गाभ्यालाच ते जणुकाही हात घालतात, 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1665452511.jpg [postimage] => upload_post-1665452511.jpg [userfirstname] => प्रल्हाद वडेर [userlastname] => [post_date] => 19 Oct 2022 [post_author] => 6312 [display_name] => प्रल्हाद वडेर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [359] => Array ( [PostID] => 23601 [post_title] => मराठी भाषिकांचा हिंदीचा अभ्यास [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषिकांनी हिंदी भाषिकांची बोलण्याची शैली पूर्णपणे उचलावी काय हाही विचाराचा प्रश्न आहे. [post_shortcontent] =>

मराठींत व हिंदीत कांही शब्द तेच असले तरी त्यांचा अर्थ इतका वेगळा आहे की, त्यांचा गफलतीने उपयोग केला तर बोलणारे व ऐकणारे यांच्यामध्ये गैरसमज उत्पन्न होतील किंवा आपले लेखन-भाषण हास्यास्पद होईल. एखाद्या हिंदी भाषिकाने भोजनास आलेल्या ‘आगन्तुका’चे आभार मानले किंवा एखादे वेळी असे म्हटलें—‘संसारांत’ प्रत्येक ‘जंतू’ने जन ‘जागरण’ करून एकमेकांची ‘रक्षा’ करण्याची ‘शिक्षा’ देण्याची ‘चेष्टा’ करावी असा माझा आपणास ‘विनय’ आहे.—तर आपल्याला हा गृहस्थ थट्टा तर करीत नाही ना अशी शंका येईल. परंतु शुद्ध हिंदी भाषेंत या शब्दांचा अर्थ चांगला असून त्यांचा उपयोग यथायोग्य आहे असे समजल्यावर हिंदी भाषेच्या आपल्या अभ्यासांत शब्दांची भर पडली असेंच आपल्याला वाटेल. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1664507007.jpg [postimage] => upload_post-1664507007.jpg [userfirstname] => य. बा. रानडे [userlastname] => [post_date] => 15 Oct 2022 [post_author] => 6308 [display_name] => य. बा. रानडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [360] => Array ( [PostID] => 23604 [post_title] => स्वप्न - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => जागेपणी आपली विचारशक्ति एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे काम करीत असते. [post_shortcontent] =>

एकदां मला स्वप्न पडले की मी सभेचा अध्यक्ष या नात्याने इंग्रजीत भाषण करीत आहे. जागे झाल्यावर आठवणीने मी माझ्या भाषणाच्या पंधरावीस ओळी लिहून काढल्या आणि खरोखर त्या सुसंबद्ध व व्याकरणदृष्ट्या अत्यंत शुद्ध होत्या. मी इंग्रजी सहावीत असतांना संस्कृतमध्ये कविता करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो मला साधला नाही, पण एके दिवशी स्वप्नांत मी एक श्र्लोक रचला त्याचा अर्थ मला अद्यापि आठवतो तो ‘विरहानल दग्धानां भवत्याशा निबंधनम्’ असा होता. लहानपणी ‘मनोरंजनां’तील गोष्टी वाचण्याचा मला फार नाद असे व एखादी गोष्ट लिहावी असे मला नेहमी वाटे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1664510738.jpg [postimage] => upload_post-1664510738.jpg [userfirstname] => म. का. कारखानीस [userlastname] => [post_date] => 12 Oct 2022 [post_author] => 6309 [display_name] => म. का. कारखानीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [361] => Array ( [PostID] => 23603 [post_title] => स्वप्न - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => वाचलेली गोष्ट कांहीशा विकृत स्थितींतच स्वप्नांत पाहण्याचा फार संभव असतो [post_shortcontent] =>

या स्वप्नाचा अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ व्हिएन्ना येथील प्रोफेसर फ्रूड हा होय. याने या विषयाचा पुष्कळ वर्षे अभ्यास करून आपला पहिला ग्रंथ सन १९०० साली प्रसिद्ध केला. सदर ग्रंथाचे बहुतेक सर्व युरोपियन भाषांत भाषांतर झाले आहे. फ्रूडचे म्हणणे असे होते की, मनु,याच्या मनांत शेकडो इच्छा उत्पन्न होत असतात. यांपैकी कांही इच्छा अगदी दुष्प्राप्य असतात. व कांही नैतिकदृष्ट्या अथवा सामाजिक दृष्ट्या अयोग्य असतात. या अयोग्य व दुष्प्राप्य इच्छा दाबून टाकण्याचा मन नेहमी प्रयत्न करीत असते व त्या अगदी नाहीशा झाल्या असे मनाला वाटते. पण खरोखर त्या अगदी नाहीशा होत नाहीत. त्या अज्ञात मनाच्या खजिन्यांत पडून राहिलेल्या असतात व स्वप्नांत या इच्छा प्रकट होतात. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1664510727.jpg [postimage] => upload_post-1664510727.jpg [userfirstname] => म. का. कारखानीस [userlastname] => [post_date] => 08 Oct 2022 [post_author] => 6309 [display_name] => म. का. कारखानीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [362] => Array ( [PostID] => 23602 [post_title] => स्वप्न - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => जागृति व सुषुप्ति यांच्या मानाने स्वपनाचा काल फारच अल्प असतो [post_shortcontent] =>

भविष्यसूचक स्वप्नांचा उल्लेख बायबलमध्येही आहे. जुन्या करारामध्ये उत्पत्ति या भागाच्या ४१ व्या अध्यायांत फारो राजाला पडलेल्या स्वप्नाचे वर्णन केले आहे. ‘फारोस स्वप्न पडले की, आपण नाईल नदीच्या तीरी उभे आहोत. तेव्हां सात धष्टपुष्ट गाई नदींतून बाहेर निघून लवाळ्यांत चरूं लागल्या. पहतो तो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा सात गाई नदींतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईजवळ नदीतीरी उभ्या राहिल्या. तेव्हां त्या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईस खाऊन टाकले.’ या स्वप्नाचा उलगडा योसेफने केला की, यापुढे सात वर्षे सुकाळ पडणार आहे व त्यानंतर सात वर्षे भयंकर दुष्काळ पडणार आहे. बायबलमध्ये आणखीही पुष्कळ स्वप्नांचा उल्लेख केला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1664510716.jpg [postimage] => upload_post-1664510716.jpg [userfirstname] => म. का. कारखानीस [userlastname] => [post_date] => 05 Oct 2022 [post_author] => 6309 [display_name] => म. का. कारखानीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [363] => Array ( [PostID] => 23605 [post_title] => तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी [post_content] => [post_excerpt] => जिवंत ज्ञानाचा स्थायीभाव म्हणजे सतत जागृति. [post_shortcontent] =>

वैदिक पांडित्याबरोबरच त्यांच्या ठिकाणच्या आधुनिक पांडित्याचें दर्शन जनतेला वेळोवेळी घडलेले आहे. त्यांना इंग्रजी शिकवायला गुरूहि मोठे थोर मिळाले होते. गांधींच्या आश्रमांत त्यांना प्रथम आचार्य विनोबा भाव्यांनी इंग्रजी शिकवले. मात्र त्यांची इंग्रजी भाषेवर इतकी प्रभुता आहे की, त्या परकीय भाषेंत ते तासन्तास व्याख्यान देऊ शकतात! भौतिकवाद व मार्क्सवादाचें आधुनिक सर्व तत्वज्ञान त्यांनीं स्वतंत्रपणें स्वतः अभ्यासले आहे. त्यानंतर त्यांचा भाई मानवेंद्रनाथ रॉय यांच्याशी संबंध आला. हिंदुस्थानच्या राजकीय क्षेत्रांत विख्यात क्रांतिकारक व तर्कशुद्ध विचारसरणीबाबत व नव्या मानवतावादी धोरणाबाबत प्रसिद्ध असलेले नेते श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रत्यक्ष पदार्पणानंतर त्यांच्याकडे अनेक बुद्धिवंत व प्रामाणिक राजकारणी पुरुष आकर्षित झाले. त्यांत महाराष्ट्रांत नांव घेण्याजोगा पंडित म्हणून श्री. लक्ष्मणशास्त्री यांचा प्रामुख्यानें उल्लेख करावा लागेल

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1664514029.jpg [postimage] => upload_post-1664514029.jpg [userfirstname] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [userlastname] => [post_date] => 01 Oct 2022 [post_author] => 6310 [display_name] => लक्ष्मणराव काशिनाथ हसमनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [364] => Array ( [PostID] => 23598 [post_title] => कणकवलेच्ये नग - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => बाबांका ज्येच्यावर कृपा करुची आसता तेका ते शिगारेटचे चटके देतात [post_shortcontent] =>

दिनकर राणे हा त्याचा लंगोटी यार. तो आता हयात नाही. दारू पिऊन लिव्हर फुटून तो मेला. त्या दिनक्याचे दाखले देत नाना बाता मारणाः “अरे दिनक्या राण्याकडे येक बॅटरी होती. बॅटरी म्हंजे सादी-सुदी नाय. लय पावरफुल. पावर म्हंजे किती? अरे सादी-सुदी नाय. अरे ३० हजार फूट बावीत वरसून बॅचरी मारलंस तर तळाक काय आसात ता दिसायचा — ”

मुळात ३० हजार फूट खोलीची विहीर अख्ख्या पंचक्रोशीत असण्याचा संभव नव्हता आणि दिनकर राणेकडे पॉवरफुल बॅटरी कुठची असायला! त्याच्याकडं साधी बॅटरी नव्हती. रात्री हातभट्टी झोकून तो माजाची चुडती पेटवून झेलपटत घरी जायचा. पण दत्तू नानाची बाता मारण्याची पावर ही अशी होती. ३० हजार फुटांवरूनही त्याच्या बातांचा वास यायचा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661831939.jpg [postimage] => upload_post-1661831939.jpg [userfirstname] => महेश केळुसकर [userlastname] => [post_date] => 28 Sep 2022 [post_author] => 6306 [display_name] => महेश केळुसकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [365] => Array ( [PostID] => 23597 [post_title] => कणकवलेच्ये नग - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => फरक कळाक व्हयो तर गूळ जीबेर ठेवचो लागतलो [post_shortcontent] =>

असा हा सतीशचा हुशार मामा एके दिवशी गचकला. साहजिकच सतीशला अतिशय दुःख झालं. त्यानं अन्न-पाणी टाकलं नि त्याची समजूत काही केल्या पटेना. सगळे भेटून गेले. शेवटी आठव्या दिवशी बापूला सतीशकडे जायला सवड मिळाली. बापू पाचारायला गेल्यावर सतीशनं शिरस्त्याप्रमाणं रडायला सुरुवात केली आणि जरा जास्तच दुःखाचं प्रदर्शन होऊ लागलं. आता याचं सांत्वन कसं करावं, या अत्यंत घोर विचारात बापू पडला. नेहमीपेक्षा वेगळ्या शब्दात सतीश समजूत घातली तर तो थांबेल, अशा विचाराच्या नादात बापू रंगून गेला... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661831928.jpg [postimage] => upload_post-1661831928.jpg [userfirstname] => महेश केळुसकर [userlastname] => [post_date] => 24 Sep 2022 [post_author] => 6306 [display_name] => महेश केळुसकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [366] => Array ( [PostID] => 23596 [post_title] => मुंबई काँग्रेसची फलश्रुति - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => आज ना उद्या समाजसत्तावादी काँग्रेसवर आपला ताबा चालवितील ही गोष्ट आतां अगदी निश्चित झालेली दिसते [post_shortcontent] =>

म्हणून महात्माजींना काँग्रेस सोडून देणे भाग पडलें. चौदा वर्षे त्यांनी काँग्रेसची सूत्रे स्वेच्छेने चालविलीं, चौदा वर्षे ते हिंदुस्थानच्या कॉंग्रेसच्या राजकारणाचें सर्वसत्ताधिकारी होते. त्यांच्या कारकीर्दीत जनतेंत जी विलक्षण जागृति उत्पन्न झाली ती अपूर्व होय. या कालांत त्यांनी तीनदा सविनय कायदेभंग सुरू केला. पहिला अपेशी ठरला, दुसरा कांहीं अंशी यशस्वी झाला व तिसरा सपशेल फसला. युद्धप्रसंगी एखादे राष्ट्र हरलें म्हणजे दोषांचें सर्व खापर मुख्य प्रधानावर फुटते. त्याला राजीनामा देणे भाग पडते. तो लोकांच्या अनादराला पात्र होतो. ही रीत पाहून तर गांधीनी राजीनामा दिला नाहीं अशी कोणाला शंका आल्यास नवल नाहीं. तशी शंका येण्याचें कारण खचित नाहीं. कारण त्यांची लोकप्रियता पूर्वीसरखीच कायम आहे,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661829976.jpg [postimage] => upload_post-1661829976.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Sep 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [367] => Array ( [PostID] => 23594 [post_title] => दस्तरखाना - भाग अंतिम [post_content] => [post_excerpt] => कोकणी मुसलमानाचे शाकाहारी जेवण तेवढेच समृद्ध आहे. [post_shortcontent] =>

गोड पदार्थांवर मध्य आशिया आणि महाराष्ट्राचा असा दुहेरी प्रभाव दिसतो. हलवा हा मूळचा अरबस्थानचा इराणमार्गे भारतात आला. सुजी म्हणजे शिरा आणि निव्वळ मावा घातलेला अननसाचा हलवाही मुस्लिमांचा आवडता आहे. सोनहलवा हाही मुळचा मुस्लिम. फारसी शब्द बर्फवरून बर्फी या शब्दाची उत्पत्ती. अफलातून म्हणजे मावा, अंडे, साजूक तूप, सुक्या मेव्याचे नावाप्रमाणे अफलातून मिश्रण. माव्याच्या समोश्याचे मूळ इराणी बकलाय या पदार्थात असावे, ज्या मैद्याच्या कुरकुरीत आवरणात अक्रोडचे मिश्रण असते तर माव्याचा समोश्यात गुलाबजलचे सुगंधित, सुके मेवे घातलेल्या खव्याच सारण असते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661825259.jpg [postimage] => upload_post-1661825259.jpg [userfirstname] => मोहसिना मुकादम [userlastname] => [post_date] => 14 Sep 2022 [post_author] => 6305 [display_name] => मोहसिना मुकादम [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [368] => Array ( [PostID] => 23593 [post_title] => दस्तरखाना - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => गुजरातमधील पारश्यांनी त्यात अधिक भाज्या व डाळी घालून धानसाक बनवले तर कोकणींनी दालगोश्त. [post_shortcontent] =>

लग्नाचे जेवण मुलीकडे असे. ज्यामध्ये वराचे नातेवाईक व इतरांना आमंत्रण असे. मुसलमानांच्या सणसमारंभात मांसाहार महत्त्वाचा आहे. जुन्या जमान्यात लग्नाचे जेवण म्हणजे सालन (मटणाचा रस्सा) व पुलाव, जोडीला काही भागात वांगी, गवार अशा भाज्याही करतात. काहीवेळा गोश्त पुलाव अखनी (भाज्या घालून केलेला मटण पुलाव) हा बेत असतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रश्श्यामध्ये नारळाचा वापर अधिक असतो. तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत कांद्या-टॉमेटोचा प्रभाव आहे. पोर्तुगीजांनी टॉमेटॉ हे फळ भारतात आणले. मुगल बादशहा जहांगीरला हे फळ भेट म्हणून देण्यात आले आणि नुरजहाँने तळलेल्या कांद्यात टॉमेटो घालून मुगलाई जेवणाचा पाय घातला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661825089.jpg [postimage] => upload_post-1661825089.jpg [userfirstname] => मोहसिना मुकादम [userlastname] => [post_date] => 10 Sep 2022 [post_author] => 6305 [display_name] => मोहसिना मुकादम [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [369] => Array ( [PostID] => 23600 [post_title] => अक्षरबाप्पा! [post_content] => [post_excerpt] => ज्या शाळेच्या पटांगणावर राज सरांना मस्तीखोर मुलगा म्हणून शिक्षा झाली होती, त्याच पटांगणावर २०१८ साली शाळेने त्यांचा सत्कार केला. तो दिवस त्यांना फार सुखावून गेला. लॉकडाउनमध्ये लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, ते घरातून अक्षरगणेश रेखाटून दाखवत होते. सोशल मिडियावर राज सरांनी साकारलेल्या अक्षरगणेशचे फोटोज आणि व्हिडिओज पाहायचे असल्यास-फेसबुकवर RAJ KANDALGAONKAR@aksharganesh Artist सर्च करा आणि Instagram वर akshar.ganesh.kalakar सर्च करा. तुम्हांलाही तुमचं नाव अक्षरगणेश स्वरूपात हवं असल्यास सोशल मिडियावरून त्यांच्याशी संपर्क साधा. [post_shortcontent] =>

दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘वयम्’च्या मासिकातून तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या इको-फ्रेंडली गणपतींबद्दल वाचलं असेल. यावेळी आपण ‘अक्षरगणेश’ या कलेबद्दल जाणून घेऊ या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1662376787.jpg [postimage] => upload_post-1662376787.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Sep 2022 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [370] => Array ( [PostID] => 23592 [post_title] => दस्तरखाना - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => सूर्योदयापूर्वी खाल्ले जाते ज्याला सैरी (सेहर म्हणजे सकाळ) म्हणतात. [post_shortcontent] =>

कॅलेंडरमधील दुसरा महिना म्हणजे ‘सफर’ हा होय. या महिन्याच्या शेवटच्या बुधवारला ‘सहली बुध’ किंवा ‘छल्ला बुध’ असे म्हणतात. या दिवशी सहलीला गेल्यास सर्व आजार दूर होतात, आरोग्य चांगले राहते असा समज आहे. सहलवरून सहली तसेच शेवटचा बुधवार म्हणजे छल्ला हा शब्द आला असावा. या दिवशी गूळ-चण्यावर फातिया (प्रार्थना) दिली जाते. या दिवशी गावाबाहेर रमणीय ठिकाणी जाण्याची पद्धत होती. सोबत वेगवेगळे पदार्थ, मुख्यतः कोरडे पदार्थ नेत असत. यामध्ये बेसनाचे आळण, भोजर, कड्डा गोश्त (सुके मटण), भाकरी, चटणी असे. नेहमीच्या खाद्यचाकोरीतून सुटका हा या मागचा अर्थ असावा. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661824958.jpg [postimage] => upload_post-1661824958.jpg [userfirstname] => मोहसिना मुकादम [userlastname] => [post_date] => 07 Sep 2022 [post_author] => 6305 [display_name] => मोहसिना मुकादम [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [371] => Array ( [PostID] => 23599 [post_title] => आनंदाने भरलेली दप्तरं! [post_content] => [post_excerpt] => या वाचनाच्या आनंदसोहळ्यात काही लेखक माझ्या लेकरांशी संवाद साधू लागले. सुरुवात झाली ती डॉ. आ. ह. साळुंखे व प्रवीण दवणे सरांपासून. या दोन्ही शब्दप्रभूंनी आमच्या लेकरांवर एक अमूल्य संस्कार केला, तो म्हणजे ‘कृतज्ञता’! या दोघांच्या कथा मुलांना खूप आवडल्या. त्यामुळे त्यांना आमच्या लेकरांनी पत्र लिहिलं. लेकरांच्या पत्रांना उत्तरं देताना त्यात त्यांनी लेकरांना सांगितलं, “बाळांनो, ज्यांनी तुम्हांला ज्ञान दिलं, आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा, कृतज्ञता हा मोठा संस्कार आहे.” यातूनच पत्रमैत्री, पेनमित्र, शिदोरी, अमृतकण हे विविध उपक्रम सुरू केले. या उपक्रमांच्या माध्यमातून माझी लेकरं अनेक यशस्वी व कर्तबगार मान्यवरांशी संवाद साधू लागली. [post_shortcontent] =>

ऊस लागवड क्षेत्रातील गावातल्या एका शाळेत या तरुण शिक्षकाने शिक्षणाचा मळा फुलवला आहे. ५ सप्टेंबर, शिक्षकदिनानिमित्त या आनंदी शिक्षकाचं हे मनोगत-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1662376315.jpeg [postimage] => upload_post-1662376315.jpeg [userfirstname] => युवराज [userlastname] => माने [post_date] => 05 Sep 2022 [post_author] => 6307 [display_name] => युवराज माने [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [372] => Array ( [PostID] => 23591 [post_title] => दस्तरखाना - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => कोकणी मुसलमान नावापुढे शेख लावत नाहीत तर आडनावे लावतात. [post_shortcontent] =>

प्रत्येक धर्मात खाद्य-निर्बंध घातलेले आहेत. इस्लाम त्याला अपवाद नाही. कुराण, हदिस आणि उलेमांनी लिहिलेल्या काही ग्रंथांत त्यांचे उल्लेख आढळतात. कुराणात डुक्कराचे मांस मक्रु (निषिद्ध) मानले आहे. मांसाहाराला धर्माने परवानगी असली तरी त्यासंबंधी काही नियम आहेत. पशूंमध्ये गवतभक्ष्यी, दुभंगलेले खूर असलेले (म्हणजे घोडा बाद), रवंथ करणारे, वाघ, सिंह, मांजरीप्रमाणे नख नसलेले पशू खाण्याची परवानगी केवळ दिलेली आहे. त्यानुसार गाय, बैल, म्हैस, रेडा, ऊंट, बकरी, मेंढी खाण्यास मान्यता आहे. पक्ष्यांना पंजा असला पाहिजे, पण पंज्यांने भक्ष्य पकडून खाणारे पक्षी निषिद्ध. अंडी देणारे, खवले असलेले मासे खाण्याची मुभा. मिश्या असलेले, कल्ले नसलेले माके निषिद्ध. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1661824824.jpg [postimage] => upload_post-1661824824.jpg [userfirstname] => मोहसिना मुकादम [userlastname] => [post_date] => 03 Sep 2022 [post_author] => 6305 [display_name] => मोहसिना मुकादम [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [373] => Array ( [PostID] => 23590 [post_title] => हा व्यवहार आहे - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => मनही जणूं साध्या राहणींतून राजविलासी थाटामाटाकडे आकर्षित होत चाललें होतें. [post_shortcontent] =>

फुलाचा सुवास आपोआपच बाहेर दरवळतो तसा ह्या मैत्रीचा वास बाजूच्या मंडळींना कळू लागला. घरीं मधुरेला सूचनाहि देण्याचा आईनें प्रयत्न केला. पण मिळवत्या मुलीला फार जोरानें बोलून तोडून टाकता येतं का सामान्य घरांतून? अन् आतां गुपित तरी किती दिवस ठेवायचं! आज आईला आपल्या विलासबद्दल सांगायचंच असं तिनं योजलं. आई किती हर्षित होईल बरें? इतक्या मोठ्या योग्यतेचा, सुंदर, सद्गुणी जांवई मिळणं हे भाग्य सामान्य नव्हे. हें मनांत येऊन तिच्या डोळयांतून आनंदाश्रूच येतील, नाहीं? आज आईजवळ मन खुलं करायचंच--!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1660701247.jpg [postimage] => upload_post-1660701247.jpg [userfirstname] => Malti [userlastname] => Dandekar [post_date] => 31 Aug 2022 [post_author] => 1733 [display_name] => मालती दांडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [374] => Array ( [PostID] => 23589 [post_title] => हा व्यवहार आहे - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => सुंदर तरुणीशीं मैत्री करतांना नेहमीं नेहमीं ही प्रौढ माणसं अस्से अडथळे आणतात. [post_shortcontent] =>

दार उघडलें गेलें. विलासची तरुणपणानं अधिकच चतुर बनलेली नजर तिच्या चर्येकडे गुंतली. अठरा एकोणीशीचं मोहक वय तरुणीच्या रूपांत केवढी क्रांति करीत असतं! सारे रम्य भाव चर्येवर क्षणांत प्रकट करण्यांचं सामर्थ्य मुलींना निसर्ग यावेळी देतो. जगातला सारा गोडवा यावेळी मुलीच्या नजरेंत उतरतो जसा! विलासनं क्षणांत हेरलं, की पोरीचा आवाज छान आहे पण रूप साधारण पैकी आहे. आजकालची वेषभूषा मुलींना अधिकच ठाकठीक व मनोहर दिसत नाहीं कां? तिचा बांधासुद्धां आकर्षक होता. क्षणभर तिनें धीट नजर लावून या तरुणाकडे पाहून घेतलें. कुणालाही आवडेल असाच होता विलास, प्रकृति चांगली, रूपही चांगलं नि कपडेही उंची! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1660701254.jpg [postimage] => upload_post-1660701254.jpg [userfirstname] => Malti [userlastname] => Dandekar [post_date] => 27 Aug 2022 [post_author] => 1733 [display_name] => मालती दांडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [375] => Array ( [PostID] => 23588 [post_title] => मेघदूतांतील कलाविलास [post_content] => [post_excerpt] => कालिदासाच्या प्रत्येक कृतींतून कांहीं ना कांहींतरी तत्त्वबोध निघतो; व त्यांच्या निर्माणांत त्याचा कांहीं ना कांहीं तरी हेतु असावा, असेंहि वाटतें. [post_shortcontent] =>

 कालिदासावर त्याच्या आश्रयदात्या नृपतीची अवकृपा झाल्यामुळे तो विजनवासांत असतांना त्यानें आपलें एकंदर वियोग दुःख प्रकट करण्यासाठीं हें काव्य लिहिलें आहे. मेघदूताचा एक टीकाकार वल्लभ यानें ही कल्पना प्रथम सूचित केली. पण तिच्या ग्राह्याग्राह्यतेबद्दल विद्वानांत पुष्कळच मतभेद आहे. प्रो. मिराशी यांना ती इतक्याच पुरती मान्य आहे कीं, कांहीं राजकारणास्तव विदर्भात रहात असतांना हें काव्य कालिदासानें लिहिलें असावें. अर्थात् या त्यांच्या मतांत वियोग गृहीत आहे; पण तो भर्तृशापजन्य मात्र नव्हे. परंतु, या त्यांच्या मतापेक्षां, राजाची अवकृपा व तज्जन्य स्त्रीवियोग वर्णन करण्यासाठींच कालिदासानें मेघदूत लिहिलें असावें, ही वल्लभप्रभृति टीकाकारांची कल्पनाच अधिक ग्राह्य वाटते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1660700381.jpg [postimage] => upload_post-1660700381.jpg [userfirstname] => Gajanan Trayambak [userlastname] => Madkholkar [post_date] => 24 Aug 2022 [post_author] => 5998 [display_name] => ग० त्र्यं० माडखोलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [376] => Array ( [PostID] => 23587 [post_title] => पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची ४५ वर्षे [post_content] => [post_excerpt] => मर्यादित साधने, प्रतिकूल परिस्थिति या सर्वांना तोंड देऊन गेली ३२ वर्षे पुणे अ. वि. गृहाने व्यापक राष्ट्रीय शिक्षणाचा हा अपूर्व प्रयोग चालवलेला आहे. [post_shortcontent] =>

संस्थेतील शिक्षणांत विद्यार्जन, चारित्र्य व कष्ट यांवर मुख्य भर दिला जातो. १९१८ मध्ये महात्मा गांधी यांनी संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी "The training, which boys receive here, is excellent and the way of imparting it, is also remarkable. A careful study of the curriculum has convinced me that great importance is here attached to the formation of character..." असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. आजही संस्थेत हेच सूत्र कटाक्षाने पाळले जाते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांत संपादक, लेखक, प्राध्यापक, शिक्षणशास्त्रज्ञ, डॉक्टर, वैद्य, स्थापनशास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी, व्यापारी, उद्योग-चालक, समाज-सेवक असे अनेक व्यवसायांतील नागरिक आहेत. त्या-त्या उपयुक्त व समाजहितसाधक अशा क्षेत्रांत हे विद्यार्थी निरलसपणे काम करीत आहेत. स्वावलंबनाचे परदेशीय उच्च शिक्षण घेऊन आलेले कित्येक नामवंत नागरिकही संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांत आहेत, ही गोष्ट उल्लेखनीय आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1660699268.jpg [postimage] => upload_post-1660699268.jpg [userfirstname] => वि.ब. केरूर [userlastname] => [post_date] => 20 Aug 2022 [post_author] => 6304 [display_name] => वि.ब. केरूर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [377] => Array ( [PostID] => 23580 [post_title] => विज्ञानवाद, निसर्ग व कृत्रिम जीवन - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => फक्त संभोग हवा, अपत्योत्पादन नको ही वृत्ती वाढणे श्रेयस्कर नाही. [post_shortcontent] =>

प्राचीन ट्यूटन व रोमन लोक व आर्यावर्तांतील समाज यांच्या नैतिक वागणुकीचे श्रेष्ठत्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. येथील लोक घरादारांना कुलपे न लावतां निर्धास्त प्रवासास जात. घटस्फोटास कायद्याने अडथळा नसतां सुमारे १५० वर्षांत घटस्फोट रोमन लोकांत आढळला नाही. इकडे बडोद्यांत घटस्फोटाचा कायदा पास झाल्यापासून प्रतिवर्षी घटस्फोटांची संख्या वाढत आहे व पुढेमागे काडीमोड करण्यास अडचण पडूं नये म्हणून व अधिक द्रव्यलाभाच्या वासनेने येथील ‘सुधारलेल्या’ स्त्रिया लग्न नोंदवून घेतात. अमेरिकेत भिन्न संस्थानांत घटस्फोटाचे नियम वेगळे असल्यामुळे जेथ सुलभ घटस्फोट मिळतो तेथे इतर संस्थानांतील स्त्रीपुरुषांची कोण झुंबड! ‘न्यायासनाचा खेळ न ठेवतां घटस्फोटा नोंदविणारे व दुःखी जोडप्यांस विरंगुळा (!) देणारे ‘आटोमॅटिक मशीन’ जर कोणी निर्माण केले तर वैवाहिक जीवन कित्ती कित्ती सुखकर होईल व व्यक्तिस्वातंत्र्याचे क्षेत्र किती वाढेल’ असे अधीर आधुनिक स्त्रिया मनांत म्हणत असतील. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659277042.jpg [postimage] => upload_post-1659277042.jpg [userfirstname] => वि. वि. दीक्षित [userlastname] => [post_date] => 17 Aug 2022 [post_author] => 6301 [display_name] => वि. वि. दीक्षित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [378] => Array ( [PostID] => 23579 [post_title] => विज्ञानवाद, निसर्ग व कृत्रिम जीवन - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => विज्ञानाची इतकी प्रगती झाली तरी राष्ट्रांराष्ट्रांमधील नीतिमत्ता यत्किंचितही सुधारली नाही. [post_shortcontent] =>

आनंद दोन प्रकारचा असतो. पहिला स्वस्फुरित व दुसरा परस्फुरित. चित्रकार, गवई, वाद्य वाजवणारा, कोरीव काम करणारा, नर्तक वगैरे जो आनंद अनुभवितो तो पहिल्या प्रकारचा व वरील कृतींच्या दर्शन-श्रवणाने जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कोटींत पडतो. यांत्रिक कारखान्यांत ठराविक साच्याचे काम ८ तास करून सायंकाळी आपल्या खुराड्यांत विश्रांतीस्तव जाणारा व कधी मद्यसेवन व हालती चित्रे, पाहून जिवास रिझविणारा आधुनिक युगांतील मजूर व प्रचीन समाजांतील दास यांची तुलना केल्यास मजूर त्यापेक्षां उन्नत ठरेल. दास चोवीस तास सेवक असला तरी त्याचा धनी आपुलकीने वागवीत असे. बेकारीचे भयंकर कष्ट त्याला सोसावे लागत नसत. त्याचे काम विविध प्रकारचे व सजीव असे. कामापासूनही आनंद मिळणे शक्य होते. कामांत कुचराई व दुर्लक्ष्य केल्यास धनी त्याला कठोर देहदंड करी; पण चांगले कृत्य केल्यास त्याला प्रेमळपणा दाखवी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659277050.jpg [postimage] => upload_post-1659277050.jpg [userfirstname] => वि. वि. दीक्षित [userlastname] => [post_date] => 13 Aug 2022 [post_author] => 6301 [display_name] => वि. वि. दीक्षित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [379] => Array ( [PostID] => 23583 [post_title] => मधु : राजकारणातील ‘माणूस’ - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => संजय गांधींच्या मारुती प्रकल्पामध्ये कित्येक नियम व कायदे मोडण्यात आले होते. [post_shortcontent] =>

भारत सरकारने आपले अधिकारी पाठवून मधूंना सन्मान पेन्शन स्वीकारण्याची विनंती केली, पण त्यांनी या गोष्टीला ठळकपणे नकार दिला. ‘हमने देखी की आझादी का सपना देखा था. कोई पेन्शन पाने के लिये हम लोगोंने स्वतंत्रता के आंदोलन में हिस्सा नही लिया था,’ असे ते निक्षून म्हणाले. खासदारांना मिळणारे पेन्शनसुद्धा त्यांनी घेतले नाही. ‘जनताने हमे चुनकर भेजा. हमने उनकी सेवा की. उसके लिये हमें मानधन मिलता था वह हमारे लिये काफी था. अब मुजे कुछ नही चाहिये. जिन्हे जरुरत है वे अवश्य लें. लेकिन मैं पेन्शन नही लूंगा’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या उलट स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेता सन्मान पेन्शन घेणारेही महाभाग आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659321405.jpg [postimage] => upload_post-1659321405.jpg [userfirstname] => चंपा लिमये [userlastname] => [post_date] => 10 Aug 2022 [post_author] => 6302 [display_name] => चंपा लिमये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [380] => Array ( [PostID] => 23586 [post_title] => लांबकान्या मुलाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => कान पूर्वीसारखे होईपर्यंत शाळा तर चुकवता येणार नव्हती. म्हणून दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना कान्हा आईची चिठ्ठी घेऊन गेला. थोडेदिवस टोपी घालून शाळेत यायची परवानगी त्यात मागितली होती. त्याच्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं, पण ती काही बोलली नाही. मुलं मात्र त्याला चिडवत होती. मैदानावर खेळायच्या तासाच्यावेळी वर्गातली दोन मुलं झाडाखाली उभं राहून आपसात कुजबुजताहेत हे दिसल्यावर कान्हाची सवय उफाळून आली. तो लगेच झाडामागं जाऊन त्यांचं गुपित कळून घेण्याचा प्रयत्न करायला लागला ... आणि नवल घडलं. आधीच सशासारखे लांब झालेले कान्हाचे कान दुप्पट वाढले. टोपी उडून जमिनीवर पडली. सगळी मुलं त्याच्याकडं पाहून ओरडायला लागली ... “हे हे लांबकान्या लांबकान्या सतत चोरून ऐकून ऐकून बघा कान्हाचे कान कसे गाढवासारखे झालेत...” [post_shortcontent] =>

 

एनिड ब्लायटन या इंग्रजीतील प्रसिद्ध लेखिका. (जन्म-१८९७, मृत्यू-१९६८). त्यांनी अगदी शिशु ते किशोर या वेगवेगûया वयोगटांसाठी कथा, कादंबऱ्या लिहिल्या. तुम्ही लहानपणी त्यांच्या 'नॉडी’च्या गोष्टी वाचल्या असतील. आणि आता कुमार-किशोरवयात 'द फेमस फाइव्ह’, 'द सिक्रेट सेव्हन’, अशा साहसकथा वाचत असाल. किंवा नसतील वाचल्या तर जरूर वाचा. एनिड ब्लायटनच्या पुस्तकांचे अनुवाद ९० भाषांत झालेले आहेत. मराठीतही एनिड ब्लायटनची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एनिड ब्लायटनच्या एका कथेचा हा स्वैर अनुवाद-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1660045010.jpg [postimage] => upload_post-1660045010.jpg [userfirstname] => सोनाली [userlastname] => नवांगुळे [post_date] => 10 Aug 2022 [post_author] => 6303 [display_name] => सोनाली नवांगुळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [381] => Array ( [PostID] => 23582 [post_title] => मधु : राजकारणातील ‘माणूस’ - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => लोहिया स्वतः ब्रह्मचारी. त्यांच्यात स्त्रीदाक्षिण्य भरपूर. [post_shortcontent] =>

एकदा तारकेश्र्वरी आमच्याकडे चहाला आल्या. नॉर्थ अव्हेन्यूवरची जागा बदलून आम्ही रकाबगंज रोडवरच्या बंगल्यात राह्यला आलो होतो. त्यांना हा नवा पत्ता सांगायला मधू विसरले होते. त्यामुळे नॉर्थ अव्हेन्यूच्या फ्लॅटला कुलूप लागलेले पाहून त्या चकित झाल्या. मग कुणीतरी त्यांना आमचा नवा पत्ता सांगितला. तेव्हा त्या धापा टाकीत आमच्या घरी येऊन पोचल्या. बरोबर त्यांचा लहान मुलगा होता. त्या दिवशी केस कापून आल्या होत्या. त्यांचा तो बॉय कट पाहून आमच्याकडे आलेला एक छोटा पाहुणा मिन्या खट्याळपणे म्हणाल्या, ‘ही बाई आहे का पुरुष तेच समजत नाही.’ त्यांचे चिरंजीव नुकताच ‘आराधना’ चित्रपट पाहून आले होते. ते सांगत होते. ‘वो राजेश खन्ना. अभी बाप बना था, अभी बेटा. क्या गडबड है कुछ समझ में नही आता.’ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659321539.jpg [postimage] => upload_post-1659321539.jpg [userfirstname] => चंपा लिमये [userlastname] => [post_date] => 06 Aug 2022 [post_author] => 6302 [display_name] => चंपा लिमये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [382] => Array ( [PostID] => 23585 [post_title] => जल बिन मछली [post_content] => [post_excerpt] => ओहोटीच्या वेळी खाडीच्या किनाऱ्यावर हळूहळू चालणाऱ्या निवट्या पाहिल्या आहेत? दोन पायांच्या मदतीने त्या दुडूदुडू चालत आहेत असंच वाटतं. प्रत्यक्षात निवट्यांना पुढचे पर (पेक्टोरल फिन) असतात. त्यांच्या आधारे निवट्या चिखलातून चालू शकतात. त्या दोन फुटांपर्यंत उड्याही मारू शकतात. [post_shortcontent] =>

मासे पाण्याबाहेर राहूच शकत नाहीत, जर पाण्याबाहेर आले किंवा त्यांना काढलं तर तडफडून मरतात हे आपण पाहिलेलं/ ऐकलेलं असतं. मात्र वेळ आलीच तर पाण्याशिवायही राहू शकतील असेही मासे निसर्गाने निर्माण केले आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659695375.jpg [postimage] => upload_post-1659695375.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 06 Aug 2022 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [383] => Array ( [PostID] => 23581 [post_title] => मधु : राजकारणातील ‘माणूस’ - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => स्वतंत्र पार्टीचे खासदर पिलू मोदी म्हणजे महाविनोदी. [post_shortcontent] =>

एकदा संसदेच्या वाचनालयातून मी काही पुस्तके वाचायला घेतली. तिथे मला श्री. अटलबिहारी वाजपेयीजी भेटले. ते भेटले की माझ्याशी मराठीत संभाषण करू लागत. त्या दिवशी ते मला हसत हसत म्हणाले, ‘वहिनी, मला मराठी भाषा येते बरं का. मला काव्य फार आवडते.’ त्यांच्या बाबतीत सर्वांत मजेदार किस्सा घडला तो राष्ट्रपतिभवनातील युनोचे सेक्रेटरी उथांट यांच्या भेटीच्या प्रसंगी. त्यांच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या मेजवानीच्या वेळी मधू अटलजींबरोबर बोलत उभे होते. अटलजींची-माझी ही पहिलीच भेट. मधूंनी माझी ओळख करून दिल्यावर मी त्यांना विचारले, ‘आप की श्रीमतीजी कहां हैं?’ ते म्हणाले, ‘नही हैं.’ माझी समजूत झाली की त्या दिल्लीत नाहीत. मी त्यांना पुन्हा विचारले, ‘क्या वे दिल्लीसे बाहर हैं? कब लौटनेवाली हैं?’ त्यावर अटलजी जोर देऊन म्हणाले, ‘वो हैही नही.’ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659320528.jpg [postimage] => upload_post-1659320528.jpg [userfirstname] => चंपा लिमये [userlastname] => [post_date] => 03 Aug 2022 [post_author] => 6302 [display_name] => चंपा लिमये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [384] => Array ( [PostID] => 23584 [post_title] => सापांना 'अभय' देणारा मित्र [post_content] => [post_excerpt] => सापांना गंधज्ञान नसतं, त्यांना ऐकू सुद्धा येत नाही मग गारुड्याने पुंगी वाजवली की साप कसा डोलतो हा एकदम नागपंचमी स्पेशल प्रश्न माझ्या मनात होताच. अभय काकांनी आमच्या गप्पा संपता संपता सांगितलं की गारुडी त्यांच्या त्या पुंगीला एखादी गडद रंगाचा गोंडा किंवा कापडाचा तुकडा वगैरे बांधतात. साप त्या रंगाकडे बघून डोलतो! [post_shortcontent] =>

 

'वयम्' मासिकाच्या ऑगस्ट २०१३च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख खास नागपंचमीनिमित्त-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659428716.jpg [postimage] => upload_post-1659428716.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 02 Aug 2022 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [385] => Array ( [PostID] => 23570 [post_title] => स्वर्ग [post_content] => [post_excerpt] => नशीब माझें कीं, मी बेकार आहे आणि सध्यां काय करतों हें ह्या लोकांना ठाऊक नाहीं. [post_shortcontent] =>

 माझ्या आयुष्याची चौकट जशी खिळखिळी झाली होती तशीच ही चौकडीहि फुटली होती. दोघांविषयीं मला कळले होते, तिसरा समोर बसला होता, आता राहता राहिला चौथी व्यक्ती! तिच्याविषयीं कांहीं कळले तर जाणून घेण्यास तर मी विशेष उत्सुक होतों, भीतभीतच मी विचारलें, “शारंगपाणी, तुमच्याबरोबर त्या बाई असत त्या कुठे असतात?–" मला वाटलें कीं माझा प्रश्न ऐकून तो खुलेल. रंगांत येऊन म्हणेल, "त्या होय!- त्यांचे आणि माझे लग्न झाले- माझा संसार करते आहे आतां ती-" आणि मला खिजवण्याकरतां तो खदखदून हंसेल. शारंगपाणीचे आणि तिचें विशेष सख्य होते. डोळे मोडून त्याच्याजवळ लाडे लाडे बोलतांना मी तिला अनेकवेळां पाहिले होतें. तिच्याकडे मी वारंवार पहात असें हें तिच्याहि लक्षांत आलें होतें. माझ्या दिशेला बोट दाखवून शारंगपाणीजवळ कुजबुजतांना मी तिला एकदोन वेळां पाहिली होती. पण त्यामुळे तिचा राग येण्याऐवजी, त्याचाच राग मला आला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657517715.png [postimage] => upload_post-1657517715.png [userfirstname] => अच्युत बर्वे [userlastname] => [post_date] => 30 Jul 2022 [post_author] => 6298 [display_name] => अच्युत बर्वे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [386] => Array ( [PostID] => 23578 [post_title] => दीप से दीप जलाओ... [post_content] => [post_excerpt] => आपल्याला दुःखी करणाऱ्या घटना घडत असतातच. पण अशावेळी आपल्यापेक्षा जास्त आघात झालेल्या व्यक्तीकडे दृष्टी वळवली तर अचानक वेगळा दृष्टिकोन मिळून जातो... [post_shortcontent] =>

आपल्याला दुःखी करणाऱ्या घटना घडत असतातच. पण अशावेळी आपल्यापेक्षा जास्त आघात झालेल्या व्यक्तीकडे दृष्टी वळवली तर अचानक वेगळा दृष्टिकोन मिळून जातो...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659094780.jpg [postimage] => upload_post-1659094780.jpg [userfirstname] => कांचन [userlastname] => जोशी [post_date] => 29 Jul 2022 [post_author] => 2883 [display_name] => कांचन वाटवे-जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [387] => Array ( [PostID] => 23577 [post_title] => कायदा आणि मराठी [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी न जाणणारे प्रतिनिधी इंग्रजीतील कायदे संमत करत असतात! [post_shortcontent] =>

जेत्यांच्या भाषेत – राज्यकर्त्यांच्या भाषेत – आपल्याकडे कायदे करण्यास प्रारंभ झाला व अद्यापही त्याच भाषेचा आपण वापर करतो. विशिष्ट प्रांतात विशिष्ट भाषा आपण राज्यभाषा केली, तरी कायदा त्या भाषेत तयार होत नाही. इंग्रजी न जाणणाऱ्यांनी निवडून दिलेले, इंग्रजी न जाणणारे प्रतिनिधी इंग्रजीतील कायदे संमत करत असतात! –  लोकभाषेत कायदा असण्याविषयी आग्रही भूमिका मांडणारा न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा लेख -
कायदा पाळणाऱ्यांना न समजणाऱ्या भाषेत कायदे
आपल्या विशिष्ट भूप्रदेशातील नागरिकांचे जीवन नियमित करण्यासाठी शासनसंस्था जे नियम करते, त्याला आपण कायदा म्हणतो. हा नियम किंवा कायदा नागरिकांनी पाळण्यासाठी असतो. यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक तर, हे कायदे ज्यांनी पाळायचे त्यांच्या भाषेत ते असावेत व दुसरी गोष्ट म्हणजे, ते त्यांना समजावून सांगण्यासाठी एखादी यंत्रणा असावी. दुर्दैव असे की, तर्कदृष्ट्या जी गोष्ट एवढी स्वच्छ आहे, ती आपल्या देशात अस्तित्वात नाही. सर्व कायदे बहुसंख्यांना न समजणाऱ्या भाषेत – इंग्रजीत असतात व ते सामान्य नागरिकांना समजावून सांगण्याचा कोणताही उल्लेखनीय प्रयत्न होत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1659016955.png [postimage] => upload_post-1659016955.png [userfirstname] => न्या. नरेंद्र [userlastname] => चपळगावकर [post_date] => 28 Jul 2022 [post_author] => 6300 [display_name] => न्या. नरेंद्र चपळगावकर [Post_Tags] => मराठीतून कायदा, न्या. नरेंद्र चपळगावकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [388] => Array ( [PostID] => 23569 [post_title] => उत्तरेकडील वणव्याची मुंबईत उडालेली ठिणगी [post_content] => [post_excerpt] => मोहरमच्या दिवशीं प्रार्थनेस लोक जमा झाले म्हणजे त्यांना बंडाचें निशाण उभारल्याचें दिसावें अशी सर्व योजना ठरली. [post_shortcontent] =>

बंड होणार याची खात्रीलायक बातमी एका वहाबी धर्माच्या अनुयायानें त्यावेळच्या पोलिस कमिशनरला, चार्लस फोर्जेटला दिली. फोर्जेट त्यावेळचे तडक गव्हर्नर लॉर्ड एल्फीन्स्टन यांस जाऊन भेटला. व काय उपाययोजना ठरवावयाची याचा विचार-विनिमय करून आला, एल्फीन्स्टनसाहेब बराच लोकप्रिय होता. तो वारंवार देशीं लोकांना बोलावून त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागे. यामुळे त्यालाहि फोर्जेटची योजना पसंत पडली. फोर्जेट हा बहुभाषाकोविद व वेषांतर करण्यांत पटाईत होता. त्यानें वेषांतर करून व अनेक ठिकाणी स्वतः हजर राहून बंडाच्या पुढाऱ्यांचे मनोगत काय आहे याचा पत्ता काढला व सैनिकी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बंडवाल्यांना प्रत्यक्ष मसलत करतानांच पकडावयाचें ठरविलें. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657517125.jpg [postimage] => upload_post-1657517125.jpg [userfirstname] => पां.रा. ढमढेरे [userlastname] => [post_date] => 27 Jul 2022 [post_author] => 6297 [display_name] => पां.रा. ढमढेरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [389] => Array ( [PostID] => 23576 [post_title] => खारट समुद्राची गोष्ट! [post_content] => [post_excerpt] => एकानं चूळ भरली. सगळं तोंड खारट झालं. तो धावतच सुटला. दमून सगळी मुलं वाळूत बसली. हातानं वाळूचे आकार करू लागली. एकदम शांतता. ‘समुद्राचं पाणी खारट का असते?” “कारण त्यात क्षारांचं प्रमाण जास्त असतं..” “समुद्राच्या पाण्यातच हे प्रमाण जास्त का? नद्यांचं पाणी गोड, पाऊस गोड नि समुद्र खारट का?” [post_shortcontent] =>

‘समुद्राचं पाणी खारट का असते?” - कारण त्यात क्षारांचं प्रमाण जास्त असतं. पण समुद्राच्या पाण्यातच हे प्रमाण जास्त का? नद्यांचं पाणी गोड, पाऊस गोड नि समुद्र मात्र खारट का?” ...या प्रश्नांची उत्तरं देणारी जपानमधली एक लोककथा-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1658747473.jpg [postimage] => upload_post-1658747473.jpg [userfirstname] => Renu [userlastname] => Dandekar [post_date] => 25 Jul 2022 [post_author] => 5965 [display_name] => रेणू दांडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [390] => Array ( [PostID] => 23575 [post_title] => भाषाविचार - चेन्नई ते जालंधर (भाग ३९) [post_content] => [post_excerpt] => भारतीय भाषांच्या परिषदेत अवधी, डोगरी, मैथिली अशा बोलींच्या प्रश्नावरचे निबंध होते... [post_shortcontent] =>

  भारतीय भाषांच्या परिषदेत अवधीडोगरीमैथिली अशा बोलींच्या प्रश्नावरचे निबंध होते. काही लोकांनी स्थलांतरितांच्या भाषिकसामाजिक प्रश्नांचा विचार केला होता. त्यात दिल्लीमध्ये स्थलांतरित झालेल्या केरळी लोकांचा प्रश्न होतातर सौराष्ट्रातून मदुराईत स्थलांतरित झालेल्या सौराष्ट्री भाषकांचा आठ-नऊशे वर्षांचा इतिहासही होता. काश्मिरी दहशतवादाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण न मिळणं आणि त्यातून आलेलं तुटलेपणअसं म्हैसूरच्या केंद्रीय भारतीय भाषा संस्थानचे निवृत्त अध्यक्ष ओंकारनाथ कौल यांनी मांडलं. - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भारतीय भाषांच्या परिषदेतील अनुभव सांगतायत - 
जालंधरच्या ‘पंजाबी भाषा अकादमी’ आणि ‘पंजाबी अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस अँड लिटरेचर’ यांनी आयोजित केलेल्या भारतीय भाषांच्या परिषदेचा आपण या लेखात विचार करणार आहोत. पंजाबी विद्यापीठातले माझे मित्र आणि भाषिक चळवळी, भाषिक राजकारण यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जोगासिंग विर्क आणि प्रा. सुखविंदर सिंग सांघा यांच्या पुढाकाराने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातल्या १५ राज्यांतून ७० अभ्यासक निबंध वाचनासाठी आले होते. नेपाळमधील दोन प्रतिनिधीही आले होते. त्यांनी शिक्षणाचं माध्यम, सामाजिक समानता आणि प्रादेशिक भाषा, परिभाषेची निर्मिती, दुसरी भाषा शिकण्याची प्रक्रिया, स्थलांतर आणि भाषिक संघर्ष, जनगणना आणि भाषेचं राजकारण, अशा अनेक विषयांवर चर्चा केली. मी परिसंवादात उद्घाटनपर भाषणासाठी गेलो होतो. तीन दिवसांचा हा अनुभव माझं भाषिक भान वाढवणारा तर ठरलाच, शिवाय भाषेच्या चळवळीसाठी काम करणारे नवे मित्र मिळाले. अभ्यासक आणि कार्यकर्ते यांच्यात सांधेजोड होण्याची शक्यता वाढतेय असं दिसलं. आश्चर्य म्हणजे लहान मुलांसोबत काम करणाऱ्या मूळच्या ओरिसाच्या असलेल्या लुलबी पटनायक नावाच्या एक अभ्यासक म्हणाल्या की, ‘भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांशी जोडून घेतलं पाहिजे, प्रश्न दोन्ही अंगाने समजून घेतले पाहिजेत’. हे ऐकून बरं वाटलं. अन्यथा असं दिसतं की, विद्यापीठीय विचारवंत मंडळींच्या लेखी विषय भाषेचा असो की इतर कुठलाही असो, कागद रंगवणं आणि पारिभाषिक शब्दांच्या जंजाळात सगळं अडकवून आपल्या निबंधाचा आयएसबीएन क्रमांक असलेल्या पुस्तकात समावेश होईल असं पाहणं, यालाच महत्त्व आलं आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1658730340.png [postimage] => upload_post-1658730340.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 25 Jul 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => चेन्नई, भाषाशास्त्र, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [391] => Array ( [PostID] => 23568 [post_title] => अर्थात् वधूपरीक्षण - भाग अंतिम [post_content] => [post_excerpt] => गोमिनी म्हणजे सिंधू. पतीस ध्यानी, मनी व स्वप्नी देवता मानणारी आर्यवधू. [post_shortcontent] =>

वधूची परीक्षा करून उभयतांच्या मस्तकांवर अक्षता पडल्या, धर्मेच अर्थेच कामेच दोघेही परस्परांशी अग्नी नारायणासमोर प्रतिज्ञाबद्ध झाले की असे वाटेल की उंच पर्वताच्या शृंगावर आपण पोंचलो आतां एखाद्या सोप्या जवळच्या रस्त्याने खाली तरण्यास आरंभ करण्यास हरकत नाही. पण सप्तपदी संपून संस्कार पूर्ण झाला म्हणजे काय? तर प्रियाराधन समाप्त होऊन विवाहास प्रारंभ जाला. मंत्राचा उच्चार होऊन गेला, परंतु कार्य अवशिष्ट राहिले. दोघींची मने एक होणे, दोघांच्या आकांक्षा, विचार, विकार आणि भावना तन्मय होऊन जाणे, परस्परांची सुखदुःखे, चिंता, भीती, आनंद यांचे अद्वितीयत्व साधणे, तात्पर्य उभयतांनी उभयतांची हृदये ओळखणे, जाणणे, नव्हे, दोघांचे मिळून एकच अंतःकरण होणे हे मुख्य कार्य यापुढेच व्हावयाचे असते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657508596.jpg [postimage] => upload_post-1657508596.jpg [userfirstname] => श्री. ब. ताटके [userlastname] => [post_date] => 23 Jul 2022 [post_author] => 6296 [display_name] => श्री. ब. ताटके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [392] => Array ( [PostID] => 23574 [post_title] => विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा [post_content] => [post_excerpt] => मराठी माणूस की मराठी भाषा... [post_shortcontent] =>

रशियात पूर्वी असा एक नियम होता, की ज्या कोणा रशियन माणसाला नोबेल पुरस्कार मिळेल, त्याने रशियन टीव्हीवर येऊन लोकभाषेत त्याचे संशोधन समजावून सांगितले पाहिजे. लोकभाषेच्या महत्त्वाबरोबरच कोणतीही गोष्ट समजावून सांगताना जर त्याचा व्यवहाराशी संबंध जोडला तर ते ऐकणाऱ्याला चटकन समजते. – विज्ञान-तंत्रज्ञान लोकभाषेत का आणायचे, याचे विविध दाखले देत लोकभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पा. देशपांडे यांचा लेख -
या परिसंवादाचा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी’ असा आहे. पण मराठी म्हणजे काय? मराठी माणूस की मराठी भाषा की मराठीची वाटचाल की मराठीची अधोगती की मराठीची गळचेपी? सोयीसाठी मी माझ्यापुरता हा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ असा ठेवला आहे.
१८१८ साली इंग्रजी अंमल सुरू झाला. पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगवा झेंडा उतरवला जाऊन ब्रिटिशांचा युनियन जॅक वर चढवला गेला. त्यापूर्वी लोकांच्या बोलण्यात मराठी भाषा होती, पण ती निर्भेळ मराठी भाषा होती का? जेव्हा दोन भाषक लोक, दोन धर्मांचे लोक, दोन पंथांचे लोक, दोन प्रांतांचे लोक, दोन देशांचे लोक एकत्र येतात; तेव्हा लोकांच्यात रोटी-बेटी व्यवहार होऊ लागतात आणि त्याचा परिणाम भाषेवर नकळत होतो. इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी व्यापारानिमित्त इंग्रज येथे आलेच होते. पण त्यावेळी अंमल त्यांचा नव्हता. त्यापूर्वी मुसलमानांचा अंमल असल्याने मराठी भाषेत फारसी, उर्दू आणि पर्शियन शब्दांचा भरणा खूप होता. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या एका निबंधात शिवाजीच्या एका पत्राचा उल्लेख आहे. या पत्रात १५० पैकी १४५ शब्द उर्दू वा पर्शियन होते, कारण शिवाजी महाराजांपूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्रावर मुसलमानांचे राज्य होते. राज्य ज्याचे त्याच्या भाषेचा प्रभाव बोलीभाषेवर पडतो. आणि तो केवळ शिवाजीच्याच काळी होता असे नसून मराठीतील सुप्रसिद्ध कवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांच्या काव्यावरही बऱ्यापैकी असल्याने साहित्यिक अनंत काणेकर त्यांना म्हणाले होते की, ‘जरी या मराठमोळ्या शिवबास बोध व्हावा, तरी फारसी-मराठी, मज कोश पाठवावा!’ इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हते असे नाही, पण आज त्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो ते खऱ्या अर्थाने इंग्रजी अंमल सुरू झाल्यावरच आले. आणि ते इंग्रजांमुळे आल्याने साहजिकच ते इंग्रजीत आले. त्यासाठी त्यांनी आल्या-आल्या इंग्रजी पाठशाळा सुरू केल्या. पण हेही  विसरून चालणार नाही, की १८२५ -२६ सालच्या सुमारास माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने सांगितल्यावरून जॉर्ज जर्व्हिस याने इंग्रजीतील पुस्तकांची मराठीत भाषांतरे करवून घ्यायला सुरुवात केली. त्याचे कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने इंग्रजी भाषेत असलेले शिक्षण मराठीतून द्यायचे होते आणि इंग्रजी अमलाखालील राज्य चालवण्यासाठी कारकून तयार करवून घ्यायचे होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1658384978.png [postimage] => upload_post-1658384978.png [userfirstname] => अ. पां. [userlastname] => देशपांडे [post_date] => 21 Jul 2022 [post_author] => 6299 [display_name] => अ. पां. देशपांडे [Post_Tags] => विज्ञान, तंत्रज्ञान, मराठी भाषा, मातृभाषा, अ.पां. देशपांडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [393] => Array ( [PostID] => 23567 [post_title] => अर्थात् वधूपरीक्षण - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => कल्याणी मुली, ही साळ घेऊन तिचा चांगला भात करून मला भोजन घालूं शकशील काय? [post_shortcontent] =>

विवाह खरोखरीच एक प्रकारचे दिव्य आहे. आपण वधूनची व वराची दोघांचीही परीक्षा करतो, दहा ठिकाणी मुलामुलीच्या वर्तनाबद्दल शोध घेतो व स्वतःची पूर्ण खात्री झाल्यावर मगच दोन जीवांची गांठ घालून देतो. लग्नापूर्वी व लग्नसंस्कार होत असतांना वधूवराच्या व त्यांच्या मातापितरांच्या ज्या आणा भाका होतात त्या जणूं काय विवाहांतील होमाच्या धूमाने मलिन होऊन जातात, डोळ्यांत व गालावर फांसलेल्या काजळाने काळ्या ठिक्कर पडतात. वैदिक मंत्रांच्या घोषांत विलीन होतात आणि अभिषेकाच्या जलप्रवाहांत वाहून जातात. संस्कृत वाक्ये उपाध्याय जशीं सांगतात तशींच वधूवर उच्चारितात; अर्थाचे ज्ञान अर्थांत् दोघांसही नसते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657508610.jpg [postimage] => upload_post-1657508610.jpg [userfirstname] => श्री. ब. ताटके [userlastname] => [post_date] => 20 Jul 2022 [post_author] => 6296 [display_name] => श्री. ब. ताटके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [394] => Array ( [PostID] => 23573 [post_title] => भाषा – शुद्ध आणि अशुद्ध [post_content] => [post_excerpt] => जगाबरोबर राहायचं असेल, नव्हे, पुढे जायचं असेल तर भाषा प्रमाणीकरणाला पर्याय नाही ... [post_shortcontent] =>

“काही भाषांबाबत असं दिसतं की, बहुसंख्यकांची बोली प्रमाण होते; तर काही भाषांबाबत असं दिसतं की, एखाद्या लोकोत्तर, विलक्षण प्रतिभावान पुरुषाचा त्या समाजावर एवढा प्रभाव पडतो की, परिणामतः त्याची बोली हीच प्रमाण भाषा बनते. ही प्रक्रिया हळूहळू होत असते.”– भाषाभ्यासक  प्रा. अविनाश बिनीवाले यांचा भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेबद्दलच्या समज-गैरसमजांवर प्रकाश टाकणारा लेख -
दिल्लीत असतानाची गोष्ट, रोज भल्या सकाळी खालच्या मजल्यावरचा एक संवाद नित्यनेमानं कानावर पडायचा. सुमन भाभीच्या माहेरचा गडी दूध घेऊन आलेला असायचा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो रोज एक बरणीभर ताकही आणत असे; ती बरणी देताना तो सांगायचा, ‘बहनजी, इसमें पाणी नहीं डाला है!’ आणि ह्यावर सुमन भाभी म्हणायची, ‘कितनी बार समझाया तुम्हें लेकिन अभी भी पाणी कहते हो. अनाडी! क्या तुम पानी नहीं कह सकते?’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1658123081.png [postimage] => upload_post-1658123081.png [userfirstname] => Avinash [userlastname] => Biniwale [post_date] => 18 Jul 2022 [post_author] => 2462 [display_name] => प्रा. अविनाश बिनीवाले [Post_Tags] => प्रामाण भाषा, मराठी भाषा, प्रा. अविनाश बिनीवाले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [395] => Array ( [PostID] => 23561 [post_title] => बेबी टर्टलची शाळेत एंट्री [post_content] => [post_excerpt] => बेबी टर्टल एकदम छोटुसं असतं. मोठ्या माणसांच्या हाताच्या पंजाच्या निम्मं कदाचित. त्याला उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्याला उन्हं वर चढायच्या आधी शाळेत जावं लागतं. एकदा ते शाळेत पोहोचलं की, मग त्याला हळूहळू निसर्गआज्जोबा उन्हाला कसं तोंड द्यायचं ते शिकवतात. बुलीजपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं तेही ते बेबी टर्टल शिकतं. पण त्यासाठी त्याला आधी शाळेत जावं लागतं. [post_shortcontent] =>

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायला सर्वच उत्सुक असतात. तसाच हा बेबी टर्टलही त्याच्या शाळेत जायला उत्सुक आहे. त्याचं नाव स्वीटू... या स्वीटूची ही लाघवी गोष्ट...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657018859.jpg [postimage] => upload_post-1657018859.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jul 2022 [post_author] => 2042 [display_name] => Anujac [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [396] => Array ( [PostID] => 23566 [post_title] => अर्थात् वधूपरीक्षण - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => समाज करून राहणे पशुपक्ष्यादिकांत, क्षुद्र कीटकपिपीलिकांत आणि मदोन्मत्तनागांतही दिसून येते. [post_shortcontent] =>

यावरून असे समजण्यास हरकत नाही की सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही मनुष्य समाज करून रहात असला पाहिजे; आणि म्हणूनच त्याने यज्ञासारखे सामाजिक उत्सव सुरू केले असले पाहिजेत. या यज्ञांत यजमान आणि पत्नी हे दोघेही सारखाच भाग घेत असत. महाभारत काळापर्यंत पती-पत्नी यांचा समान दर्जा असे. वैदिक काळी व रामायण महाभारतकाळी वराची परीक्षा तो पराक्रमी, शूर, वीर व धाडशी आहे की नाही याची परीक्षा घेण्यास धाव, धनुर्भंग, लक्ष्यवेध इत्यादी मर्दानी खेळांचे सामने करीत आणि त्यांत जो श्रेष्ठ ठरेल त्यास कन्येचा पिता कन्या समर्पण करी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657508616.jpg [postimage] => upload_post-1657508616.jpg [userfirstname] => श्री. ब. ताटके [userlastname] => [post_date] => 16 Jul 2022 [post_author] => 6296 [display_name] => श्री. ब. ताटके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [397] => Array ( [PostID] => 23572 [post_title] => जिद्दी सुनील [post_content] => [post_excerpt] => विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणे शिक्षकांचे कसब असते... [post_shortcontent] =>

शाळेत अनेक विद्यार्थी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. अशा कुटुंबात शिकणारी तीच पहिली पिढी असते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणे शिक्षकांचे कसब असते. या लेखात अशाच कुटुंबातून आलेल्या सुनीलची जिद्द आपल्याला दिसतेच, पण नंदादीप विद्यालयातले शिक्षक शंकर बळी यांची सुनीलला शाळेची गोडी लावण्याची जिद्दही खास वाखाणण्याजोगी आहे.
“हॅलो सुनील” - मी.
“सर, काय म्हणता? कसे आहात...?” - सुनील
जणू खूप वर्षे आम्ही भेटलोच नाही, अशा आत्मीयतेनं सुनील बोलत होता.
“सुनील, काम होतं रे एक.” मी
“काम..? मी काय काम करू शकतो सर? पण सांगा तरीही.”
“तुला शाळेत यायचंय रे.”
“येतो ना सर, सांगा, कधी येऊ? पण कशासाठी?”
“तू गेल्या वर्षी दहावी पास झालास ना! या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय तुला.”
“काय सर…! मला फक्त बावन्न टक्के तर मिळाले. मार्गदर्शन तर हायेस्ट येणारी मुलं करतात ना!”
“ती आधीची परंपरा होती सुनील, जी तुला मोडायची आहे.”
“मी येऊन काय करणार सर?”
“तू कसा अभ्यास केला हे सांगायचं विद्यार्थ्यांना.”
“मी कधी भाषण केलं नाही सर, चुकलं तर तुम्हीच बघा.”
“तू यायला पाहिजे, बस्स!” 
इयत्ता नववी ब १ या वर्गाचा मराठी विषय मला वर्षाच्या अर्ध्यातूनच शिकवायला मिळाला. एकदा गृहपाठ तपासताना हडकुळा, काळासावळा मुलगा उभा राहिला. अभ्यास अपूर्ण होता. कारण विचारलं तर वर्गप्रमुखासहित सर्वांनी एकसुरात तक्रार केली,
“हा अभ्यासच करत नाही.”
“हा सुनील, सतत गैरहजर असतो.”
अशा अनेकांच्या तक्रारी, पण काळजीपोटी, सुनीलनं दररोज शाळेत यावं यासाठीच. माणसांचं मानसशास्त्र असतं, तसं समूहाचंही मानसशास्त्र असतं आणि ते वैयक्तिकतेकडून समूहाकडे धाव घेत असतं. त्यात स्वार्थाची जपणूक असतेच असते. इतर वर्गांपेक्षा माझा वर्ग सर्वांगसुंदर व्हावा, नावलौकिक मिळवावा, असं वाटणाऱ्यांना सुनीलनं शाळेला दांडी मारलेली, अभ्यास बुडवलेला कसं आवडेल? मीही त्याने नियमित शाळेत यावं म्हणून त्याला दम भरला.
पुढच्या वर्षी सुनील नववी (२०१८-१९) उत्तीर्ण होऊन दहावीत गेला नि अनायसे वर्गशिक्षक म्हणून मला त्याचाच वर्ग मिळाला. पंधरा जूनला शाळा सुरू होऊन आठ दिवस उलटले, दहा दिवस उलटले, सुनीलचा शाळेत पत्ताच नव्हता. अशा वेळी वर्गशिक्षक त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवतात, शोध घेतात. मी सुनीलचा शोध घेऊ लागलो. जुन्या हजेरीपटावरचा त्याचा पत्ताही त्रोटक होता – सामंत बंगल्याच्या बाजूला, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. विद्यार्थ्यांना विचारलं तर पोस्टाजवळून सरळ जा, मग उजवीकडच्या नि नंतर डावीकडच्या इमारतीच्या आवारात जा, समोर रेल्वे रुळाच्या बाजूला झोपडपट्टी आहे, तिथेच सुनील राहतो.
इतक्याशा माहितीच्या आधारे सुनीलला भेटायचं ठरवलं. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर शोधाशोध सुरू केली. रेल्वेच्या इमारतीच्या बाहेरच्या ओट्यावर कोणी चटईवर तर कोणी जमिनीवर बसलेले. काहींचा पत्त्यांचा डाव सुरू होता. लहान मुलांसहित सगळे हवा खात होते. समोर रुळाच्या कडेला त्यांची झोपडपट्टी होती. चार उभी लाकडं, काही आडवी. छप्पर नि भिंती प्लास्टिक कागदाच्या. आत शिरायच्या आधी “सुनील पवार इथं राहतो का?” असं विचारताच, “व्हय, रातो की, पर अता घरी नाई. कामाला गेला.” त्यातल्या एकानं माहिती पुरवली, मला जे सांगायचं होतं ते मी एका दमात सांगून टाकलं आणि “त्याला उद्या शाळेत यायला सांगा” असा समारोप करून व त्या तरुणाचा मोबाइल नंबर घेऊन परत फिरलो. दुसऱ्या दिवशीही सुनील गैरहजर. त्या तरुणाचा फोन लावला तर उचलला जातो कुठे!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर सुनीलची वस्ती गाठली. परत तेच - “सुनील घरी नाही.” “त्याच्या घरच्यांना भेटतो.” असं म्हणताच - “त्याच्या घरी कोणीच नाही.” परत नकार. पण मी निघालो पुढेच. जेमतेम तीन फूट गल्ली. पावसानं जमीन ओली झालेली. झोपड्यांमध्येही ओलसरपणा. आत शिरायच्या आधीच त्याची आई आणि बहीण माझ्यासमोर हजर. मी त्यांना समजावून सांगत असताना आमच्याभोवती वस्तीतल्यांची गर्दी जमली. त्यांनीही माझ्या सुरात सूर मिसळला. बघतो तर काय सुनीलही झोपडीतून माझ्यासमोर हजर झाला. त्याला अडचण विचारली तर फी, पुस्तकं, बॅग या पुढे अडचणींची मजल जातच नव्हती. “उद्या दुकानासमोर भेट सकाळी अकरा वाजता, शाळेत जायच्या तयारीत.” एवढं बोलून मी साऱ्यांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी अर्धा-पाऊस तास झाला तरी सुनील आलाच नाही.
परत संध्याकाळी सुनीलच्या वस्तीत धडकलो. तो समोर उभा. मी मात्र एकटा नव्हतो. मला वस्तीवाल्यांची साथ लाभली होती. त्याचं एक न ऐकता त्याला घेऊन दुकानात गेलो. परतताना ‘उद्या शाळेत आलं पाहिजे.’ असा दमही भरला. विवेक सकपाळ या माजी विद्यार्थ्यानं सुनीलला वह्या, कंपास घेऊन दिले. दुसऱ्या दिवशी सुनीलला वर्गात पाहून मला अर्धं जग जिंकल्याचा आनंद झाला.
सुनील तसा मितभाषी; कमी नि मोजूनमापून बोलणारा. तरीही अभ्यासविषयक शंका बिनधास्तपणे विचारणारा. परिस्थितीनं कमालीचा समंजसपणा त्याला दान केलेला. त्याच्या वडिलांचं आधीच निधन झालेलं. आई, बहीण अन् तो; असं तिघांचं कुटुंब, मिळेल त्या मोलमजुरीवर चालणारं. गोरेगाव पश्चिमेकडील आय.बी.पटेल महानगरपालिकेच्या शाळेतून ‘आकार’ संस्थेच्या माध्यमातून तो नंदादीप विद्यालयात आला. इयत्ता सातवीपासून नववीपर्यंत शाळेत सतत गैरहजर राहण्याचं कारणही सामान्य नव्हतं. सर्वसाधारणपणे विद्यार्थी पालकांकडून सर्व सुविधा, सुखसोयी मिळत असतूनही शाळेत येत नाहीत. संगत, अनास्था अशा प्रकारची अनेक कारणं असतात. पण सुनीलबाबत मात्र उलट होतं. शिकण्याची इच्छा असूनही घरची परिस्थिती त्याला शिक्षणापासून दूर नेत होती. शिक्षण घेण्याच्या कोवळ्या वयात तो परिस्थितीशी दोन हात करत होता. रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करण्यापासून, कुर्ला, मालाड, जुहू वा सांताक्रुझ अशा मुंबईच्या उपनगरांमध्ये बिगारी काम करत होता. गाड्या पुसण्यापासून तर दुकानात साफसफाई करण्यापर्यंत सारी कामे करत होता. त्यातून त्याला दिवसाला दोनशे ते चारशे रुपये मिळायचे. कामातून वेळ काढून तो शाळेतही हजेरी लावत होता नि शिक्षकांनी विचारलं तर खाली मान घालून परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न करत होता.
आता सुनील शाळेत चांगलाच रुळला होता. जमेल तशी उत्तरेही द्यायचा. अडलेल्या समस्येचं निराकरण करेपर्यंत जंग-जंग पछाडायचा. वर्गात इतरांशी त्याची जवळीक निर्माण झाली होती. स्टाफ रूममध्ये झालेल्या चर्चेनुसार सुनील कमी बोलण्यामागे ‘त्याची भाषा’ हे एक कारण होतं. त्याचं मूळ गाव वाशिम जिल्ह्यातलं. मी यवतमाळचा असल्याने आणखीनच जवळीक वाढली होती. ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या चाचणीत सुनील बऱ्याच विषयांत नापास झाला. पहिल्या सत्र परीक्षेतही दोन-तीन विषय कच्चे राहिले. “काय रे सुनील? कसं व्हायचं अशानं?” मी चिंता व्यक्त केली तर त्यावर –“प्रिलियमला बघा सर. सगळ्या विषयांत पास होऊन दाखवतो की नाही ते.” सुनील प्रचंड आत्मविश्वासानं बोलला. हा आत्मविश्वासच त्याला यशाकडे नेणारा होता.
सुनीलनं मला दिलेला शब्द खरा करण्यासाठी जिवाचं रान करायचं ठरवलं होतं जणू! जमेल तिथून नि जमेल तसा अभ्यास वाढवण्याचा त्यानं चंगच बांधला होता. काही दिवस तीन डोंगरीच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होता. मी वर्गशिक्षक असल्यानं पहिली तासिका माझीच असायची. सुनील हल्ली दररोज उशिरा येत होता. कारण कळतच नव्हतं. विचारलं तर “सॉरी सर.” इतकंच बोलायचा. एक दिवस न राहवून त्याला वर्गाबाहेर घेऊन विचारलंच,
“काय रे? शाळेपासून तुझं घर चालत फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. मग तुला शाळेत यायला उशीर का होतो.?”
“आता मी गोरेगावात नाही राहत सर, मानखुर्दला राहातो.”
“म्हणजे?”
“सर, मानखुर्दहून वडाळा, तिथून अंधेरी नि मग गोरेगाव. लोकल बदलत यावं लागतं सर.”
“अरे, पण गोरेगावातून मानखुर्दला?”
“गव्हर्नमेंटनं फ्लॅट दिला सर, मानखुर्दला.”
“अरे वा! आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन! मला आधी सांगायचं ना.”
सुनीलला प्रवासाचा त्रास होत होता, पण झोपडीतून फ्लॅटमध्ये जाणं ही त्याच्यासाठी खूपच आनंद देणारी बाब होती. सुनीलला मुंबईत हक्काचं घर मिळालं होतं.
“सर... सर…”
“काय झालं सुनील? एवढा आनंद?”
“सर, तुम्हांला बोललो होतो ना! प्रीलियममध्ये पास होऊन दाखवणार म्हणून. झालो सर पास.”
खरं तर पूर्वपरीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षा नव्हे! पण तरीही सुनीलचा आनंद गगनात मावत नव्हता. पूर्वपरीक्षेनं वार्षिक परीक्षेचा मार्ग सुकर बनवला होता. आशादायी परिस्थिती निर्माण झाली होती.
पहिली तासिका संपल्या-संपल्या वर्गशिक्षक गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लगेच फोन करतात. गैरहजर असल्यामुळे मीही सुनीलच्या घरी फोन लावला ‘तर तो शाळेत गेला’ असं त्याच्या आईनं सांगितलं. ‘मग शाळेत का नाही आला?’ अशी माझी चिंता. संध्याकाळी परत फोन करून सुनीलशी बोलल्यावर दिवसभराच्या तणावातून मुक्त झालो. दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं तर त्याचं उत्तर ऐकून रागवायचं की आनंदी व्हायचं, हेच मला कळत नव्हतं. कारण शाळेला दांडी मारून आणि अभ्यास बुडवून गैरहजर राहिल्याबद्दल रागावायचं की शाळेबाहेरच्या अभ्यासवर्गाला हजर राहून, मिळेल तिथून ज्ञानकण गोळा करत असल्याबद्द्ल आनंद व्यक्त करायचा. खाली मान घालून बोललेल्या “सॉरी” या शब्दात मला माझं उत्तर मिळालं. पूर्वपरीक्षेचा निकाल घसरू न देता त्यात वाढ करण्यासाठी सुनील प्रयत्नशील असायचा. विषय-शिक्षकांना तो सतत वर्गाबाहेरही गाठायचाच, पण त्याचबरोबर वैतीबाई, साळगेबाई, कानसेसर यांचीही मदत घ्यायचा. इयत्ता सातवीपासून आतापर्यंत ग्रंथपाल रेखाबाई यांच्याही संपर्कात सुनील आहे.
वार्षिक परीक्षेसाठी सुनीलला यशोधाम हायस्कूल हे केंद्र मिळालं. आमची शाळा रेल्वे स्टेशनजवळ नि हे केंद्र मात्र जरा लांबच. मानखुर्द ते केंद्र किमान दोन तासांचा प्रवास. परीक्षेच्या काळात त्याला माझ्या घरी मुक्कामाला येण्यास सांगितलं. कधीही ‘नाही’ हा शब्द न उच्चारणारा तो, तेव्हाही ‘हो’ म्हणाला. पण परीक्षा संपेपर्यंत आलाच नाही. त्या केंद्रात परीक्षेला असणारे विद्यार्थी सुनील दररोज पेपर द्यायला येत असल्याचं सांगायचे, पण मग मुक्कामाला का आला नसावा? त्याचा फोन लागत नव्हता तर कधी-कधी तो उचललाही जात नव्हता. परीक्षा संपल्यावर शाळेत भेटायला आला तेव्हा विचारलं तर, “कसं येऊ सर? मला कांजिण्या आल्या होत्या. तुमच्या मुलांना झाल्या असत्या तर...”
सुनीलनं मला परत एकदा गप्प केलं.
(नंदादीप विद्यालयाच्या २०२१च्या वार्षिक अंकातून साभार)
शंकर बळी
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयामध्ये मराठी व समाजशास्त्र या विषयाचे शिक्षक आहेत.)

    

 

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657776733.png [postimage] => upload_post-1657776733.png [userfirstname] => Shankar [userlastname] => Bali [post_date] => 14 Jul 2022 [post_author] => 6191 [display_name] => शंकर बळी [Post_Tags] => मातृभाषेतून शिक्षण, मराठी माध्यम, खडतर प्रवास शिक्षणाचा, शंकर बळी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [398] => Array ( [PostID] => 23565 [post_title] => नाटककार खाडिलकर [post_content] => [post_excerpt] => थोर पुरुषांचे ऋण फेडण्याच्या भावनेने हे पुस्तक लिहिले आहे असे श्री. लेले यांनी प्रस्तावात लिहिले आहे. [post_shortcontent] =>

या पुस्तकाची पृष्ठे २५१ असून ती २० प्रकरणांत विभागली गेली आहेत. श्री. दाते यांचा पुरस्कार व श्री. का.म. ताम्हनकर यांचे परिशिष्ट ही यांत सामावलेली आहेत. कै. खाडिलकरांच्या जन्मापासून त्यांच्या नाट्यलेखनाची समाप्ती होईपर्यंत सर्व घडलेल्या घटनांचा इतिहास स्वतःचे अनुभवाने श्री. लेले यांनी प्रामाणिकपणाने लिहिला आहे. आपल्याला जे मौलिक वाटते त्याच्या शुद्धतेबद्दल व खरेपणाबद्दल बुद्धि व अंतःकरण यांची साक्ष पटल्यावर कै. खाडिलकरांनी नाटक लिहून लोकजागृती केली व रसिक जनतेला करमणुकीबरोबर मार्गदर्शनाने व उत्तम विचारांचे जें देणे दिले, त्याचा सारांश थोड्याबहुत प्रमाणांत या लेखनांत आढळतो. कोणत्याही कलेची निर्मिती शुद्ध बुद्धींतून व भावनापूर्ण अंतःकरणातून झाल्यानंतर, कलावंताला त्या निर्मितीबद्दल एकप्रकारचा सात्त्विक आनंद होतो

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657506253.png [postimage] => upload_post-1657506253.png [userfirstname] => नानासाहेब फाटक [userlastname] => [post_date] => 13 Jul 2022 [post_author] => 6295 [display_name] => नानासाहेब फाटक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [399] => Array ( [PostID] => 23560 [post_title] => पावसाच्या धारा येती झराझरा.... [post_content] => [post_excerpt] => पाऊस आपल्याला 'जीवन’ देतो. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगणे. त्यामुळे पाऊस ख:या अर्थाने जीवन देतो, असे म्हटले पाहिजे. तो त्याच्या वर्षावातून आपले सर्वस्व अर्पण करीत असतो. जणू तो आपल्याला संदेश देतो की, इतरांचे जीवन सफल करा. आपल्याकडे आहे ते इतरांना भरभरून द्या. सर्वांना समृद्ध करा. आनंदी व चैतन्यमय वातावरण निर्माण करा. 'त्यागातच सुख असते,’ हा बहुमोल विचार पाऊस आपल्या कृतीतून व्यक्त करतो. [post_shortcontent] =>

पावसाची किती विविध रूपे असतात! आपल्या साहित्यात 'पाऊस’ या एका विषयावर अनेक उत्तमोत्तम कविता, ललितलेख आहेत. एखाद्या पावसाळी दिवशी काही कविता मिळवून वाचा. काही पाऊस-कविता गुंफून लिहिलेलं हे शब्दचित्र-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657017793.jpg [postimage] => upload_post-1657017793.jpg [userfirstname] => भारती [userlastname] => सिनकर [post_date] => 13 Jul 2022 [post_author] => 6293 [display_name] => भारती सिनकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [400] => Array ( [PostID] => 23571 [post_title] => भाषाविचार – चेन्नईनामा (भाग ३८) [post_content] => [post_excerpt] => तमिळनाडूत सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी धुमाकूळ घातला आहे.... [post_shortcontent] =>

साधारणपणे आपण असं गृहीत धरून चालतो की, दक्षिणेतली राज्यं आणि पूर्वेकडचं बंगालसारखं राज्य या ठिकाणी प्रादेशिक भाषांची स्थिती चांगली असणार. हा अंदाज खोटा आहे हे प्रत्यक्ष चर्चेत कळून आलं. तमिळनाडूत सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी धुमाकूळ घातला आहे. आपल्या मुलांचं शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं हे ठरवण्याचा पालकांना अधिकार नसावा का, असा एक प्रश्न चर्चेला आला. तेव्हा केरळच्या प्रा. पवित्रम् यांनी 'इंग्रजीधार्जिणी व्यवस्था तुमच्यासमोर निवडीचे पर्याय कमी करून ठेवते आणि यातच हिंसा दडलेली आहे', हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यांचा हा मुद्दा फार महत्त्वाचा होता. – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार दाक्षिणात्य राज्यांच्या इंग्रजीधार्जिण्या भाषाधोरणाविषयी सांगतायत -
गेली दहा-बारा वर्षं भाषेचं काम करताना मनात सतत एक रूखरूख असायची, ती म्हणजे हे काम अजूनही बहुसंख्य समाजाला महत्त्वाचं आणि आपलं वाटत नाही. आपण एकटे पडलो आहोत की काय असं वाटायचं. प्रचंड काम, तुटपुंजं मनुष्यबळ आणि हातात अपवादाने असणारा पैसा या गोष्टींनी वैफल्य यायचं. सुदैवाने माझे सहकारी संवेदनशील असल्याने आणि बांधिलकी, चिकाटी यात कुठेही कमी पडणारे नसल्याने आम्ही आजवर निभावून नेऊ शकलो आहोत. पण मध्येच वैफल्य दाटून येतं. ही दु:खाची काजळी निघून जावी आणि आकाश निरभ्र व्हावं अशी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली. तमिळनाडूतल्या तमिळसाठी काम करणाऱ्या विविध गटांनी Promotion of Linguistic Equality या फेसबुक समूहासोबत हा उपक्रम आखला होता. तमिळनाडूमध्ये हिंदीला तीव्र विरोध होता आणि आहे. १९५० साली घटना लागू झाल्यानंतर हिंदी ही देशाची अधिकृत राजभाषा झाली आणि इंग्रजी ही सहअधिकृत भाषा झाली. घटनेच्या अंमलबजावणीनंतर पंधरा वर्षांनी म्हणजे १९६५ साली हिंदीने इंग्रजीची जागा घ्यावी असं अपेक्षित होतं. या बदलाचा अंदाज आल्याने १९६०च्या दशकाच्या सुरुवातीलाच तमिळनाडूमध्ये हिंदीविरोधी आंदोलन सुरू झालं. शासनाने १९६५ साली प्रत्यक्षात असा निर्णय घेतल्यावर त्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर आले. तत्कालीन काँग्रेस शासनाने गोळीबाराचे आदेश दिले. अनेक लोक मारले गेले. अशा वातावरणात लोकांचा सरकारी आकड्यांवर अजिबात विश्वास नसतो. तसा तो आजही नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या पन्नाशीनिमित्त चेन्नईत झालेल्या 'भारतीय भाषा अधिकार परिषदे'त सुद्धा लोक या आंदोलनाबद्दल भावुक होऊन बोलले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657526742.png [postimage] => upload_post-1657526742.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 11 Jul 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मातृभाषा, तामिळनाडू राज्य, डॉ. दिपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [401] => Array ( [PostID] => 23563 [post_title] => जंगली जनावरांचे जगप्रसिद्ध शिक्षक श्री. दामू धोत्रे [post_content] => [post_excerpt] => सायकलीवरून तेहतीस फूट चार अिंच उड्डाण करण्याचे रेकॉर्ड त्यांनी त्यावेळी ब्रेक केले [post_shortcontent] =>

सामान्यपणे समजत अशी असतें, हिंस्त्र ले श्वापदांना शिकवायचे म्हणजे सतत त्यांना क्रूरपणे मारावें लागत असेल पण हा समज निदान श्री. दामू धोत्रे ह्यांच्या बाबतींत तरी फारसा खरा नाहीं. जरूर पडली तर आणि जनावर तितकें बेरड असेल तर त्यास कॉलर घालून अथवा पायांत कांटेरी बेड्या घालून ते त्यांना शिकवतात पण ह्या चवदाव्य रत्नाचा उपयोग फारच क्वचित् वेळां करावा लागतो. ह्याचें मुख्य रहस्य जनावरांचा स्वभाव ओळखण्यात असते असे श्री. धोत्रे यांचे मत आहे, जनावरांना आपण कसे शिकवतों, ह्याबद्दलचे आपले अनुभव सांगताना ते म्हणाले—

जनावरें शिकवतांना त्याचा खरा स्वभाव ओळखणे ही फार महत्वाची बाब असते साधारणपणे ९ ते १८ महिन्यांचे जनावर शिकवण्यास घ्यावे म्हणजे शिकवण्याचे कामी फारसा त्रास पडत नाही. पण तेच जनावर १॥ वर्षापेक्षां अधिक मोठे असेल तर शिकवणे अशक्य नसले, तरी कठीण व धोक्यांचे असते. जनावरांना शिकवण्यासारखें धाडसानें काम करत असता आपल्या मनाची शांति आणि त्याच्यावर विजय मिळवू हा आपला आत्मविश्वास अजिबात ढळू देता कामा नये,' असेंहि ते म्हणाले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657277769.jpg [postimage] => upload_post-1657277769.jpg [userfirstname] => गो.वा. खरे [userlastname] => [post_date] => 09 Jul 2022 [post_author] => 6294 [display_name] => गो.वा. खरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [402] => Array ( [PostID] => 23559 [post_title] => पहिल्या दिवसाचं टेन्शन [post_content] => [post_excerpt] => काहीतरी त्याच्या मनात चाललंय ह्याचा आईला अंदाज आला. ती म्हणाली, “ठीक आहे. नाही वाचणार पण एवढं तुला लिहायचंय तरी काय? तू फार फार तर काय लिहिणार-शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, पिकनिक, टिव्ही, कार्टून्स, इ....’’ आईने भलामोठा पाढा वाचला. “प्रॉमिस हं प्रतीक, मी तुझी डायरी नाही वाचणार. पण मला एक सांग, कलेंडरवर ही एवढी मोठी खूण का केली आहेस? आणि ती पण काळ्या पेनने?’’ [post_shortcontent] =>

शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रचंड हुरहुर... अनेक प्रश्न... कितीतरी दडपण आणि जबाबदारीची जाणीव!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657016345.jpg [postimage] => upload_post-1657016345.jpg [userfirstname] => डॉ. शुभांगी [userlastname] => दातार [post_date] => 09 Jul 2022 [post_author] => 6283 [display_name] => डॉ. शुभांगी दातार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [403] => Array ( [PostID] => 23564 [post_title] => आपला सिनेमा त्यांचा सिनेमा [post_content] => [post_excerpt] => सिनेमा नावाचे वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणारे, प्रबोधन करणारे, त्यांना कलात्मक आनंद देणारे माध्यम, असं काही वादळ उठवू शकेल असा विचार कोणी केला नसावा. भूतकाळात डोकावून पाहिले तर लक्षात येते की सिनेमांनी सनसनाटी निर्माण केली नाही, एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बंदी घालावी, त्याचा निषेध करावा, अशी प्रकरणे घडलीच नाहीत असे नाही. आणीबाणीच्या काळात राजकीय विधाने करणाऱ्या, राजकारणी लोकांचे चित्रण करणाऱ्या काही चित्रपटांवर आणि नंतरच्या काळात हिंसाचाराचे, समलैंगिकतेचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांवर कधी सेन्सॉरकडून तर कधी कडव्या सामाजिक संघटनांकडून बंदी घालण्यात आली आहे. पण एखादा सिनेमा पाहायलाच हवा, तो नाही पहिला तर आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशी तीव्र जाणीव करून देणारी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रसंग घडले नव्हते. आज फोफावलेल्या समाजमाध्यमांचा यात मोठा सहभाग आहे यात शंकाच नाही पण त्याच बरोबरीने चित्रपटासारख्या वैश्विक भान देणाऱ्या कलामाध्यमाला संकुचित करण्याचा काही कलाबाह्य समूहाकडून जाणीवपूर्वक होत असलेला प्रयत्न संवेदनशील प्रेक्षकासाठी क्लेशकारक आहे. [post_shortcontent] =>

  सिनेमा नावाचे वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणारे, प्रबोधन करणारे, त्यांना कलात्मक आनंद देणारे माध्यम, असं काही वादळ उठवू शकेल असा विचार कोणी केला नसावा. भूतकाळात डोकावून पाहिले तर लक्षात येते की सिनेमांनी सनसनाटी निर्माण केली नाही, एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बंदी घालावी, त्याचा निषेध करावा, अशी प्रकरणे घडलीच नाहीत असे नाही. आणीबाणीच्या काळात राजकीय विधाने करणाऱ्या, राजकारणी लोकांचे चित्रण करणाऱ्या काही चित्रपटांवर आणि नंतरच्या काळात हिंसाचाराचे, समलैंगिकतेचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांवर कधी सेन्सॉरकडून तर कधी कडव्या सामाजिक संघटनांकडून बंदी घालण्यात आली आहे. पण एखादा सिनेमा पाहायलाच हवा, तो नाही पहिला तर आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशी तीव्र जाणीव करून देणारी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रसंग घडले नव्हते. आज फोफावलेल्या समाजमाध्यमांचा यात मोठा सहभाग  आहे यात शंकाच नाही पण त्याच बरोबरीने चित्रपटासारख्या वैश्विक भान देणाऱ्या कलामाध्यमाला संकुचित करण्याचा काही कलाबाह्य समूहाकडून जाणीवपूर्वक होत असलेला प्रयत्न संवेदनशील प्रेक्षकासाठी क्लेशकारक आहे.

[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Jul 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Contemporary Indian Cinema , Jhund, Kashmir Files, Pawankhind [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [404] => Array ( [PostID] => 23562 [post_title] => मराठी शाळांची वाढती विद्यार्थीसंख्या [post_content] => [post_excerpt] => पालकवर्ग मोठ्या संख्येने मराठी माध्यमाकडे वळल्याच्या बातम्या .... [post_shortcontent] =>

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कोरोना काळात केलेली शुल्क वाढ आणि त्याची सक्तीची वसुली यामुळे इंग्रजी शाळांतील पालकवर्ग मोठ्या संख्येने मराठी माध्यमाकडे वळल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत वाचायला मिळतायत. अशा पालकांशी विशालाक्षी चव्हाण यांनी संवाद साधला आणि त्यांची माध्यमबदलामागील मानसिकता जाणून घेतली.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. परंतु इंग्रजी शाळांनी त्यांचा धंदा बिनधास्त चालू ठेवला होता. कोरोना काळात ऑनलाइन वर्ग भरवले जायचे, पण फिया मात्र अव्वाच्या सव्वा घेतल्या जात होत्या.  ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या ऑनलाइन शाळेची फी भरली नव्हती, त्यांच्या मुलांना ऑनलाइन वर्गात बसू दिले जात नव्हते, त्यांच्या  परीक्षाही घेतल्या जात नव्हत्या. अनेक पालकांनी या खाजगी इंग्रजी शाळांच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनंही केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मुजोर संस्थाचालक कोणालाही घाबरत नाहीत हेच चित्र समोर आलं. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या प्राइम टाइमवर याविषयी बातम्या केल्या, पण परिस्थिती जैसे थे! मुळात पालकांनी या अशा मुजोर संस्थाचालकांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश तरी का घ्यावा? इंग्रजीचा ढोल वाजवणाऱ्या अनेकांना आता या खाजगी शाळांचा मनमानी कारभार नकोसा वाटू लागलाय, परंतु सांगणार कोणाला?
या पार्श्वभूमीवर आज मी अशाच एका नाडलेल्या पालकाची परिस्थिती मांडण्यासाठी हा लेख प्रपंच करावा असं ठरवलं. खाजगी शाळांच्या ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडून अनेक पालक आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय घेताना दिसतायत. इंग्रजी शाळा ते मराठी शाळा हा प्रवास खूपच विलक्षण आणि समाजातील मानसिकतेचे विविध कंगोरे उलगडणारा आहे. हा बदल समजून घ्यायला हवा. तरच आपण मराठीला उत्तम दिवस आणू शकू.

आता हेच चित्र पाहा ना! १९९० मध्ये पालकांनीच खाजगी शाळांना खिशातील भरमसाठ पैसे ओतून मोठं केलं. आणि आज २०२० मध्ये याच खाजगी शाळा पालाकांनाच संपवायला उठल्या आहेत. किती बोलकं चित्र आहे हे! कोरोना आला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद पडले. तिथे काम करणारे अनेक पालक आपल्या पाल्यांच्या  हजारो, लाखोंच्या संख्येत असलेल्या फिया भरू शकत नव्हते. इतकी वर्षं या अशाच अविचारी पालकांनी इंग्रजी माध्यामांच्या खाजगी शाळांना भरमसाठ फी देऊन पोसलं होतं, परंतु आता खरी वेळ होती या शाळांनी पालकांना सहकार्य करण्याची, पण तसं अजिबातच झालं नाही. शेवटी त्या संस्थाचालकांच्या व्यवसायाचाच भाग होता तो. आणि एखादा व्यवसायिक फक्त आणि फक्त येणाऱ्या पैशांचा विचार करत असतो. तसंच काहीसं या शाळांच्या संदर्भात झालं.

आता हे चित्र पाहा; एक पालक आपल्या मुलाला शाळेसाठी तयार करत आहेत. ते त्याच्या पायात बूट घालत आहेत, त्या बुटांची किंमत पाहताय ना? - १८०० रुपये. ही किंमत आठवून वडिलांचे डोळे पांढरे फटक पडलेयत. असे कित्येक पालक आहेत, जे खिशात पैसे नसतानाही खाजगी इंग्रजी शांळामध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेतात. समाजात मोठेपणा करण्यासाठीही असतं बरेचदा ते. तिथला गणवेश, पायातली बुटं, विविध खर्चिक पुस्तकं, इतर शैक्षणिक साहित्य यांच्या फिया भरून-भरून हे पालक पुरते बेजार होतात आणि आपोआपच मुलांवर चांगले मार्क मिळवण्याचं अदृश्य ओझं येऊन पडतं. कित्येकदा इंग्रजीतून शिकवलेलं मुलांना समजतही नाही. परंतु, आपले आईवडील पोटाला चिमटा काढून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्याला या महागड्या इंग्रजी शाळेत शिकवतायत म्हटल्यावर मुलंही ते अपेक्षांचं ओझं घेऊन शिकत राहतात, घोकंपट्टी करत राहतात. नैसर्गिक मातृभाषेपासून दूर करून दुसऱ्याच भाषेच्या पदरात तुम्ही तुमच्या मुलांना टाकताय खरे, पण त्या भाषेतून ज्ञानार्जन करण्याची तुमच्या मुलाची इच्छा आणि क्षमता आहे की नाही हे देखील पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.
 
या चित्रात विद्यार्थ्याला त्याच्या दप्तराचं ओझं आहेच, पण त्यासोबत त्याच्या पालकाच्या पाठीवर भरमसाठ फीचं ओझंही आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फिया भरता-भरता पालकांचं कंबरडं मोडून जातं. पण, इंगजीतूनच आपलं मूल शिकलं पाहिजे आणि तेही मोठ्यातल्या मोठ्या खाजगी शाळेत, यासाठी पालक दिवस-रात्र मेहनत करत राहतात. आई-वडील दोघेही नोकऱ्यांचा गाडा ओढत राहतात.

शाळेतलं शिक्षण समजून न घेता घोकंपट्टीच्या माध्यमातून मार्क मिळवले जातात. शालेय वयात मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून नवीन विषय शिकताना मुलांच्या मेंदूत कोलाहल तर असतोच, पण त्यामुळे विषयाची आवड आणि तो समजून घेण्याची मुलांची क्षमताही कमी-कमी होत जाते. खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागताना हे बालमानसशास्त्र समजून घेणं फार आवश्यक आहे.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची आणखी एक बाजू म्हणजे, या शिक्षणासाठी भरमसाठ पैसा ओतावा लागतो. ओघाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांवर भरमसाठ पैसे कमावण्याची जबाबदारीही येते, जी पालकांनीच त्यांच्याही नकळतपणे मुलांवर लादलेली असते. शिक्षण सुरू झाल्यापासून ते शिक्षण संपेपर्यंत पैसाच या मुलांना राबवत असतो, आणि कालांतराने नोकऱ्या मिळवून त्याच पैशाच्या मागे धावण्याची मुलांना सवय होऊन जाते. अगदी पैशांच्या दावणीला बांधलेली ही मुलं आयुष्यात मूल्यं, नाती, भावभावना या सगळ्याच्या पलीकडे गेलेली दिसतात.
कोरोना काळात आणि नंतरही अनेक पालकांनी आपल्या मुलांना सेमी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचं चित्र खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. इंग्रजी शाळेत असताना या मुलांना इंग्रजीतून सर्व विषय शिकावे लागत होते. सेमी इंग्रजीत फक्त गणित आणि विज्ञान हे विषय सोडता इतिहास, भूगोल असे विषय मराठीतूनच मुले शिकू लागली. सेमी इंग्रजी माध्यमात गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतीतही बदल झाला. आधी मुलांना हे विषय इंग्रजीतूनच समजून घ्यावे लागत होते, परंतु सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षक हे विषय इंग्रजी आणि मराठीतूनही समजावून सांगू लागले. त्यामुळे मुलांना त्या विषयांची आवड निर्माण व्हायला लागली. आणि मुले आधीपेक्षा जास्त आवडीने शाळेत जायला लागली आहेत. हे  असे अनुभव मी गेला महिनाभर अनेक पालकांच्या तोंडून ऐकतेय. पण या उदाहरणांमध्ये इंग्रजी शाळांच्या अर्थकारणाने त्रस्त होऊन पालकांनी हा सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षक हे विषय इंग्रजी आणि मराठीतूनही समजावून सांगतात. त्यामुळे मुलांना त्या विषयांची आवड निर्माण व्हायला लागली. आणि मुले आधीपेक्षा जास्त आवडीने शाळेत जायला लागली आहेत. हे  असे अनुभव मी गेला महिनाभर अनेक पालकांच्या तोंडून ऐकतेय. पण या उदाहरणांमध्ये इंग्रजी शाळांच्या अर्थकारणाने त्रस्त होऊन पालकांनी हा सेमी इंग्रजीचा पर्याय स्वीकारला असल्याचं समोर येतं.  गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयात शिकणाऱ्या राजेश पवार या विद्यार्थ्याची आई म्हणते, “या आधी आम्ही पवईला राहायचो, तिथे तो चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता, परंतु आता मी त्याचा या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला आहे.”  काही कामानिमित्त या कुटुंबाला पवई येथील राहते घर सोडून गोरेगावात राहायला यावं लागलं, परंतु इथे आल्यावर त्यांनी कोणतीही दुसरी इंग्रजी माध्यमाची शाळा न निवडता मराठी माध्यमाची नंदादीप विद्यालय ही शाळा निवडली.
कोरोना काळानंतर अनेक मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या वाढली. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचा इंग्रजीतून मराठीत असा माध्यमबदल केला. ही जमेचीच बाजू आहे. परंतु इंग्रजी शाळांच्या फिया परवडत नाहीत म्हणून मराठी शाळांची निवड होत असेल तर पालकांनी थोडा विचार करायला हवा. तुम्ही पर्याय म्हणून या शाळांकडे न पाहता, खरंतर मुलांनी पूर्णपणे मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं, जिथे त्यांना गणित-विज्ञान या विषयांसह इतर विषयांतील संकल्पनांही मुळातून कळतील, आणि मुलांचं शिकणं आनंददायी आणि ज्ञानपूर्ण होईल, असं जेव्हा सरसकट पालकांना वाटू लागेल तो खरा सुदिन!
विशालाक्षी चव्हाण
(लेखिका मराठी शाळेतील पालक आणि मराठी अभ्यास केंद्राची कार्यकर्ती आहे)
संपर्क क्र. ७५०६२६२८८८

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657177886.png [postimage] => upload_post-1657177886.png [userfirstname] => Vishalakshi [userlastname] => Chavan [post_date] => 07 Jul 2022 [post_author] => 6094 [display_name] => विशालाक्षी चव्हाण [Post_Tags] => मराठी शाळा, मराठी माध्यम, विशालाक्षी चव्हाण, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [405] => Array ( [PostID] => 23556 [post_title] => भारतः आज आणि उद्या [post_content] => [post_excerpt] => आमच्या भूतकालाची उपेक्षा केली, तर आमचा भविष्यकाळ पोकळ आणि अर्थशून्य राहील [post_shortcontent] =>

एखाद्या वंशाच्या किंवा जातीच्या इतिहासात, इतकी महत्त्वाची भूमिका, संस्कृतप्रमाणे जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेने क्वचितच बजावली असेल. संस्कृत भाषा ही सर्वोत्तम विचारांच्या आणि सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या अभिव्यक्तीची साधन होती, इतकेच नव्हे तर भारतामध्ये राजकीय भेदाभेद असतानाही त्याची एकजूट साधण्याचे कार्य तिने केले. रामायण आणि महाभारत हे ग्रंथ, हजारो वर्षे प्रत्येक पिढीतील लक्षावधी लोकांच्या जीवनाचे भाग बनले आहेत. आम्ही भारतीय वंशाचे लोक, बुद्धाला, उपनिषदांना आणि रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथांना विसरलो, तर आमच्याजवळ शिल्लक काय राहील, असा प्रश्न माझ्यापुढे सदैव उभा राहतो. तसे झाले तर आपला हा वंश निराधार बनून जाईल आणि या प्रदीर्घ कालावधीमध्ये ज्या मूलभूत गुणांनी आपल्याला वैशिष्ट्य प्राप्त करून दिले, ते गुणही नाहीसे होतील आणि मग भारत हा भारत राहणार नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656744004.png [postimage] => upload_post-1656744004.png [userfirstname] => जवाहरलाल नेहरू [userlastname] => [post_date] => 06 Jul 2022 [post_author] => 6292 [display_name] => जवाहरलाल नेहरू [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [406] => Array ( [PostID] => 23558 [post_title] => पाठ्यपुस्तक..एक छळवाद [post_content] => [post_excerpt] => आम्ही मुले सर्जनशील असल्याने, पाठ्यपुस्तकांचा उपयोग अम्ही विविध प्रकारे केला. आमच्यावेळी पुस्तके रंगीत नव्हती. त्यामुळे पुस्तकातील चित्रात रंग भरण्याचे काम आम्हालाच करावे लागे. चित्र रंगवल्यानंतर मूळ चित्र ओळखताच येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असू. माणसाचे प्राण्यात, फळात, झाडात किंवा एखाद्या वस्तूत रुपांतर करत असू. एकदा आमच्या विज्ञानाच्या बाईंनी आम्हाला 73 वे पान उघडायला सांगितले. सहज म्हणून बाईंनी माझ्या चित्रकार मित्राचे पुस्तक हातात घेतले आणि 73 वे पान पाहून त्या जोरदार किंचाळल्या. ती किंचाळी ऐकून बाजूच्या वर्गातील दोन शिक्षक धावत आले. ते 73 वे पान पाहून सार्याय वर्गासोबत ते शिक्षक पण खिंकाळू लागले! 73 व्या पानावर डार्वीनचा उत्क्रांतीचा सिध्दांत होता. तिथेच भरघोस दाढी मिशावाला डार्वीनचा मोठा फोटो ही होता. माझ्या चित्रकार मित्राने त्या मूळ डार्वीनच्या चित्राचे एका भयंकर सरड्यात रुपांतर केले होते. अशा प्रकारे डार्वीनचीच उत्क्रांती होईल याची सुतराम कल्पनाच नसल्याने बाई भलत्याच टरकल्या होत्या. मग बाईंनी माझ्या मित्राला डार्वीन ही पदवी दिली. आणि या ‘डार्वीनला’ उत्क्रांतीचा सिध्दांत पट्टीच्या मदतीने पाठीवर समजावून दिला. [post_shortcontent] =>

पाठ्यपुस्तकं वाचताना कितीतरी प्रश्न पडतात ना? हे असंच का, हे तसं का, असं खूपदा मनात येत! पण काय उपयोग?... असं मनात आलं की पाठ्यपुस्तकाचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर काहीतरी उपयोग करायचा, कारण ते तर एक साधन आहे ना!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1657015045.jpg [postimage] => upload_post-1657015045.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 06 Jul 2022 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [407] => Array ( [PostID] => 23557 [post_title] => आघात [post_content] => [post_excerpt] => संस्कृत भाषेत आघात केव्हा, कुठे द्यायचा ह्याबाबत स्वच्छ, सोपा नियम आहे; [post_shortcontent] =>

संस्कृत भाषेत आघात केव्हा, कुठे द्यायचा ह्याबाबत स्वच्छ, सोपा नियम आहे; जेव्हा जोडाक्षर येतं तेव्हा त्या जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर (सिलॅबलवर) नेहमी आघात येतो. म्हणजे ‘सत्य’ शब्दात ‘त्य’पूर्वीच्या अक्षरावर आघात येईल. आघातांबाबतची संस्कृतची ही परंपरा आधुनिक भारतीय भाषांमध्ये – प्रमाणभाषांमध्ये तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांबाबत (बऱ्याच प्रमाणात) टिकून आहे. सुदैवाने प्रमाण मराठीत ती अजून निकालात निघालेली नाही! – भाषाभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले यांचा भाषेतील आघातांची उदाहरणासह माहिती देणारा लेख - 
‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करा’।। आणि ‘पुण्याची गणना आता भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये होते.’
ह्या दोन वाक्यांतल्या ‘पुण्याची’ ह्या शब्दाचा उच्चार तुम्ही अगदी अचूक केलेला असणार ह्यात काही शंकाच नाही, पण तो सारखा आहे का? तो उच्चार सारखा आहे किंवा नाही ह्याचा विचारही तुम्ही कदाचित कधी केलेला नसेल. मराठी ही तुमची मातृभाषा असल्यामुळे हा विचार करण्याचं एरवी काही कारणही नाही, पण असा प्रश्न (चुकून) कुठे उपस्थित झाला तर मात्र आपली मोठी पंचाईत होते. कारण, असा प्रश्नच कधी पडलेला नसल्यामुळे त्याच्या उत्तराची उठाठेव आपण स्वाभाविकपणे कधी केलेली नसते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656912487.png [postimage] => upload_post-1656912487.png [userfirstname] => Avinash [userlastname] => Biniwale [post_date] => 04 Jul 2022 [post_author] => 2462 [display_name] => प्रा. अविनाश बिनीवाले [Post_Tags] => शाब्दांवरील आघात, शब्दवाचन, शब्दसंग्रह, प्रा. अविनाश बिनीवाले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [408] => Array ( [PostID] => 23554 [post_title] => गंध पावसाचा [post_content] => [post_excerpt] => 'तर पावसाचा थेंब या छिद्रांवर, पोकûयांवर पडतो तेव्हा तिथली हवा कोंडल्यासारखी होते. तिचे बुडबुडे तयार होतात...” ''...आणि ते वरच्या दिशेनं जाऊ लागतात. सोड्याची बाटली उघडल्यावर तिच्यातले बुडबुडे जातात तसे.” सगळेजण एकसाथ कोरसमध्ये म्हणाले. मीही हसतहसत त्यांना दाद दिली. पूर्वी कधीतरी त्यांना सोडा का फसफसतो हे मी सांगितलं होतं. चांगलं लक्षात ठेवलेलं दिसतंय यांनी. ''पण हे बुडबुडे साधे नसतात. त्यांच्यात फक्त हवा नसते.” [post_shortcontent] =>

पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध दरवळतो. तो का, हे अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधन अहवालातून जाहीर केले आहे. त्याचं व्हिडिओ चित्रीकरणदेखील केलंय. पावसाच्या थेंबाला त्यांनी रंगेहाथ पकडलंय...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656590387.jpg [postimage] => upload_post-1656590387.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jul 2022 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [409] => Array ( [PostID] => 23555 [post_title] => शुभं करोतु कल्याणम् [post_content] => [post_excerpt] => या नीरवतेचा भंग होऊं नये म्हणून माझा श्वासोच्छ्वासही मी संथपणे करतों. [post_shortcontent] =>

माझा मराठीचा अभ्यास बरा होता. अवांतर वाचनहि मी खूप करी. त्यावेळीं प्रसिद्ध होणाऱ्या यशवंत, किर्लोस्करमधील कथा, फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या, कविता यांवर आम्हीं खूप बोलायचें. त्याला किती अर्थ होता देव जाणें! पण बोलतांना आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायचं. कुसुम मोठ्या आपलेपणानें नि कुतूहलाने सारं ऐकत असे. कधीं बोलपटांची चर्चा चालायचीं. मी मुद्दाम म्हणायचा, 'मी आज एक पिक्चर पाह्यलं बरं का कुसुम! त्यांतली नायिका अगदी तुझ्यासारखी होती! तुझ्यासारखी म्हणजे काय? अगदी बरोबर तूंच !...’

कुसुम नुसतीच हंसायची. कधीं कधीं ती कविता म्हणायची, तिचा आवाज फार गोड होता. निदान मला तरी तसं वाटायचं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656726130.jpg [postimage] => upload_post-1656726130.jpg [userfirstname] => र.गं. विद्वांस [userlastname] => [post_date] => 02 Jul 2022 [post_author] => 6291 [display_name] => र.गं. विद्वांस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [410] => Array ( [PostID] => 23553 [post_title] => छत्रीछप्पर मुर्दाबाद! [post_content] => [post_excerpt] => छत्री घेण्याचा उद्देश पावसाळ्यात स्वत:चा पाण्यापासून बचाव करणं हा आहे असं पुष्कळांना वाटतं, पण ती केवळ स्वत:ची फसवणूक आहे. छत्रीशिवाय आपण पावसात जितके भिजतो तितकेच, किंबहुना बरेच वेळा थोडे अधिकच छत्री असताना भिजतो. त्याशिवाय ती हरवली, मोडली, उडाली किंवा उलटी झाली म्हणजे नाना प्रकारचा मनस्ताप होतो तो वेगळाच. [post_shortcontent] =>

 

‘मनाचे पिंजरे’ हा अनंत काणेकर यांचा लघुनिबंध- १९४५च्या सुमारचा. त्या लघुनिबंधातील हा अंश. अनंत काणेकर हे मोठे साहित्यिक होते. लघुनिबंधकार म्हणून ते प्रसिद्ध होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656589175.jpg [postimage] => upload_post-1656589175.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kanekar [post_date] => 30 Jun 2022 [post_author] => 5600 [display_name] => अनंत काणेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [411] => Array ( [PostID] => 23552 [post_title] => भाषाविचार - ज्ञानकोशकार केतकर (भाग ३७) [post_content] => [post_excerpt] => गुंतागुंतीचे विचार मांडण्याची क्रिया लोकभाषेत सोपेपणाने होते, [post_shortcontent] =>

गुंतागुंतीचे विचार मांडण्याची क्रिया लोकभाषेत सोपेपणाने होते, असं एक निरीक्षण केतकरांनी नोंदवलं आहे. 'लोकसरकारी भाषा आणि लोकभाषा यांत द्वैत राहिल्यास राज्य उत्कर्ष पावत नाहीहे केतकरांचं म्हणणं, स्वातंत्र्योत्तर भारतात लोकांची आपल्या भाषेपासून झालेली - केलेली फारकत लक्षात घेता, सहज समजून येण्यासारखं आहे. केतकरांनी भाषाविकासाचा कार्यक्रमही सुचवला आहे. 'भाषेचा विकास करण्यासाठी जे कार्यकारी मंडळ असेल ते होता होईतो स्वतंत्र मनुष्यांचे असावेसरकारी नोकर त्यात नसावेतअसं ते म्हणतात. म्हणजे सरकारी नोकर हा काय आजार आहे हे त्यांनी ओळखलं होतं. – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या भाषाविषयक भूमिकेचा आढावा घेणारा लेख -
भारतात कुणालाही विश्वकोशसदृश काम हाती घ्यायचं असेल तर ज्ञानकोशककार केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं काम लक्षात घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या कामाचं समाजाने चीज केलं का? याचं उत्तर एकांड्या शिलेदारांच्या द्रष्ट्या कामांची या देशात जितकी दखल घेतली जाते तेवढं चीज झालं, असं म्हणता येईल. केतकरांचं काम उशिरा का होईना डिजिटल स्वरूपात लोकांपुढे आलंय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने त्यांचं लेखन महाजालावर आणलंय. पण त्याही अगोदर बराच काळ गं. ना. जोगळेकरांनी केतकरांच्या भाषाविषयक भूमिकेचा मागोवा 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी १९८४ च्या अंकात घेतलाय. स्वत: जोगळेकर हे साहित्य संस्थाकारणातले कर्ते गृहस्थ होते. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला पर्याय म्हणून माहिती तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बहुजनांच्या जागतिकीकरणोत्तर मोक्षाचं अस्तर दिलं. तेव्हा अंगचोरपणा न करता सरकारशी भांडणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी जोगळेकर एक होते. अर्थात, तोपर्यंत महाराष्ट्रात लोकांची मतं त्यांच्या आडनावांवरून बरीवाईट ठरवण्याची प्रक्रिया चांगलीच मूळ धरू लागली होती. त्यामुळे जोगळेकरांची संभावना बहुजनांचे शत्रू म्हणून झाली, यात नवल नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656562444.png [postimage] => upload_post-1656562444.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 30 Jun 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => ज्ञानकोशकार केतकर, डॉ. दिपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [412] => Array ( [PostID] => 23550 [post_title] => अजंठा लेणीं - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => प्रकाश सरकत सरकत मध्यावर आला. भगवानांच्या चेहऱ्यावर तपस्व्याची निर्विकारता दिसू लागली [post_shortcontent] =>

आणि हा पतिपत्नींचा एकांताचा देखावा पहा. वज्रपाणीच्या अंगाखांद्यावर शृंगारसाज आहे. पण चेहरा उदासिन आहे. आणि स्त्री यशोधरा दुःखित मनाने त्याचे मन बहलविण्याकरतां झटत आहे. दासदासी धांवपळ करत आहेत आणि नर्तकीचा समोर नाच चालला आहे. तिची गति पहा. केस व कपड्यांवर विशिष्ठ कुंचल्यांचे फटकारे मारून गति स्पष्ट केली आहे. आणि ही फळफळावळ, पक्वान्नांची ताटें समोर येतच आहेत. त्या पलिकडच्या दाईच्या थाळींतून तो चोरटा नोकर पहा, फळ उचलतो आहे व तिरकी नजर करून तो त्याच्याकडे पहात आहे. आणि ही दुसरी दाई, मंचकापाठी लपून हळूच पतिपत्नीचे भाषण ऐकत आहे. आमच्या पुर्वाचिन कलाकारांच्या पदरीं विनोदबुद्धीही होती, आणि तीही भरपूर प्रमाणांत त्याचप्रमाणें व्यवहारी अंगाचीही त्यांस पूर्ण माहिति होतीं, हे कुणी नाकारील कां ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656123981.jpg [postimage] => upload_post-1656123981.jpg [userfirstname] => नलिनी शै. सुखथनकर [userlastname] => [post_date] => 29 Jun 2022 [post_author] => 6289 [display_name] => नलिनी शै. सुखथनकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [413] => Array ( [PostID] => 1220 [post_title] => बालगंधर्वांची अखेर [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक विचारी मनाला अस्वस्थ करणारा असा हा लेख. [post_shortcontent] =>

अंक - विचित्रविश्व जुलै १९८५ १४/१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना! त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवणवेळ. मी नारायण गेटजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले. ‘कोण?’ न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो... गंधर्व... बालगंधर्व...’ बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत! बालगंधर्व...सौभद्र...स्वयंवर...मृच्छकटिक...एकच प्याला...जोहार मायबाप जोहार...अन्नदाते मायबाप हो.. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली. ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्य

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170926_131712-e1507890935314.jpg [postimage] => /2017/09/20170926_131712-e1507890935314.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jun 2022 [post_author] => 13 [display_name] => वसंत वैद्य [Post_Tags] => विचित्रविश्व,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख,कला जगत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [414] => Array ( [PostID] => 23551 [post_title] => माझा करिअर प्रवास – मुंबई ते उरुग्वे [post_content] => [post_excerpt] => शाळेतील संस्कारांमुळेच मी ह्या पातळीवर पोहोचू शकलो आहे... [post_shortcontent] =>

“शाळेतील संस्कारांमुळेच मी ह्या पातळीवर पोहोचू शकलो आहे. नंदादीपमधील माझे वर्गमित्र अजूनही एकत्रित येऊन गेट टुगेदर करतात किंवा ट्रीपला जातात. आम्ही सगळे वर्गमित्र वर्षातून एकदा निधी गोळा करून सामाजिक संस्थांना किंवा गरजू व्यक्तींना मदत करतो.” – गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमोद देसाई आपल्या यशासाठी प्रेरणादायी ठरलेल्या शाळेविषयी सांगतायत -  
माझे शालेय शिक्षण (दहावी २००२-३) नंदादीप विद्यालयामधून झाले आहे. पुढे बारावी सायन्स ठाकूर कॉलेज, कांदिवली आणि इंजिनीअरिंग पार्श्वनाथ कॉलेज ठाणे येथून पूर्ण केले. माझ्या घरच्यांची इच्छा होती की, मी पोलीस किंवा नेव्हीमध्ये करिअर करावे; पण त्यावेळी कॉम्प्यूटर (आयटी) हे उभरते क्षेत्र होते आणि मलाही त्याबद्दल खूप आकर्षण होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सायन्सचे शिक्षण हा खूप मोठा प्रश्न होता. पण आपली इच्छाशक्ती असल्यास मार्ग सापडतोच. मला दहावीला चांगले मार्क्स असल्यामुळे ठाकूर कॉलेजला अॅडमिशन मिळाले. मी फक्त दोन विषयांसाठीच क्सासेस लावले होते, बाकी विषयांच्या नोट्स मित्रांकडून घेऊन अभ्यास केला. इंजिनीअरिंगसाठी बारावीनंतर सीईटी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी अकरावीपासूनच परीक्षेची पूर्व तयारी केली. बऱ्याच कॉलेजेसमध्ये बारावी PMC (Physics, Chemistry, Maths) चे मार्क्स महत्त्वाचे असतात. बारावीला चांगल्या गुणांनी पास होऊन सीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन मी मेरीट लिस्टनुसार कॉलेज निवडले.
इंजिनीअरिंगला अॅडमिशन कसे घ्यायचे हा माझ्यापुढे एक मोठा प्रश्न होता. आई-वडिलांनी खूप काटकसर करून नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन माझी इंजिनीअरिंगची फी भरली. क्लासेस न लावता मी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मनात निश्चय केला की, जेवढी माझी इंजिनीअरिंगची वार्षिक फी आहे, तेवढा पगार मला महिन्याला मिळालाच पाहिजे. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.
ह्या पदवीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंट लँग्वेज (Coding), डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन अशा तांत्रिक गोष्टींचा अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये माझा काही जम बसला नाही म्हणून मी  सॉफ्टवेअर टेस्टिंग (Functional / Automation)  ह्या शाखेकडे वळलो. २००९ मध्ये माझे इंजिनीअरिंग पूर्ण झाले, तेव्हा आयटी क्षेत्रात खूप मंदी होती. त्यामुळे पहिल्या जॉबसाठी मला खूप संघर्ष करावा लागला होता. बऱ्याच कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये अॅप्टिट्युड टेस्ट, टेक्निकल/एच.आर या गोष्टींना सामोरे जावे लागले. खूप प्रयत्नांनंतर एका एमएनसी कंपनीमध्ये माझी निवड झाली. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये चांगला अनुभव आल्यावर मी आणखी काही कंपन्यांमध्ये काम केले. आयटी क्षेत्रात चांगले पद आणि वेतन मिळायला तुम्हांला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अनुभव घेत पुढे जावे लागते. नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या कार्यप्रणाल्या शिकाव्या लागतात. मीही तसेच केले. एकाच कंपनीमध्ये राहून चांगले पद आणि वेतन मिळणे नशिबावर अवलंबून असते. ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात, तो क्लायंट बाहेरच्या देशातला असेल तर परदेशी जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला माझे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. त्यामुळे ज्यांचे इंग्रजी चांगले होते, त्यांच्याशी सतत संवाद साधून, नियमितपणे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचून मी इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न केला.
माझ्या पहिल्या कंपनीतून नवीन प्रोजेक्टच्या ट्रेनिंगसाठी मला २०११ मध्ये लंडनला जाण्याची संधी मिळाली होती. आधीच्या प्रोजेक्टमधील माझे काम आणि ज्युनिअर असून सुद्धा नवीन काही करून दाखवण्याची जिद्द यामुळे या संधीसाठी माझा विचार झाला असावा. २०१५ मध्ये मी टीसीएस (टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीत रुजू झालो. एका मल्टिनॅशनल बँकेच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना बँकिंग क्षेत्राचा उत्तम अनुभव आला, नवनवीन माहिती मिळत गेली. त्याच प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी २०१९ मध्ये दक्षिण अमेरिकेत उरुग्वे या देशात जाण्याची संधी मिळाली. सध्या मी बायकोसोबत इथेच आहे.
भारतात आयटी क्षेत्रात काम करताना वेळेचे बंधन नसायचे. भारतीय क्लायंटच्या प्रोजेक्टवर काम करताना ओव्हरटाइम सुद्धा करावा लागायचा. बऱ्याचदा बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागायचे. जादा कामाचा मोबदला मिळणे किंवा न मिळणे हे कंपनी व प्रोजेक्टवर अवलंबून असते. परदेशात स्वतःचे ठरलेले कामाचे तास संपवून फॅमिलीला वेळ देण्यात जास्त प्राधान्य दिले जाते. सहा महिन्यांतून एकदा तरी आठ-दहा दिवसांची सुट्टी घेऊन प्रत्येक जण फॅमिली/ मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जातात.
इथे स्वच्छता आणि शिस्तीचे काटेकोर पालन केले जाते. अनोळखी माणूस समोर आला तरी त्याला अभिवादन करतात, मान देतात. इकडे कोणीही रस्त्यावर थुंकत अथवा कचरा टाकत नाही. रस्ते खूप स्वच्छ ठेवले  जातात. विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवणे, हा समोरच्याचा अपमान मानला जातो. तसेच कोणतेही काम छोटे समजले जात नाही. साफसफाई करणाऱ्यांशी सुद्धा आदराने वागतात. इकडची मुले आवडीप्रमाणे जमेल त्या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण करतात. बहुतांश शाळा-कॉलेजेस सरकारमान्य आहेत आणि इकडे देणगी हा प्रकार नाही. लोकसंख्या कमी आहे. स्पॅनिश ही उरुग्वेची मूळ भाषा आहे आणि येथे फार कमी लोकांना इंग्लिश भाषा बोलता येते. त्यामुळे आम्हांलाही स्पॅनिश भाषा शिकण्याची संधी मिळाली. इकडे क्रीडाक्षेत्राला प्राधान्य दिले जाते. हा देश फूटबॉल खेळासाठी खूप प्रसिद्ध आहे. मुले वयाच्या अठरा वर्षांनंतर आई-वडिलांवर अवलंबून न राहता स्वतंत्र राहणे पसंत करतात. जमेल ते काम करून स्वतःचे शिक्षण आणि दैनंदिन उदरनिर्वाह स्वतःच करतात. भारतीय कुटुंबाप्रमाणे इकडे मुलांवर वडीलधाऱ्या माणसांचे बंधन नसते, त्यामुळे काही मुले वाईट मार्गालासुद्धा लागतात. त्याबाबतीत भारतातील एकत्र कुटुंब पद्धत फार बरी वाटते. या देशात नाताळ हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आमचे काही परदेशी मित्रमंडळी भारतीय सण आणि संस्कृती जाणून घ्यायला उत्सुक असतात.
मी नंदादीप शाळेत असताना खो-खोमध्ये आमच्या वर्गाचा संघ पहिला आला होता, ती आठवण नेहमी लक्षात राहील. दहावीत असताना माझ्या शाळेतील शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच दहावीला शाळेत माझा सातवा क्रमांक आला होता. शाळेतील संस्कारांमुळेच मी ह्या पातळीवर पोहोचू शकलो आहे. नंदादीपमधील माझे वर्गमित्र अजूनही एकत्रित येऊन गेट टुगेदर करतात किंवा ट्रीपला जातात. आम्ही सगळे वर्गमित्र वर्षातून एकदा निधी गोळा करून सामाजिक संस्था किंवा गरजू व्यक्तींना मदत करतो. नंदादीपसारख्या उत्कृष्ट शाळेचा मी विद्यार्थी होतो, ह्याचा मला अभिमान आहे.
मित्रांनो, आयटी क्षेत्र खूप मोठे आहे आणि दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात योग्य दिशेने आणि मेहनतीने खूप पुढे जाऊ शकता. परदेशी जाऊन तिकडची संस्कृती जाणून घेण्याची संधीसुद्धा मिळू शकते. नंदादीप शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून तुम्हा सर्वांना भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा! भरपूर शिकून स्वतःचे, कुटुंबाचे आणि आपल्या शाळेचे नाव मोठे करा!   
(नंदादीप विद्यालयाच्या २०२२च्या वार्षिक अंकातून साभार)
प्रमोद देसाई
(गोरेगाव, नंदादीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656303615.png [postimage] => upload_post-1656303615.png [userfirstname] => प्रमोद [userlastname] => देसाई [post_date] => 27 Jun 2022 [post_author] => 6290 [display_name] => प्रमोद देसाई [Post_Tags] => मातृभाषेतून शिक्षण, मराठी माध्यम, प्रमोद देसाई, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [415] => Array ( [PostID] => 23549 [post_title] => अजंठा लेणीं - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => खिशांतून चाकू काढून त्यांनी रंग लागलेले दोनचार खडे काढून घेतले [post_shortcontent] =>

खानदानी मुसलमानाची अदब लाघवीपणा आणि आदरातिथ्याची कला वहिदसाहेबांच्या अंगांत पूर्ण आहे. ते म्हणाले, 

'आपण जेवण घेऊनच पुढे जाऊ.' आम्हांस त्यांच्या आकर्षक पत्नीने विनयशीलपणाचा अविर्भाव दाखवून बसवून घेतले तो त्यांचा जुना पांढऱ्या शुभ्र कपड्यांतला, शुभ दाढी छातीवर रुबाबदार चेहरा तर संस्थानी अमदानीतला अवशेषच दिसत होता. त्याचे रूबाबदार, धीरगंभीर व रेखीव असे छाप पाडणारें व्यक्तीमत्व पाहून, अजंठ्याच्या रहस्यमय वातावरणांत खरोखरीच शिरलो आहोत, अशी मनोमन खात्री पटली.

बेगमसाहेबाँ सांगत होत्या की रोजच्या साध्या गरजेच्या वस्तुही आसपासच्या खेड्यांत मिळणे मुष्किलीचे आहे आणि कुणी आजारी पडले तर डॉक्टरसुद्धा औरंगाबादेहून नाहीं तर जळगांवहून आणावा लागतो. आणि पुढे त्या चेष्टने तक्रारीच्या सुरांत म्हणाल्या, और इन्होनें तो पूरी जिंदगी अजंठापर बलहार करके ऐसीही बरबाद करनेकी कसम खाई है जैसी। एक औरतके मालीक है लेकिन दिल कुर्बान है अजंठाके रंगिन बेगमोपर परियोंपर फत्तरोके राजे है.'

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656123916.jpg [postimage] => upload_post-1656123916.jpg [userfirstname] => नलिनी शै. सुखथनकर [userlastname] => [post_date] => 25 Jun 2022 [post_author] => 6289 [display_name] => नलिनी शै. सुखथनकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [416] => Array ( [PostID] => 23548 [post_title] => न दिसणारं आणि न फुलणारं फूल [post_content] => [post_excerpt] => उंबराचं फूल दिसत नाही, कारण त्याचं फळ हेच फुलाची भूमिकाही बजावतं. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर कोणी दुर्मीळ उंबराचं फूल (!) म्हणून फॉरवर्ड पाठवला तर लगेच डिलीट करा आणि कुणी विचारलं की उंबराचं फूल पाहिलंय का, तर बिनधास्त ‘हो’ म्हणून सांगा. [post_shortcontent] =>

उंबराला फूलच येत नाही, असा समज आहे. म्हणून तर एखाद्याचं दर्शन झालं नाही तर ‘काय अगदी उंबराचं फूल झाला आहेस अगदी!’ असंच म्हटलं जातं. पण हा समज खरा आहे की खोटा?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1656073468.jpg [postimage] => upload_post-1656073468.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 24 Jun 2022 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [417] => Array ( [PostID] => 23547 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - अंगात चोळी अन् गावाला आरोळी (भाग ४५) [post_content] => [post_excerpt] => ‘चोळी’ शब्दाचेच आणखी एक रूप म्हणजे ‘काचोळी’. ... [post_shortcontent] =>

‘चोळी’ शब्दाचेच आणखी एक रूप म्हणजे ‘काचोळी’. संस्कृतमधील ‘कञ्चुलिका’पासून हा शब्द कंचुलिआ, काचुलिया या क्रमाने मराठीत आला. ज. वि. ओक यांच्या ‘गीर्वाणलघुकोशा’मध्ये ‘कंचुक’ शब्दाचा अर्थ चोळी, अंगरखा, बंडी, वस्त्र, पांघरूण असा दिलेला आहे. म्हणजे लुगड्याच्या अर्थाप्रमाणे, चोळी शब्दही अर्थसंकोच होत केवळ स्त्रियांच्या वस्त्रापुरताच मर्यादित झालेला दिसतो. – ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ सदरातील साधना गोरे यांचा चोळी शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा लेख -
स्त्रियांच्या बांगड्यांपासून ते पैंजणापर्यंतचे अलंकार आजवर किती तरी हिंदी-मराठी चित्रपटगीतांचे विषय झालेले आहेत, स्त्रियांच्या पोषाखाबाबतही हेच म्हणता येईल. साडी-चोळी हा एकच पोशाख घेतला तरी किती तरी गाणी डोळ्यांपुढे फेर धरू लागतील. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’, ‘हात नाक लावू माझ्या साडीला’, ‘चोली के पिछे’, ही त्यातली काही वानगीदाखल नावे. शिवाय, भारुडं, स्त्रीगीतं यांसारख्या लोकगीतांतील लुगड्या-चोळीचे संदर्भ काढायचे तर ते या लेखाला पुरून उरतील, इतके भरतील.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655959471.png [postimage] => upload_post-1655959471.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 23 Jun 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दांची व्युत्पत्ती, शब्दफोड, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [418] => Array ( [PostID] => 23542 [post_title] => ‘कौंतेय’ नाटकांतील कर्ण - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => त्याच्या जीवनातील गौण असें ‘सूत्र' घेऊन 'कौंतेय' नाटकाची त्यानें उभारणी केली आहे. [post_shortcontent] =>

आतां कर्णाच्या तोंडची कांही मुक्ताफळें पहा, कुंतीवर रागावलेला कर्ण म्हणतो- 'आईचं अंतःकरण! असलीं अंतःकरणं वरच्या गोजिरवाण्या स्तनांसकट हत्तीच्या पायाखाली ठेचली पाहिजेत चालती हो अिथून! कैदाशिणी, चाळीस वर्ष जें रहस्य तू उरांत दडवून ठेवलस तें आणखी चार घटका तसंच ठेवलं असतंस तर काय तुझ्या छातीला तडे गेले असते? आई म्हणे! कोणाहि पुरुषाच्या पलंगावर पाय पसरले तर कोणतीहि दीडदमडीची स्त्री आई होऊन जाते. काय गौरव आहे त्याचा! रस्त्यावरच्या कुत्र्यासुद्धां माता होतात. त्यांच्या मस्तकावर कुणी मंगल मातृत्वाचे मुकुट चढविले नाहीत. मग माणसाच्या मादीनेंच काय असं पुण्य केलं आहे की तिला परमेश्वराच्या शेजारी नेऊन बसवावं!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655393846.png [postimage] => upload_post-1655393846.png [userfirstname] => म. श्री. दीक्षित [userlastname] => [post_date] => 22 Jun 2022 [post_author] => 6287 [display_name] => म. श्री. दीक्षित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [419] => Array ( [PostID] => 23546 [post_title] => कोरोना आणि फिल्म सोसायटी चळवळीच्या समस्या [post_content] => [post_excerpt] => रंगीत दूरदर्शन आणि खाजगी टीव्ही चॅनल्स यांच्या आक्रमणानंतर जसा चांगल्या चित्रपटांसाठीच्या फिल्म सोसायटीच्या स्वरूपातील प्रेक्षक चळवळीला तडाखा बसला होता, तसाच तडाखा आता कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेने बसला आहे. गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक कार्यक्रमांवर शासकीय पातळीवरून निर्बंध घालण्यात आले आणि वेगवेगळे महोत्सव भरवणे तर सोडाच, पण नियमित चित्रपट प्रदर्शनही बंद करावे लागले. कार्यक्रमच नाही त्यामुळे वर्गणी जमा होण्याचा प्रश्नच नाही. काही ठिकाणी दरमहा दोन किंवा तीन चित्रपट सभासदांना दाखवण्यासाठी फिल्म सोसायटीने स्थानिक हॉल किंवा थिएटरचे वर्षाचे भाडे आगाऊ भरलेले असते. हे भरलेले पैसे कार्यक्रम करा किंवा करू नका, परत मिळत नाहीत. अनेक सोसायट्यांसमोर या प्रकारामुळे आर्थिक अडचणींचे प्रसंग उभे राहिले आहेत. [post_shortcontent] =>

रंगीत दूरदर्शन आणि खाजगी टीव्ही चॅनल्स यांच्या आक्रमणानंतर जसा चांगल्या चित्रपटांसाठीच्या फिल्म सोसायटीच्या स्वरूपातील प्रेक्षक चळवळीला तडाखा बसला होता, तसाच तडाखा आता कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेने बसला आहे. गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक कार्यक्रमांवर शासकीय पातळीवरून निर्बंध घालण्यात आले आणि वेगवेगळे महोत्सव भरवणे तर सोडाच, पण नियमित चित्रपट प्रदर्शनही बंद करावे लागले. कार्यक्रमच नाही त्यामुळे वर्गणी जमा होण्याचा प्रश्नच नाही. काही ठिकाणी दरमहा दोन किंवा तीन चित्रपट सभासदांना दाखवण्यासाठी फिल्म सोसायटीने स्थानिक हॉल किंवा थिएटरचे वर्षाचे भाडे आगाऊ भरलेले असते. हे भरलेले पैसे कार्यक्रम करा किंवा करू नका, परत मिळत नाहीत. अनेक सोसायट्यांसमोर या प्रकारामुळे आर्थिक अडचणींचे प्रसंग उभे राहिले आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Jun 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Film Society Movement [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [420] => Array ( [PostID] => 23544 [post_title] => विद्यापीठांमधून होणारे भाषा-वाङ्‍मयाचे संशोधन [post_content] => [post_excerpt] => कविता या वाङ्‍मयप्रकारांवर ढीगभर निरंतर शोधप्रबंध लिहिले जातात. [post_shortcontent] =>

“कविता या वाङ्‍मयप्रकारांवर ढीगभर निरंतर शोधप्रबंध लिहिले जातात. ‘एका लेखकाचा अभ्यास’ या नावाखाली भरमसाट संशोधन होताना दिसते. कालखंडाची निवड करून कथांवर, कादंबरींवर संशोधनांचे सोपस्कार तडीस नेले जातात.” – डॉ. केशव सखाराम देशमुख यांचे विद्यापीठांमधील भाषा-वाङ्‍मयाच्या संशोधनावरील भाष्य -
समीक्षेला विचारांची भाषा असे संबोधले गेले आहे, तर संशोधनाला चिंतनाची भाषा म्हटलेले आहे. वेळ देऊन-घेऊन करावयाची कृती अशीही संशोधनाची ओळख नमूद केली जाते. कला, विज्ञान, वाणिज्य किंवा यासम बहुविध ज्ञानशाखांमध्ये संशोधन ही अव्याहत सुरू असणारी प्रक्रिया असते. जगभरातील सुप्रतिष्ठित संस्था आणि विद्यापीठे संशोधनाची मान्यताप्राप्त केंद्रे असतात. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा चमू अथवा एखादा संघ यांच्या वतीने संशोधनाचे कार्य अथकपणाने चालत असते. देश, समाज, संस्कृती, भाषा, वाङ्‍मय या पाच महत्त्वाच्या विषयांना संशोधनांमधून काय हितावह आणि कल्याणकारी, प्रगतिवर्धक उपयोग होतो, यावरही त्या संशोधनाची गुणवत्ता अधोरेखित होत असते. विद्यापीठे आणि संशोधन ह्या दोन गोष्टी विकास आणि समाज यांच्यासाठी विलक्षण समजल्या जातात. जगातील महत्त्वाची एकूण विद्यापीठे त्यांच्या संशोधनांमुळे ओळखली जातात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655694262.png [postimage] => upload_post-1655694262.png [userfirstname] => डॉ. केशव [userlastname] => देशमुख [post_date] => 20 Jun 2022 [post_author] => 6288 [display_name] => डॉ. केशव सखाराम देशमुख [Post_Tags] => प्रबंध लेखन, चिंतनाची भाषा, डॉ. केशव सखाराम देखमुख, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [421] => Array ( [PostID] => 23543 [post_title] => ना....ना....रे! [post_content] => [post_excerpt] => एखादी गोष्ट नको असेल, आवडत नसेल, पटत नसेल, चांगल्या शब्दांत आणि ठामपणे ‘नाही’ म्हणायचा सराव करायचा असं ठरलं. [post_shortcontent] =>

आपल्या स्वभावातल्या कमतरता नीट ओळखल्या, त्या मान्य केल्या तर ठरवून स्वभाव बदलता येतो की!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655544610.jpg [postimage] => upload_post-1655544610.jpg [userfirstname] => कांचन [userlastname] => जोशी [post_date] => 18 Jun 2022 [post_author] => 2883 [display_name] => कांचन वाटवे-जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [422] => Array ( [PostID] => 23541 [post_title] => ‘कौंतेय’ नाटकांतील कर्ण ! - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => हेच चित्र बारकाईनें, चोखंदळपणें व वास्तवदृष्टीने बघितलें तर असे दिसून येईल कीं तें वाटतें तसें सोज्वळ उदात्त नाहीं. [post_shortcontent] =>

कौरवांचे सेनापति द्रोणाचार्य निधन पावतात. त्या रात्रीं दुर्योधनाचा दरबार भरलेला असतो. द्रोणाचार्यांनंतर सेनापति कुणाला करायचें याचा खल दरबारांत असतो. दुर्योधनाची अिच्छा कर्णाला सेनापति करण्याची चालू असते. आपली अिच्छा निश्चयी शब्दांत तो दरबारांत घोषित करतो. त्याची ही घोषणा दरबारांतील क्षत्रिय राजे, आचार्य गण व अितर प्रतिष्ठित मानकरी यांना पसंत नसते. कर्णाच्या सेनापतीपदाला कृपाचार्य, शल्य अित्यादि नेते विरोध करतात. कर्णाच्या अकुलीनपणावर त्यांचा मुख्य आक्षेप असतो. 'प्रतिष्ठितांचा पुढारी प्रतिष्ठितच पाहिजे.' असें मत सर्वसाधारण दरबाराचें असतें. दरबाराचें हें मत ऐकून दुर्योधन रागावतो. कर्णाला सेनापती केल्याविना पांडवांचें निर्दालन होणार नाही असे त्याला वाटत असते व त्यामुळे दरबाराला तो पुन्हापुन्हां कर्णाचे नेतृत्व मान्य करण्याची विनंती करतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655393796.png [postimage] => upload_post-1655393796.png [userfirstname] => म. श्री. दीक्षित [userlastname] => [post_date] => 18 Jun 2022 [post_author] => 6287 [display_name] => म. श्री. दीक्षित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [423] => Array ( [PostID] => 23540 [post_title] => पाया भक्कम होण्यासाठी इंग्रजीतून मराठी शाळेत [post_content] => [post_excerpt] => पाया भक्कम होण्यासाठी मातृभाषेतून शालेय शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. [post_shortcontent] =>

खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून प्रशांत मोदी या पालकाने  मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलाला काढून साताऱ्यातीलच जिल्हापरिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याविषयीचे त्यांचे मनोगत -
खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून मी माझ्या मुलाला मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून सातारा शहरातील  जिल्हापरिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. माझा मुलगा अगदी नर्सरीपासून इंग्रजी माध्यमात होता. गेली आठ वर्षे इंग्रजी माध्यमात शिकल्याने थेट मराठी माध्यमात घातल्यानंतर काय होऊ शकते, याविषयी जाणून घेण्याची माझ्या जवळच्या पालकमित्रांची तीव्र इच्छा असल्याने हा लेख.
गेली आठ वर्षे इंग्रजी माध्यमात शिकल्याने सुरुवातीला दोन आठवडे थोडे गोंधळाचे होते, परंतु मराठी मातृभाषा असल्याने आणि शाळेत, घरी,  तसेच आजूबाजूला सर्व जण मराठीमध्ये संवाद साधत असल्याने आकलन  वेगाने झाले. आठ दिवसांतच मुलगा शाळेत रुळला.
शिकविण्याची पद्धत अगदी मैत्रीपूर्ण, समजायला सोपी, ओघवती; त्यामुळे शैक्षणिक दर्जा समतोल राहून सर्व विषयांत गती आली. शिकविणारे शिक्षक हे एमएड असल्याने त्यांनी विविध मुलांशी विविध पद्धतीने शिकविण्याच्या कला आत्मसात केलेल्या असतात जणू. आवर्जून उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे मराठी माध्यम असून इंग्रजी विषय शिकविण्याची खास लकब, हातोटी उल्लेखनीय आहे. मुलांना जे प्रोजेक्ट्स दिले जातात ते शाळेतच मुलांकडून करून घेतात. एक स्थानिक सहल शाळेने काढली होती, त्याचा अहवाल मुलानांच बनवायला सांगितला. उत्कृष्ट अहवाल सादर करणाऱ्यांना प्रशस्तिपत्रक आणि रोख पारितोषक दिले. अशा विविध गोष्टींद्वारे प्रतापसिंह शाळेत मुलांना शिकवले जाते.
पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अतिशय उत्तम संवाद असतो. तुम्ही वेळ घेऊन अगदी दररोज म्हटलं तरी आपल्या मुलाच्या विविध विषयांच्या शिक्षकांना भेटू शकता. गेल्या चार महिन्यांत मुलाची प्रगती सांगण्याकरिता मला आठवड्यातून एकदा तरी फोन येतो. मुलाकडून घरी काय करून घ्यायचे असल्यास ते सांगितले जाते. दोन वेळा तर शाळाबाहेरचे निमंत्रित प्राध्यापक मुलांना शिकवायला आणले  होते, खासकरून इतिहास आणि  गणित विषयांसाठी.
या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शाळेला जरी सुट्टी असली, तरी घरी प्रत्येक दिवशी मर्यादित होमवर्क, ऑनलाईन लेक्चर्स अशा गोष्टी होत्या, जेणेकरून कोरोना काळात मुलांचे जे नुकसान झालेय ते भरून निघावे. एकंदरीत मुलांना दर्जात्मक शिक्षण कसे मिळेल याकडे प्रतापसिंह शाळेचे पूर्ण लक्ष असते.
एक जूनपासून जी मुले स्कॉलरशिपला बसली आहेत, त्यांचे वर्ग सुरू झाले असून मुलांना कोणताही ताण / जास्तीचा गृहपाठ न देता पद्धतशीरपणे अभ्यास करवून घेतला जात आहे. शिक्षणाव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रत्येक मुलाला खालील गोष्टी विनामूल्य पुरविल्या जातात :
शाळेचा नवीन कोरा गणवेश.
नवीन कोरी पुस्तके आणि वह्या, संपूर्ण स्टेशनरी साहित्य.
प्रत्येक महिन्याला धान्य, डाळ, प्रोटिन बार्स.
स्थानिक सहली, वर्षातून दोन तरी असतात.
मुलांना विविध सामाजिक, धार्मिक गोष्टींमध्ये सक्रिय राहण्यासाठी निकोप स्पर्धात्मक वातावरण.
फक्त मुलांसाठीच विविध प्रोजेक्ट्स आणि त्याचे साहित्यसुद्धा.
शाळांतर्गत स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या मुलांना रोख बक्षिसे / पारितोषके.
अनेक उपक्रमांचे आयोजन, जेणेकरून मुलांना बाहेरील प्रत्यक्ष जगात व्यवहारज्ञान आणि स्टेज डेअरिंगसाठी प्रोत्साहन मिळावे.
एकंदरीत शाळेच्या शैक्षणिक दर्जाबाबत मुलगा आणि आम्ही पालक एकदम समाधानी आहोत. इंग्रजी माध्यमात असताना जितका त्याचा शैक्षणिक प्रगतीचा आवाका (मार्क्स) होता तितकाच त्याने शिक्षक आणि आईच्या साहाय्याने राखला. प्रतापसिंह शाळेत मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये आमच्या मुलाने प्रावीण्य मिळविल्याबद्दल प्रशस्तिपत्र आणि रोख रुपये दोनदा मिळाले.
माझी आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने शाळेतून विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टी (धान्य इत्यादी) आम्ही गरजवंतांना देतो. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात असताना कोविड काळात नवीन पुस्तके आणि स्टेशनरी न घेता मुलाला विश्वासात घेऊन पुस्तकांच्या झेराक्स काढून वापरायला लावल्या. त्याचे दोन वर्षांचे एकूण नऊ हजार रुपये वाचले होते, ते त्याला पिगीबँकसाठी रोख दिले.

तर सांगायचा मुद्दा हा की भाषा हे ज्ञान मिळविण्याचे माध्यम आहे. हे ज्ञान पक्के होण्यासाठी, त्याचा पाया भक्कम होण्यासाठी मातृभाषेतून शालेय शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
प्रशांत मोदी (लाटकर)
संपर्क - ९१४५५०००१२

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655361420.png [postimage] => upload_post-1655361420.png [userfirstname] => प्रशांत [userlastname] => मोदी [post_date] => 16 Jun 2022 [post_author] => 6286 [display_name] => प्रशांत मोहन मोदी [Post_Tags] => मातृभाषेतून शिक्षण, मराठी माध्यम, प्रशांत मोदी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [424] => Array ( [PostID] => 23537 [post_title] => केशवसुत - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => तुतारीतील एकएक चरणावर देशस्थितीदर्शक एकएक व्याख्यान होईल. [post_shortcontent] =>

“सतारीचे बोल” या सरस कवितेंत साध्या गोष्टींतून हृदयंगम चित्र रसिकांना सादर करण्याचे कौशल्य अप्रतिम आहे. कवि सतार छेडीत बसणाऱ्या खुशालचंद मामसावर प्रथम रागावला. परंतु निरनिराळ्या गती ऐकतां ऐकतां त्याचा राग, मनांतील निराशा, खेद व दुःख ही सर्व विलयास जाऊन शेवटी तो तन्मय होऊन गेला व त्याच्या मनावर शांतीचे आवरण पसरले. ‘सतार फोडुनि टाकसी न बा’ असे म्हणणाऱ्या कवीला करुणरसपूर्ण गतींतून धीर धरी रे! धीरा पोटी असतीं मोठीं फळें गोमटीं असे आशा-प्रेरक स्वर निघूं लागले असेच वाटले. सतारीचे ‘दीड दा’ ‘तम अल्प द्युति बहु’ असे शिकवूं लागले व ‘तो अखिलां भेदा विसरूनि गेला.’ त्याच्या कल्पनाचक्षूसमोर ‘स्वर्ग धरेला चुम्बायाला खली लावलों’ असे मनोहर दृश्य दिसूं लागले. शेवटी शांत गति ऐकून झोंपी गेला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654516477.jpg [postimage] => upload_post-1654516477.jpg [userfirstname] => नीरा मोंडकर [userlastname] => [post_date] => 15 Jun 2022 [post_author] => 6285 [display_name] => नीरा मोंडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [425] => Array ( [PostID] => 23539 [post_title] => भाषाविचार : देशी भाषांचा उद्गाता – न्यायमूर्ती रानडे (भाग ३६) [post_content] => [post_excerpt] => देशी भाषांचा वापर विद्यापीठात करण्याचा ठराव आणला.... [post_shortcontent] =>

'ज्याला इंग्रजी भाषा बोलता येत नाहीत्याला इंग्रज म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे ज्याला गुजरातीमराठी वगैरे भाषा बोलता येत नाही त्याला गुजरातीमराठी म्हणणे अशक्य आहे. पण आमच्या पदवीधरांची विचित्र स्थिती झाली आहे. त्यांना इंग्रजी भाषण देता येतेपण मराठी भाषेत देता येत नाही ही फार दुःखाची गोष्ट आहे. ती स्थिती थोड्या फार प्रमाणात सुधारण्याकरिता देशी भाषांचा वापर विद्यापीठात करण्याचा ठराव आणला आहे. त्याचा एकदा निकाल न लावल्यास आयरीश स्वराज्याच्या मागणीप्रमाणे (होमरूल) तो पुन्हा पुन्हा आणला जाईल व त्यावर समाधानकारक निर्णय घेणे भाग पडेल’ असं न्या. रानड्यांनी विद्यापीठाच्या सिनेटला बजावलं होतं. अंतिमतः त्यांचा शब्द खरा झाला. – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा न्या. रानडे यांची प्रादेशिक भाषांविषयी भूमिका मांडणारा लेख -
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना भारतीय पुनरुत्थानाचे अग्रदूत मानतात. एकोणिसाव्या शतकावर त्यांचे विचार आणि कृती यांचा मोठा ठसा उमटला आहे. 'प्रार्थना समाज', 'सार्वजनिक सभा' या संस्था स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध विषयांतल्या त्यांच्या व्यासंगामुळे लोक त्यांना ‘सर्वज्ञ माधव’ असं म्हणत. रानड्यांचे एक महत्त्वाचे काम देशी भाषांच्या शिक्षणाचा विद्यापीठीय जगातला समावेशही आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1655042358.png [postimage] => upload_post-1655042358.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 13 Jun 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [426] => Array ( [PostID] => 23534 [post_title] => अत्यंत बुद्धीमान [post_content] => [post_excerpt] => हळूहळू काय झालं माहीत नाही, प्राण्यांच्या आई-बाबांना वाटायला लागलं की, माझं पिल्लूच सर्वांमध्ये सर्व बाबतीत पुढे असलं पाहिजे. त्याच्यापुढे कोणीही जाता कामा नये. म्हणून त्या आई-बाबांचीच चढाओढ लागली.” [post_shortcontent] =>

 

वाचा ही मस्त गोष्ट...हसवणारी आणि विचार करायला लावणारी!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654513745.jpg [postimage] => upload_post-1654513745.jpg [userfirstname] => मेघना [userlastname] => जोशी [post_date] => 13 Jun 2022 [post_author] => 6284 [display_name] => मेघना जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [427] => Array ( [PostID] => 23536 [post_title] => केशवसुत - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => केशवसुतांच्या काव्यांत प्रेमविषयक किंवा नैमित्तिक कवितांहून भावनात्मक कवितांचा भरणा जास्त आहे. [post_shortcontent] =>

केशवसुतांच्या काव्याचा हा विशेष ध्यानांत घेतल्याखेरीज त्यांच्या काव्यांचा अभ्यास वाजवी रीतीने करतां येणार नाही. केशवसुतांच्या काव्यरचना कालाचे वैशिष्ट्य लक्षांत आले म्हणजे त्यांच्या कवितेत विशेष काय आहे आणि त्यांनी मराठी काव्याला कोणते वळण दिले ते सहज समजते. प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कवितासंग्रहांत १३२ कविता आहेत. त्यांतील बऱ्याच पहिल्या प्रतीच्या उत्कृष्ट आहेत. त्यांतील अगदी कनिष्ट कविताही चांगल्या कवीच्या काव्यांत खपण्यासारख्या आहेत. म्हणजे दुय्यम प्रतीच्या काव्यांहून सरस आहेत असे त्यांच्या काव्य गुणांचे थोडक्यांत वर्णन होईल. ‘तुतारी’, ‘झपूर्झा’, ‘हरपले श्रेय’, ‘स्फूर्ति’, ‘सतारीचे बोल’, ‘गोफण’, ‘म्हातारी’, ‘वातचक्र’ या कविता त्यांच्या अत्यंत सरस काव्याचे कांही नमुने म्हणून दाखविता येतील व त्यांपैकी पहिल्या तीन कवितांना काव्यदेवीच्या मुगुटांत कोहिनूराचे स्थान मिळेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654515858.jpg [postimage] => upload_post-1654515858.jpg [userfirstname] => नीरा मोंडकर [userlastname] => [post_date] => 11 Jun 2022 [post_author] => 6285 [display_name] => नीरा मोंडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [428] => Array ( [PostID] => 23533 [post_title] => छोटी छोटी ध्येय [post_content] => [post_excerpt] => ध्येये ठरवली की त्यामध्ये नियोजन, शिस्त, सातत्य, सराव, समाधान, आत्मविश्वास अशा अनेक गोष्टी शिकता येतात. यश आल तर समाधान मिळत. अपयश आलं की दुसरा मार्ग शोधता येतो. [post_shortcontent] =>

शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच विचार करा की, यंदा तुम्हांला काय काय करायचंय! ठरवा तुमची विविधरंगी आणि विविधढंगी ध्येयं आणि उद्दिष्टं. छोटी, छोटी पण नक्की पूर्ण करता येतील, अशी...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654512499.jpg [postimage] => upload_post-1654512499.jpg [userfirstname] => डॉ. शुभांगी [userlastname] => दातार [post_date] => 10 Jun 2022 [post_author] => 6283 [display_name] => डॉ. शुभांगी दातार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [429] => Array ( [PostID] => 23538 [post_title] => परकीय भाषाशिक्षणाचा ‘उद्योग’ [post_content] => [post_excerpt] => अशा धोरणझटक्यापेक्षा धोरणलकवा बरा!... [post_shortcontent] =>

महाराष्ट्र शासन राज्याचे मराठी भाषा धोरण जाहीर करू इच्छीत नाही, याचे मुख्य कारण ते मातृभाषेतील, म्हणजे मराठी माध्यमातील शिक्षणाचा आग्रह धरते, त्यामुळे ते शासनाला अडचणीचे वाटते. राज्याचा मराठी भाषा आणि शिक्षण या दोन्ही विभागांना महाराष्ट्राची वेगाने प्रगती करायची आहे आणि ती फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळेच होऊ शकते, ही त्यांची ठाम समजूत आहे. किंबहुनाआपल्या राज्यकर्त्यांनाच मराठीच्या न्यूनगंडाने आणि अपराधगंडाने पछाडले आहे. मराठी शिक्षणामुळे आपली मुले मागे पडतील आणि इंग्रजी माध्यमात शिकली तरच त्यांचा भाग्योदय होईल ही त्यांची समजूत इतकी ठाम आहे की, ती दूर करणे खूप कठीण आहे. मराठीच्या चळवळीतील कर्यकर्ते ही समजूत दूर करण्यासाठी आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत असले, तरी त्याला ना सरकार दाद देत आहे, ना मराठी समाज. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, काही वर्षांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागानेही अशाच मानसिकतेतून एक शैक्षणिक प्रयोग करायचे ठरवले होते. तो मोडीत निघाला हे ठीकच झाले. पण मराठी समाजालाआपण मराठीला वाऱ्यावर सोडून इंग्रजीचे शेपूट धरून कुठे आणि कसे वाहवत चाललो आहोत हे कळावे यासाठी तो महत्त्वाकांक्षी प्रयोग काय होता, याचे स्मरण करून देणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
राज्यात आज मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मंत्रालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग असला तरी तो अस्तित्वात येण्यापूर्वी शासनाचे वेगवेगळे विभाग आपापल्या परीने स्वतःचे भाषाधोरण ठरवत होते व त्याची जमेल तशी कार्यवाही करीत होते. मराठीचे काही बरेवाईट करण्यासाठी आता मराठीला वाहिलेला मराठी भाषा विभाग असल्यामुळे शिक्षण विभाग वगळता इतर विभागांचे भाषाप्रयोग थांबले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाला मात्र मराठीचे शैक्षणिक भाषाधोरण ठरवण्यासाठी मराठी भाषा विभागाचा किंवा राज्याच्या भाषा सल्लागार समिताचा सल्ला घ्यावा असे आजही वाटत नाही. त्यामुळे राज्याच्या राजधानीत मराठी माध्यमाच्या शाळांचे हत्याकांड वाजतगाजत चालू आहे. मराठी भाषा विभागालाही त्यात हस्तक्षेप करावा असे वाटत नाही. याचा अर्थ शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग या दोहोंची शालेय शिक्षणाच्या इंग्रजीकरणाला मूक संमती आहे असा होतो. राज्याचे मराठी भाषा धोरण शासन जाहीर करू इच्छीत नाही, याचे कारण ते मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरते. या दोन्ही विभागांना, किंबहुना आपल्या राज्यकर्त्यांनाच मराठीच्या न्यूनगंडाने आणि अपराधगंडाने पछाडले आहे. मराठी शिक्षणामुळे आपली मुले मागे पडतील आणि इंग्रजी माध्यमात शिकली तरच त्यांचा भाग्योदय होईल ही त्यांची समजूत इतकी ठाम आहे की ती दूर करणे खूप कठीण आहे. मराठीच्या चळवळीतील कर्यकर्ते ही समजूत दूर करण्यासाठी आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत असले, तरी त्याला ना सरकारचा पाठिंबा आहे, ना मराठी समाजाचा.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागानेही अशाच मानसिकतेतून एक शैक्षणिक प्रयोग करायचे ठरवले होते. तो मोडीत निघाला हे ठीकच झाले. पण मराठी समाजाला आपण मराठीला वाऱ्यावर सोडून इंग्रजीचे शेपूट धरून कुठे आणि कसे वाहवत चाललो आहोत हे कळावे यासाठी तो महत्त्वाकांक्षी प्रयोग काय होता याचे स्मरण करून द्यावेसे वाटते.         
राज्यातील कामगार कल्याण विभागाला असंघटित क्षेत्रांतील मजुरांच्या मुलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक अफलातून कल्पना सुचली आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ह्या विभागाच्या वतीने विविध असंघटित क्षेत्रांतील मजुरांच्या मुलांसाठी इंग्रजीसह फ्रेंच, चिनी, जपानी आदी परदेशी भाषा शिकवणारी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मुलांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणाबरोबरच परदेशी भाषाशिक्षणही दिले जाणार असल्यामुळे ह्या प्रस्तावाच्या संभाव्य परिणामांचाही विचार करणे आवश्यक आहे. अर्थात, राज्याचा कामगार विभाग परदेशी भाषा शिक्षणाची केंद्रे चालवतो ही कल्पना अव्यवहार्य अधिक आहे की मनोरंजक अधिक आहे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
मजुरांच्या मुलांनी फ्रेंच, चिनी, जपानी आदी परदेशी भाषा शिकून टूरिस्ट गाईड व्हावे किंवा ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरी करावी असे राज्याच्या कामगार विभागाला वाटते. राज्य शासनाने खरोखरच असा काही निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाची व्यवहार्यता व उपयुक्तता तपासली पाहिजे. त्याची शैक्षणिक, भाषिक, सामाजिक परिमाणे विचारात घेतली पाहिजेत. तसेच राज्याला स्वतंत्र मराठी भाषा विभाग असताना व राज्य मराठी विकास संस्थेसारखी भाषाविकासाला वाहिलेली स्वायत्त संस्था असताना कामगार विभागाने भाषा (त्याही परदेशी) शिक्षणाची केंद्रे चालविण्याचा ‘उद्योग’ करावा का हाही एक प्रश्न आहे. कामगार विभागाला मजुरांबरोबर मजुरांच्या मुलांचेही कल्याण करायचे आहे ही चांगलीच गोष्ट आहे. त्याने ते अवश्य करावे. पण एखाद्याचे भले करायला जाताना त्याचे खरेच भले होणार आहे का हेही नीट तपासले पाहिजे. परदेशी भाषाशिक्षणाची केंद्रे चालवण्याचा अनुभव नसताना व तसा कार्यादेशही नसताना ही कल्पना कोणाला सुचली? तिच्या व्यवहार्यतेबाबत भाषातज्ज्ञांशी, किमान शिक्षणतज्ज्ञांशी तरी सल्लामसलत केली होती काय? असे अनेक प्रश्न ह्या संदर्भात उपस्थित होतात.
उपलब्ध माहितीनुसार ही परदेशी भाषाकेंद्रे प्रथम पुण्यामुंबईत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. वास्तविक अशा प्रकारची केंद्रे व परदेशी भाषा शिकवण्याची सोय या मोठ्या शहरांतून खासगी व विद्यापीठ स्तरावर अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. काही महाविद्यालयांनीही आपल्या नियमित पाठ्यक्रमांच्या जोडीने विदेशी भाषाध्यापन केंद्रे सुरू केली आहेत. त्यांचे साहाय्य घेण्याऐवजी कामगार विभागाला स्वत:च ही केंद्रे स्थापन करण्याची खरेच काही गरज आहे का?
बहुधा, कामगार विभागाला ह्याची प्रेरणा आदिवासी विभागाकडून मिळाली असणार. कारण, काही वर्षांपूर्वी राज्याच्या आदिवासी विभागानेही आदिवासींचा जीवनस्तर सुधारावा म्हणून त्यांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा चालवण्याचा उद्योग आरंभला. पण तो फारसा यशस्वी न झाल्यामुळे आता चांगल्या चालणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासनाच्या खर्चाने आदिवासी मुलांना दाखल करण्यात येते. त्यासाठी प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यावर दर वर्षी पन्नास हजार रुपये खर्च केला जातो.
मजुरांच्या मुलांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या भाषाकेंद्रांचे भवितव्य काय असेल ते असो. पण प्राथमिक स्तरावरच मराठी-इंग्रजीबरोबर जपानी, चिनी या भाषांचे शिक्षण देण्यामागेही नीट विचार केलेला दिसत नाही. मजुरांची मुले ही सामान्यपणे पहिल्या पिढीचे विद्यार्थी असणार ही बाब लक्षात घेता, त्यांना आधी त्यांच्या परिसराची भाषा नीट अवगत होणे आवश्यक आहे. ज्या इंग्रजी भाषेवर राज्य शासनाचे मराठीपेक्षाही प्रेम आहे, तिचाही या मुलांना नीट परिचय होणे आवश्यक आहे. या दोन्ही भाषांचा पाया पक्का झाल्याशिवाय एकदम चिनी, जपानी भाषा ज्या त्यांच्या लिपींमुळे शिकायला व शिकवायला अवघड समजल्या जातात, त्यांचा मारा करून काय साधणार? यात लाभापेक्षा हानीच जास्त संभवते. कदाचित त्यामुळे काही मुले आधी शिक्षणातून व पुढे आयुष्यातूनही उठतील.
बरे, मजुरांच्या मुलांनी परदेशी भाषा शिकून टूरिस्ट गाईडच व्हावे किंवा ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरीच करावी हे ठरविणारे शासन कोण? त्यांनी करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे हे त्यांची अभ्यासातील प्रगती, स्वाभाविक कल व क्षमता आदी अनेक घटकांवर अवलंबून आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे त्यांनी डॉक्टर  व्हावे, चित्रकार व्हायचे त्यांनी चित्रकार. मुळात करिअर म्हणून परदेशी भाषाशिक्षण हे अतिविशिष्ट क्षेत्र आहे. वाणिज्य अथवा अभियांत्रिकीप्रमाणे रोजगाराचे अनेक विकल्प देणारे व गर्दीला सामावून घेणारे हे क्षेत्र नव्हे. मजुरांच्या मुलांना आधी चांगले शिक्षण मिळणे आवश्यक आहे. परदेशी भाषा शिकवणाऱ्या अनेक संस्था पुण्यामुंबईकडे आहेत. विद्यापीठांतूनही परदेशी भाषांच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. मुलांचा कल आणि बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्यांनी परदेशी भाषा शिकाव्यात की अन्य व्यावसायिक शिक्षण घ्यावे हे नंतर ठरवता येईल. पायाभूत शिक्षण चांगले मिळाले तर करिअरसंबंधीचे निर्णय या मुलांना त्यांचे त्यांनाच घेता येतील. केवळ पारंपरिक व्यवसायबदलासाठी व वर्गोन्नती होण्यासाठी कुठे तरी वाव आहे म्हणून घाऊक स्वरूपात असा उपक्रम राबवणे हे अव्यवहार्य व थोडे कठोर शब्दांत बोलायचे तर तुघलकी आहे. अशा पद्धतीने विशिष्ट पाठ्यक्रम व करिअर लादल्याने वंचितांची मुले शिक्षणापासूनच वंचित राहण्याचा धोका संभवतो.
ह्या निर्णयाचा आणखी एका व्यापक परिप्रेक्ष्यात विचार केला पाहिजे. हे परिप्रेक्ष्य म्हणजे राज्याचे माध्यमविषयक भाषाधोरण व मराठी भाषेसंबंधी असलेले वैधानिक दायित्व. कारण अशा प्रकारच्या निर्णयातून असाही एक संदेश जातो; तो म्हणजे, ह्यापुढे राज्यातील कोणीही व्यक्ती मराठी भाषेतून प्रगती करू शकत नाही. वरच्या वर्गात जायचे असेल तर इंग्रजी किंवा परदेशी भाषा शिकण्यावाचून गत्यंतर नाही. काही दशकांपूर्वी उच्चभ्रू वर्गाने मराठी शिकण्यास नकार देऊन इंग्रजीची वाट धरली व स्वत:ची प्रगती करून घेतली. त्याचाच आदर्श पुढे ठेवून राज्य सरकार मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाचा प्रसार करीत आहे. कोणी असेही म्हणेल की आता वंचितांनी तरी मराठीसाठी आपला बळी का द्यावा? एकाने गाय मारली म्हणून राज्य सरकार सामाजिक कल्याणाची, समतेची ढाल पुढे करून वासरू मारायला निघाले आहे. विरोधाभास असा, की सार्वजनिक कार्यक्रमांतून  मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कार करायचा व दुसऱ्या बाजूने मराठीच्या मुळावर येणारे इंग्रजी माध्यमातील शिक्षण सरकारी खर्चाने स्वत:च द्यायचे.
अशा धोरणझटक्यापेक्षा धोरणलकवा बरा!
डॉ. प्रकाश परब
(लेखक महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आणि मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत.)
संपर्क - ९८९२८१६२४०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654752748.png [postimage] => upload_post-1654752748.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 09 Jun 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, परकीय भाष शिक्षण, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [430] => Array ( [PostID] => 23535 [post_title] => केशवसुत - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => पण त्यांच्या कवितेवर पंडित कवींचीच छाया पडलेली दिसते. [post_shortcontent] =>

केशवसुतांनी नवयुगाला कधी सुरवात केली ते पहावयाचे म्हणजे केशवसुतांनी ज्यावेळी काव्यरचनेला सुरवात केली तेथपासून त्यांच्या रसवंतीला बहर फुटेपर्यंतच्या काळांत महाराष्ट्राच्या मनोभूमीतच नव्हे तर आचारांत विचारांत आणि वचनांत कसा फेरफार पडला ते पाहिले पाहिजे.

पेशवाईनंतरच्या काव्यरचनेत किंवा काव्यांतील निरनिराळ्या गुणांत केशवसुतांपूर्वीच्या कित्येक कवींचे श्रेष्ठत्व कदाचित दिसून आले असले, तरी राष्ट्रीयत्वाला कवितेच्याद्वारा चेतना देणारे पहिले कवि केशवसुत हेच होय. त्यांचा जन्म मालगुंड नांवाच्या गांवी शके १७८८ (सन १८६६) भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस रविवारी झाला. त्यांची पहिली किवात १८८५ मध्ये म्हणजे त्यांची विशी उलटण्यापूर्वी प्रसिद्ध झाली. केशवसुतांचा काळ १९०५ इ. मध्ये झाला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654515341.jpg [postimage] => upload_post-1654515341.jpg [userfirstname] => नीरा मोंडकर [userlastname] => [post_date] => 08 Jun 2022 [post_author] => 6285 [display_name] => नीरा मोंडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [431] => Array ( [PostID] => 23532 [post_title] => मानवनिर्मित जंगल [post_content] => [post_excerpt] => जंगलकन्या डॉ. कीर्ती कारंथ- मध्यंतरी एका जंगलकन्येची बातमी वाचली. तिचं नाव आहे डॉ. कीर्ती कारंथ. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने २०१५ या वर्षातील “जग बदलू पाहणाऱ्या” १५ महिलांची नावं जाहीर केली. त्यात हे भारतीय नाव आहे, याचा मला खूप अभिमान वाटला. गेली २५ वर्ष कीर्ती, गळ्यात दुर्बिण आणि कॅमेरा लटकवून जंगल भटकते, नोंदी घेते, निष्कर्ष काढते. अभ्यासातून, वन्य प्राण्यांचं आणि माणसांचं हित कसं जपावं याचा समतोल साधण्याच तंत्र तिला जमलय. म्हणून हा पुरस्कार. तिच्या ह्या शास्त्रशुद्ध नोंदीच्या आधारे पर्यावरण संवर्धनाच्या योजना राबवल्या जातात. [post_shortcontent] =>

एकीकडे जगलं नष्ट होत चालली आहेत असं असताना मलेशियातील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टीटयुटने एक मानवनिर्मित जंगल तयार केलय. वाचा या मानवनिर्मित जंगलाबद्दल-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654511111.jpg [postimage] => upload_post-1654511111.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 06 Jun 2022 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [432] => Array ( [PostID] => 23530 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - ज्यासाठी लुगडे ते उघडे (भाग ४४) [post_content] => [post_excerpt] => ‘लुगडे’ या शब्दाला ‘स्त्रियांचे नेसणे’ असा मर्यादित अर्थ कसा प्राप्त झाला, [post_shortcontent] =>

‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती जेवढी मजेशीर आहे, तितकीच गोंधळात टाकणारीही आहे. ‘लुगडे’ या शब्दाचे विविध भाषांमधून - फाटलेले - फडके - चिंध्या - वापरण्याचा कपडा - असे अर्थ निघणे स्वाभाविक आहे. मराठीमध्ये मात्र हा सामान्य अर्थ जाऊन ‘लुगडे’ या शब्दाला ‘स्त्रियांचे नेसणे’ असा मर्यादित अर्थ कसा प्राप्त झाला, असा प्रश्न निर्माण होतो. – साधना गोरे यांचा ‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा लेख -
साडी-चोळी हा स्त्रीचा पारंपरिक पोशाख तर आहेच, शिवाय या शब्दांना माहेर, माया, आपुलकी यांचाही स्पर्श आहे. काळाप्रमाणे स्त्रियांच्या या पोशाखात कित्येक बदल झाले आहेत आणि पुढेही होतील. स्त्रीचा साडी हा पेहराव जितका पारंपरिक आहे तितकाच आधुनिकही. काळानुसार साडीची केवळ रूपेच बदलली असे नाही, तर त्याचे शब्दरूपही तितकेच विविधांगी असलेले दिसते.
साधारणपणे मराठीत नऊवारीला लुगडे आणि सहावारी किंवा पाचवारीला साडी म्हणण्याची पद्धत आहे. त्यातही नऊवारीचा पोत, वीण, पदरावरील नक्षी यांप्रमाणे लुगडे आणि पातळ असाही भेद केला जातो. तर सहावारी/पाचवारीलाही ग्रामीण भागात पातळ म्हणण्याची पद्धत आहे. पैकी ‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती जेवढी मजेशीर आहे, तितकीच गोंधळात टाकणारीही आहे. तलम कापड, रेशमी वस्त्र या अर्थाने संस्कृतमध्ये ‘दुकूलम्’ शब्द आहे. दुगूल - दुगुल्ल - डगूलम् - लुगुड या क्रमाने लुगडे शब्द मराठीत आला, असं कृ. पां. कुलकर्णींनी ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हटलं आहे. तर दुसरीकडे कुलकर्णी चिंधी या अर्थाच्या संस्कृतमधील ‘लत्ती’ शब्दाचाही संदर्भ देतात. याचे कारण विविध भारतीय भाषांमध्ये ‘लुगडे’ शब्दाच्या अर्थरूपांमध्ये आणि ध्वनिरूपांमध्ये जे साम्यभेद आढळते, त्यात आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654447588.png [postimage] => upload_post-1654447588.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 06 Jun 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [433] => Array ( [PostID] => 23528 [post_title] => रंगभूमिः तेव्हां आणि आतां - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => आज तंत्रांचं प्रस्थ फार माजलं आहे. नाटकाच्या डामडौलाकडे जास्त शक्ती आणि पैसा खर्च होतो आहे. [post_shortcontent] =>

मुख्य प्रश्र्न आहे तो नाटकाचा. साठ वर्षांपूर्वीची नाटकं आजसुद्धा उभी आहेत. त्या काळच्या नटांच्या तोडीचे खंबीर आवाजाचे अभिनयकुशल नट नसले तरी आजच्या दुबळ्या नटांकडूनदेखील त्या जुन्या नाटकांचे प्रयोग सारखे होत आहेत. अत्यंत आधुनिक म्हणून जी नाटकं आज केली जात आहेत ती आधी आहेत परदेशी—ते परदेशी नाटककाराच्या ताटांतले चघळलेलं हाड देखील चारदोन प्रयोगांच्या पलीकडे जात नाही. तीच जुनी नाटकं वाऱ्यावावटळीला तोंड देऊन देखील खंबीरपणे उभी आहेत. आज नाटकांच्या प्रयोगासाठी बोटं घातली जात आहेत. पंचवीस प्रयोगांची ज्युबिली झालेली पाहिली की हंसू येतं. शंभर प्रयोग आणि दोनशे प्रयोगांचं कौतुक केलं जात आहे. जुन्या नाटकांचा असा हिशोब ठेवला असता तर त्यांचे प्रयोग हजारांनी झाले आहेत असं दिसून आलं असतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653982256.jpg [postimage] => upload_post-1653982256.jpg [userfirstname] => मामा वरेरकर [userlastname] => [post_date] => 04 Jun 2022 [post_author] => 6281 [display_name] => मामा वरेरकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [434] => Array ( [PostID] => 23529 [post_title] => संशोधनासाठी गगनभरारी [post_content] => [post_excerpt] => आपण जेव्हा अमेरिकेचा विचार करतो.... [post_shortcontent] =>

“त्या वेळेस रविवारी चित्रकलेच्या तावडेबाई आमच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट परीक्षेचे क्सासेस घ्यायच्या. आता अमेरिकेत रिसर्च करताना जसं स्वातंत्र्य आहे, तसं चित्रकलेच्या त्या तासाला आम्हांला पूर्ण मोकळीक मिळायची. एकदा मोबाइल कॅमेऱ्याने आम्ही ग्राऊंडवर फिरून फिरून खूप फोटो काढले. तावडेबाईंना ते एवढे आवडले, की त्यांनी ते फोटो प्रिंट आणि लॅमिनेट करून शाळेमध्ये पहिलं फोटो एक्झिबिशन भरवलं. पुढे पुढे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळेत आम्ही वॉल पेंटिंगसारखे यशस्वी आणि सुंदर प्रयोग केले.” गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालय या उपक्रमशील शाळेचा विद्यार्थी – सागर कासार - अमेरिकेतील आपल्या शिक्षणाविषयी सांगतोय -
मी नंदादीप शाळेमधील एक सामान्य विद्यार्थी, २०१२ साली शालेय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ‘पुढे काय करायचं?’ हा प्रत्येकाच्या मनात असणारा प्रश्न माझ्याही मनात होता. शाळेत असताना विज्ञान विषय माझ्या फार आवडीचा आणि म्हणून त्याच शाखेत जाण्याचा मी निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ आवड म्हणून निवडलेल्या या क्षेत्रात, पुढे वैज्ञानिक रहस्यांविषयी असणाऱ्या कुतूहलापोटी कायमचे शिकणे झाले. मुंबईमधील रुईया कॉलेजमध्ये मी बायोटेक्नॉलॉजी विषयात बीएससीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. मूलभूत वैज्ञानिक रिसर्चसाठी भारतामधील मर्यादित संधी लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथील ‘इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया’ या संस्थेत ‘डेव्हल्पमेंट बायोलॉजी अँड रीजेनरेटिव्ह मेडिसिन’ म्हणजेच एका पेशीपासून अत्यंत गुंतागुंतीचा अवयव कसा तयार होतो, हा अभ्यास करणाऱ्या शाखेमध्ये एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या मी अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी या नामांकित संस्थेत न्यूरोबायोलॉजी म्हणजे आपल्या मेंदूचे कार्य कसे चालते हा अभ्यास करणाऱ्या शाखेत पीएचडी करत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो पैशांचा. तिथे संधी जरी अनेक असल्या तरी शिक्षण बऱ्यापैकी महागडं आहे. परंतु परदेशामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जातात. एखाद्या विषयामध्ये विद्यार्थ्यांची आवड आणि गुणवत्ता या आधारावर त्या दिल्या जातात. त्यामुळे आपल्यासारखे सामान्य घरांमधून येणारे विद्यार्थीसुद्धा या शिक्षणापासून वंचित राहत नाहीत. अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी इंग्रजी भाषा किती अवगत आहे हे तपासणारी TOEFL आणि सामान्य शैक्षणिक पातळी तपासणारी GRE या परीक्षा द्याव्या लागतात. याशिवाय प्रवेशासाठी विविध विद्यापीठांचे वेगळे निकष असू शकतात आणि त्या विषयीची संपूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. विज्ञान म्हणजे माणसाच्या नैसर्गिक कुतूहलाची भाषा आणि ती अगणित प्रश्नांकडे शास्त्रीय पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला देते. अमेरिकेमध्ये पीएचडी पूर्ण करण्याचा कोणताही ठरावीक कालावधी नाही, पण साधारणपणे पाच वर्षांमध्ये हे शिक्षण पूर्ण होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे शिक्षण घेत असताना विद्यार्थी-शिक्षक हे नाते तेथे नसते, तर प्रत्येक जण हा सहकारी वैज्ञानिक म्हणून काम करत असतो. अमेरिकन शिक्षणव्यवस्थेत ‘रिसर्च इंडिपेडन्स’ म्हणजे कुणाच्याही प्रभुत्वाखाली न राहता आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार वैज्ञानिक प्रश्न सोडवण्याचा प्रत्येकाला मोकळेपणा देणे, याला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा वैज्ञानिक प्रयोग हे अत्यंत महाग असतात आणि ते यशस्वी होण्याची शाश्वतीही नसते. म्हणून प्रयोगांसाठी सुरक्षित निधी उपलब्ध असावा लागतो. पाश्चात्त्य देशांमध्ये तो मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, जो पुढे वैज्ञानिक आणि त्यांच्या प्रयोगांसाठी वितरित केला जातो. दरवर्षी विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये सर्वोच्च कार्य करणाऱ्या वैज्ञानिकांचा नोबेल पारितोषिक देऊन गौरव केला जातो. काही अपवाद वगळता यामध्ये ठरावीक देशातील वैज्ञानिकांचाच दबदबा असतो. विज्ञानाच्या संधी, वातावरण, विज्ञानासाठी उपलब्ध असणारा निधी, वैज्ञानिकांना मिळणारा कामाचा मोबदला आणि गौरव इत्यादी अनेक गोष्टींची काळजी या देशांमध्ये घेतली जाते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन तसेच शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या आधारे मी अमेरिकेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एक महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या भारतानेही या क्षेत्रात प्रगती केली असून आपल्याकडेही आता अनेक संधी उपलब्ध आहेत आणि आपल्या अनेक संस्था आज जागतिक दर्जाच्या आहेत.
गेली तीन वर्षे मी अमेरिकेत राहत आहे. आपण जेव्हा अमेरिकेचा विचार करतो, त्यावेळी काही ठरावीक शहारंचा विचार करतो, जसे : न्यूयॉर्क. परंतु, काही अपवाद वगळता बहुतेक सुप्रसिद्ध शिक्षण संस्था या अमेरिकेच्या छोट्या शहरांमध्ये स्थित आहेत. या संस्थांकडे पुष्कळ जमीन आणि मुबलक निधी उपलब्ध असतो, त्यामुळे संपूर्ण शहरभर त्या पसरलेल्या असतात, ज्याला कॅम्पस असेही म्हणतात. कॅम्पसमध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाची आणि सोयी-सुविधांची व्यवस्था असते. एकाच शिक्षण संस्थेत आर्टस अँड सायन्स, मेडिकल इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, बिझनेस इत्यादी शांखांची व्यवस्था असते; त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण पद्धतशीरपणे होते. मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॅम्पसमध्ये शिक्षण घेतो. ही संस्था ब्रेन रिसर्च आणि कॅन्सर रिसर्च यांसाठी अमेरिकेत प्रसिद्ध आहे. गमतीची बाब म्हणजे, युनिव्हर्सिटीचे स्वतःचे एअरपोर्टसुद्धा आहे. युनिव्हर्सिटीची स्वतःची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ज्यामध्ये संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि शहरामध्ये सुविधा देणाऱ्या बस आणि टॅक्सी यांची मोबाइल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. सर्वांसाठी या सुविधा मोफत असतात. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे इथे लोक शिक्षणाला प्रचंड महत्त्व देतात. अमेरिकन समाजव्यवस्थेत जरी आर्थिक विषमता असली तरी विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जाते. केवळ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील आवड आणि गुणवत्तेच्या आधारावर सर्वांसाठी शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे शिक्षण कमी किंवा अधिक महत्त्वाचे नाही. भारतात पदवी शिक्षणासाठी ठरावीक नेमून दिलेले विषय घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकेत काही ठरावीक आवश्यक विषय वगळता विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार इतर कोणतेही विषय घेण्याची अनुमती असते. उदाहरणार्थ, सायन्स शाखेत असणाऱा विद्यार्थी सायन्ससोबत म्युझिक, फाइन आर्टस किंवा स्पोर्टस हा विषयही घेऊ शकतो. भारतामध्ये प्रामुख्याने गुणवत्ता ही परीक्षेतील गुणांच्या आधारे ठरवली जाते आणि परीक्षा या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर तयरा केल्या जातात. अमेरिकेतील उच्च शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे उपलब्ध असणाऱ्या माहितीसोबतच विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांचे पालक किंवा शिष्यवृत्ती शैक्षणिक फीची जबाबदारी घेतात. विद्यार्थ्यांचे इतर खर्च : उदाहरणार्थ, राहण्याचा, खाण्याचा इतर गरजांचा खर्च विद्यार्थी स्वतः काम करून पूर्ण करतात. ही कामं म्हणजे साधारणपणे कॅम्पसमधील विविध कार्यालये, कॅफेटेरिया, टीचिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट इत्यादी स्वरूपात उपलब्ध होतं. यामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तसेच सर्व प्रकारच्या कामांकडे समदृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन देणे हा असतो.
नंदादीप शाळेच्या अशा अनेक आठवणी आज सोबत आहेत. मित्रांसोबतची धमाल, पीटीच्या तसाला केलेली मस्ती, परीक्षांच्या वेळी टेन्शन घेऊन केलेला अभ्यास, मधल्या सुट्टीमध्ये एकत्र खाल्लेला डबा... न संपणारी यादी आहे. त्या वेळेस रविवारी चित्रकलेच्या तावडेबाई आमच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट परीक्षेचे क्सासेस घ्यायच्या. आता रिसर्च करताना जसं स्वातंत्र्य आहे, तसं चित्रकलेच्या त्या तासाला आम्हांला पूर्ण मोकळीक मिळायची. स्टील ड्रॉईंगच्या नावाखाली मग आम्ही कधी मिळतीत त्या वस्तू समोर ठेवून, तर कधी बाहेर मैदानात एखाद्या झाडावर बसून चित्र काढत असायचो. त्यावेळेस की-पॅड मोबाइल फोन असायचे. एकदा त्या मोबाइल कॅमेऱ्याने आम्ही ग्राऊंडवर फिरून फिरून खूप फोटो काढले. तावडेबाईंना ते एवढे आवडले, की त्यांनी ते फोटो प्रिंट आणि लॅमिनेट करून शाळेमध्ये पहिलं फोटो एक्झिबिशन भरवलं. पुढे पुढे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळेत आम्ही वॉल पेंटिंगसारखे यशस्वी आणि सुंदर प्रयोग केले. आयुष्यात यश आणि अपयश हे पायऱ्यांप्रमाणे असतात. प्रत्येक यशाला थोड्या अपयशाची आणि प्रत्येक अपयशाला थोड्या यशाची किनार असते. मी नंदादीपमध्ये असताना परदेशात किंवा आज आहे त्या क्षेत्रात जाण्याचा विचारही केला नव्हता. परिस्थितीनुसार आवडी बदलत गेल्या आणि जिद्दीमुळे मार्ग सापडत गेले.  
(नंदादीप विद्यालयाच्या २०२२च्या वार्षिक अंकातून साभार)
सागर कासार
(गोरेगाव, नंदादीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1654107255.png [postimage] => upload_post-1654107255.png [userfirstname] => सागर [userlastname] => कासार [post_date] => 02 Jun 2022 [post_author] => 6282 [display_name] => सागर कासार [Post_Tags] => मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण, सागर कासार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [435] => Array ( [PostID] => 23527 [post_title] => रंगभूमिः तेव्हां आणि आतां - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => साधारणपणे १९३५ सालापासून मराठी रंगभूमीला उतरतील कळा लागूं लागली. [post_shortcontent] =>

शेक्सपिअरची बहुप्रवेशी परंपरेनं मराठी रंगभूमीची प्रगती थांबवली. एकांकप्रवेशी नाटकाची १९२३ साली ‘तुरुंगाच्या दारांत’ या नाटकानं केलेली सुरवात परंपराप्रिय महाराष्ट्राला पचली नाही. त्यानंतर एकदोन एकांक-प्रवेशी नाटकं लिहिली गेली, पण ती फारशी कुणाच्या नजरेत भरली नाहीत. १९३१ साली ‘नाट्यमन्वंतर’नं ब्यर्नसन् या नॉर्वेजियर नाटककाराच्या नाटकाच्या अनुवादाचा प्रयोग केला. त्यांत स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच केल्या होत्या. त्यापूर्वी हिराबाई बडोदेकर यांच्या कंपनीत त्या तीन बहिणी काम करीत होत्या आणि त्यांच्या जोडीनं पुरुषही स्त्रीभूमिका करीत होते. ते वैगुण्य होतं. नाट्यमन्वन्तरच्या नाटकांतल्या नटी अभिनयाच्या दृष्टीनं सरस होत्या. ते नाटकही सरस होतं. नाट्यमन्वन्तरचे चालक तेवढ्याच यशावर खूष झाले आणि पाऊल पुढं टाकायला विसरले. या संस्थेचा कारभार दीड-दोन वर्षांतच आटोपला. आधुनिकतेचा पायंडा याच संस्थेनं घातला, असा समज झाला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653981985.jpg [postimage] => upload_post-1653981985.jpg [userfirstname] => मामा वरेरकर [userlastname] => [post_date] => 01 Jun 2022 [post_author] => 6281 [display_name] => मामा वरेरकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [436] => Array ( [PostID] => 23526 [post_title] => जरा थांबा! दुर्बीण ‘तयारी’करत आहे... [post_content] => [post_excerpt] => ‘नासा’ने ‘एल२’पाशी एक शोधक यान या शतकाच्या सुरुवातीलाच पाठवलं होतं. पण त्या सर्वांपेक्षा आता पाठविण्यात आलेली दुर्बीण महत्त्वाची आहे. याचं कारण ती महास्फोट झाल्यानंतरच्या काळातल्या घडामोडी ‘पाहू’ शकणार आहे. [post_shortcontent] =>

प्रचंड आकाराची जेम्स वेब दुर्बीण ‘एल२’ या ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोचली आहे. ती नेमके काय काम करणार आहे, हे जाणून घेऊ या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653900877.png [postimage] => upload_post-1653900877.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 May 2022 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [437] => Array ( [PostID] => 23525 [post_title] => मुलांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवताना [post_content] => [post_excerpt] => नव्या काळातील मुले लोकशाही समाजात वावरावीत... [post_shortcontent] =>

कुटुंबव्यवस्था ते शाळा-महाविद्यालयांपासून समाजातल्या अनेक व्यवस्था अ-लोकशाही मूल्यांवर आधारलेल्या असताना, मुलांची मानसिकता लोकशाही-सन्मुख घडेल, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरते. मात्र वर्गातले आणि वर्गाबाहेरचे शिकणे हे आशय आणि पद्धती या दोन्ही बाबतीत लोकशाही मूल्यांवर आधारित असण्याचा प्रयत्न करता येणे शक्य आहे. पण, ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी विक्रेंद्रित पातळीवर आणि मुलांना समजणाऱ्या भाषेत प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून मातृभाषा आणि लोकशाही यांचा मूलभूत संबंधही अधोरेखित होतो. नव्या काळातील मुले लोकशाही समाजात वावरावीत आणि त्यांनी मोठे झाल्यावर समाजाचा लोकशाही आशय टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी काय करता येईल, या आणि अशा मुद्द्यांची सोदाहरण मांडणी करणारा भाषाभ्यासक अनुराधा मोहनी यांचा लेख...
‘लोकशाही’ ह्या शब्दाचा वापर आपण एक शासनपद्धती ह्या अर्थाने करीत असलो, तरी लोकशाही मूल्य हे त्यापेक्षा खूप व्यापक व श्रेष्ठ आहे. मूल्य म्हणजे असा एखादा गुण, जो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळवेळी वा प्रदेशात, आपल्या जगण्याची प्रत वाढवत नेतो. शासनपद्धती म्हणूनही आज ह्या शब्दाचा अधिकाधिक संकोच होताना दिसतो. सर्व लोकांचे किंवा किमान बहुसंख्य लोकांचे मत जाणून घेणे, त्यांना त्यांचे मत दडपणाशिवाय तयार करता यावे म्हणून संबंधित बाबींची माहिती पुरवणे, त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी देणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मताची कदर करणे, हे सर्व पैलू गायब होऊन आता फक्त ह्या ना त्या दडपणाखाली येऊन, किंवा नागरिकाचे ‘पवित्र कर्तव्य’ पार पाडायचे म्हणून मारून-मुटकून मतदान करण्यापुरताच आपला लोकशाहीशी संबंध राहिला आहे. मग आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींशी संपर्क, जाब विचारणे वगैरे गोष्टी तर कल्पनेच्याही पलीकडे आहेत.
लोकशाही मूल्य विशाल व सर्वव्यापी आहे आणि मानवतेची ती एक अनिवार्य कसोटीही आहेच. If there were a nation of Gods, it would govern itself democratically, असे म्हणतात. बिगर लोकशाही समाज हा हिंसा आणि क्रौर्य याकडे जाऊन शेवटी नष्टच होणार. याउलट, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मूल्ये अंगी बाणवल्याने मानवमात्राचे उन्नयन होते. आपल्या आवडीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य मोकळेपणाचा व हलकेपणाचा अनुभव देते, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या जगण्याविषयीची कल्पना स्पष्ट होणे आणि नंतर तशा प्रकारे जगण्याची मोकळीक मिळणे; एवढेच नव्हे, तर असंख्य बंधनांतून आणि बेड्यांतून आपले मानस मुक्त होणे आणि मोकळेपणाने विचार करता येणे. कोणतेही काम करणारा, कोणत्याही जातिधर्माचा पुरुष किंवा स्त्री ह्यांच्याशी त्यांचा आत्मसन्मान जपणारी वागणूक ठेवण्याने तशाच आत्मसन्मानाचा अनुभव स्वतःलाही येतो; हे झाले समतेचे मूल्य. आपल्या परिचितांशी प्रत्यक्षपणे व अपरिचितांशी अप्रत्यक्षपणे, जिव्हाळ्याने जोडून घेतल्याने आपल्यालाही सुरक्षिततेचा अनुभव येतो; त्याला म्हणायचे बंधुता. अन्याय-अत्याचारांचे परिमार्जन घडविल्याने आपली न्यायाची बाजू बळकट होते. ह्यावरून दिसते की, लोकशाही मूल्ये ही फक्त इतरांकडून करायची वर्तणुकीची अपेक्षा नाही. तसेच, इतरांशी वागताना पाळावयाची आचारसंहिताही नाही, तर त्या कृतीतून आपल्यातही परस्पर सौहार्दाची, सामूहिकतेची जाणीव करून देणाऱ्या लोकशाही मूल्यांची जोपासना होते.
हे सगळे खरे असले तरी लोकशाही मूल्ये आचरणात आणल्याचे परिणाम इतक्या लवकर व सहजासहजी दिसत नाहीत. अनेकदा तर अजिबातच दिसत नाहीत. त्यासाठी काळ-वेळ, पैसा, उमेदीची वर्षे वा कधीकधी संपूर्ण आयुष्याचे मोल देणाऱ्या लोकांना त्यांच्या इमानाचे कोणतेही बक्षीस मिळत नाही, तेव्हा  ही मूल्ये रुजवण्याचा प्रश्न अधिकच बिकट होऊन जातो. परंतु, कितीही बिकट झाला तरी हा प्रश्न हा मानवतेच्या मूल्यांचा प्रश्न आहे आणि प्रगत, उन्नत समाजासाठी तो सोडवावाच लागणार आहे. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व असलेल्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी लोकशाही मूल्ये जोपासावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे आणि त्यांची किंमतही मोजावी लागणार आहे. मुलांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवण्याचा विषय एका दृष्टीने सोपा, तर दुसऱ्या दृष्टीने कठीण आहे. लहान वयात मुले अधिक ग्रहणशील व आनंदस्वरूप असतात म्हणून सोपा, तर त्यांच्या भोवतालचे पर्यावरण व त्यांच्या रोजच्या संपर्कातील मोठ्या माणसांचे वागणे हे लोकशाही मूल्यांना प्रतिकूल असते, म्हणून तो कठीणही आहे. मुलांचे संगोपन जेथे होते, त्या संस्थांच्या अ-लोकशाहीवादी संरचनेमुळे तो आणखी कठीण झालेला आहे.
कामातील आव्हाने व त्यावरील उपाय
लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी सगळ्यात बरड भूमी म्हणजे आजचे आपले कुटुंब. आपल्या समाजात जाती आणि वर्ग दोन्हींच्या आधारावर भेदभाव होत असल्यामुळे समतेची बाजू तर लंगडीच आहे. ह्याच समाजाचे एकक असणाऱ्या कुटुंबांची रचना तरी कितीशी वेगळी असणार? आजच्या कुटुंबव्यवस्थेमध्ये कुठेही समतेचे मूल्य दिसत नाही. वय, नात्यागोत्यांची उतरंड आणि लिंगभाव ह्या भिंतींनी तिला पार पोखरून टाकले आहे. एकतर इतरांवर सत्ता गाजविणे किंवा दुसऱ्याचे गुलाम होऊन राहणे हे दोनच प्रकार आपल्याला माहीत असतात. आपल्या मनात मुक्तीची पहाट व्हावी अशी आस शोषितांनाही नाही, त्यासाठी जबाबदारी घेण्याची, किंमत चुकवण्याची तयारी नाही, मग शोषकांची तर बातच सोडा. अशा परिस्थितीत जन्माला आलेले मूल काय वेगळे होणार? देणगी देऊन डॉक्टरकीला प्रवेश घेतलेला माणूस उदात्त कार्य वगैरेचा विचार न करता पैसे परत मिळवण्याचाच फक्त विचार करतो. तद्वतच विषमतेचे दशावतार पाहत-पाहत मोठे झालेले मूल नकळत विषमतेच्या आहारी जाते. ते शोषक किंवा शोषितच व्हायचे ठरवते आणि कुणासमोर काय व्हायचे हेदेखील लहान वयातच ठरवते. बालसंगोपनाच्या आपल्या कल्पना तरी काय, तर नवजात बाळाची काळजी घेणे, त्याला सर्व प्रकारचे संरक्षण देणे, त्याचे भरपूर लाड करणे, त्याला गरजेपेक्षा जास्त वस्तू पुरवणे आणि नेहमीच पुरवीत राहणे; पुढे मूल थोडे मोठे झाल्यावर, ज्ञानार्जनाच्या निखळ आनंदापासून वंचित ठेवून शाळेच्या क्षुद्र शर्यतीत त्याला पुढे-पुढे ढकलणे, कधी-कधी तर त्याने आपटी खाईपर्यंत आणि नंतर आपापल्या ऐपतीप्रमाणे (क्लासनुसार केलेल्या अपेक्षेप्रमाणे), ‘कमीजास्त’ मूल्यांप्रमाणे कमावण्याच्या उद्योगाला लावणे. हे आपले बालसंगोपन. ह्यामध्ये मूल्यांचा प्रश्न कधीतरी येतो का?
कुटुंबांतर्गत भेदभावाचा अत्यंत दुष्ट प्रकार म्हणजे तेथील लिंगभाव. पितृसत्तेचे उघडेवाघडे रूप कुटुंबात दृग्गोचर होते. पती-पत्नीमधील राजकारण व रस्सीखेच मुला-मुलीमधील भेदभावात उतरताना दिसते. भारतीय कुटुंबात आईलाही मुलगाच हवा असतो. का? तर पुढे सासू होऊन पितृसत्तेचे वाहक बनण्याची संधी मिळावी म्हणून. अशा कुटुंबांमध्ये नाइलाज म्हणून जन्माला आलेल्या मुलींना काय वाटते, त्याचा एक किस्सा मला शाळांच्या पाहणीसाठी गेले असताना एकदा बघायला मिळाला. आठव्या वर्गातील एक चुणचुणीत मुलगी. घरात दुसऱ्या नंबरवर. मोठी बहीण, सगळ्यात लहान भाऊ. ती म्हणाली, “मला खरं म्हणजे माझ्या आईवडिलांना सांभाळायचं आहे. मी मोठी झाल्यावर त्यांचा प्रेमाने व काळजीपूर्वक सांभाळ करेन, असा विचार मी नेहमी करायचे. आज जरी आमची गरिबी असली, तरी नंतर मी त्यांना चांगले दिवस दाखवले असते. पण, माझ्यानंतर काही वर्षांनी भाऊ आला, आता सगळे त्याचेच लाड करतात. म्हणतात की, तोच माझ्या आईवडिलांना सांभाळणार आहे. पण मग, मी ते का नाही करू शकत? माझ्यात काय कमी आहे? मुलगी झाले म्हणून काय झालं? तो काय माझा दोष आहे का?” असे म्हणत ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नव्हते.
आईवडील अनेकदा आपण जन्माला घातलेले मूल हे आपण निर्माण केलेले उत्पादन आहे आणि त्यावर आपला मालकी हक्क आहे, असाच विचार करतात. तसेच ‘आम्ही तुम्हांला मोठे केले, आता तुम्ही आम्हांला चांगले दिवस दाखवा’ ही व्यापारी वृत्ती दाखवतात. दुसरा एक प्रकार, जो आजकाल फार जास्त प्रमाणात दिसतो, तो म्हणजे  मुलांना मोठे व स्वावलंबी करेपर्यंत पालक त्यांचे सर्वकाही करतातच, परंतु त्यानंतरही त्यांची सर्व कामे तेच करीत राहतात. मुलांना ते आपापली जबाबदारी घेऊच देत नाहीत. उतारवयातील विश्रांती व छंद बाजूला ठेवून, इतकेच काय, आपल्या करिअरची व इतर सामाजिक दायित्वांची किंमत मोजून ते मुलांचे लांगूलचालन करीत राहतात. ह्यातून ते स्वतःला तर विनाकारण शिक्षा करून घेतातच, पण मुलांचेही नुकसानच करत नाहीत का? बरे, मुलांनीही मोठे होऊन कमवायला लागायचे एवढेच त्यांना ठाऊक असते. जर एखाद्या मुलाने कमी उत्पन्नाचा, लोकसेवेचा मार्ग स्वतःसाठी निवडला, तर लगेच ‘हे काय, आमची जबाबदारी नाही वाटते तुझ्यावर? आम्हांला सोयीसुविधा पुरवणे तुझे काम नाही? म्हातारपणी आम्ही कुणाकडे पाहायचे?” असे म्हणायला कमी करत नाहीत.
कौटुंबिक हिंसाचार, आईवडिलांच्या बेबनावात होणारी मुलांची ससेहोलपट, त्यांचा करून घेतलेला वापर, अन्य नातेवाईकांकडून त्यांच्यावर होणारे भेदभावजनक अन्याय व मुख्यतः लैंगिक अत्याचार हा आणखी एक पैलू. जगभर झालेल्या वेगवेगळ्या पाहण्यांतून असे अत्याचार सर्वाधिक प्रमाणात घरात, घरातील व्यक्ती वा परिचित यांच्याकडून होत असल्याचे दिसून येते. ते करणाऱ्यांकडून त्याबद्दल वाच्यता न करण्याची सक्ती केलेली असतेच, परंतु त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे, जरी भाषेची जुळवाजुळव करून मोठ्या हिमतीने मुलांनी ती गोष्ट मोठ्यांना सांगितलीच, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही. बालवयात असे अनुभव घेतलेल्या मुलांना आपण कोणत्या तोंडाने लोकशाही मूल्ये शिकवणार? म्हणून, आईवडिलांनी व इतर पालकांनी स्वतः लोकशाही मूल्यांचा अवलंब करणे, मूल जन्मण्यापूर्वीच घरामध्ये तसे वातावरण निर्माण करणे व त्यानंतरही ते टिकवून ठेवणे आवश्यक आहे. घरातील कोणत्याही प्रकारच्या श्रद्धा मूल फार लवकर आत्मसात करते. लोकशाही मूल्यांबद्दल ‘श्रद्धा’ हा शब्द ह्या अर्थाने वापरला, की त्याचा चांगला परिणाम ताबडतोब दिसून येत नाही; तो उशिरा, मूल शहाणेसुरते झाल्यावर जाणवतो. तोपर्यंत आईबाबा म्हणतात म्हणून करायचे, एवढेच त्याला ठाऊक असते. परंतु, माझे आईबाबा स्वतःही असे वागतात, म्हणजे ते चांगले आहेत, हे समीकरण जर मनात पक्के बसले असेल, तरच पुढील मार्ग सुकर होतो.
वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे चित्रही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते, नाही असे नाही. अनेक कुटुंबांमध्ये निर्णय घेताना मुलांचे मत विचारात घेतले जाते. तेथे अधिकाराची उतरंड, शिक्षेचा धाक नसतो, तर परस्पर विश्वासावर काम चालते. दिवसातील एक जेवण सगळ्यांनी एकत्रितपणे टीव्ही न बघता घेतले जाते. घरातील प्रश्न, दुसऱ्या दिवशीचे प्रत्येकाचे कार्यक्रम ह्यावर चर्चा होते. अशा घरांमध्ये पैशांची पुंजी सगळ्यांना माहीत असलेल्या ठिकाणी ठेवलेली असते आणि तेथून पैसे घेण्याची मुभा आणि त्याचा हिशोब लिहून ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असते. पण, अशी कुटुंबे फक्त पंचवीस टक्के असावीत, असा अंदाज आहे; तीही शहरी मध्यमवर्गातील. इतर कुटुंबांचे काय?
दुसरी संस्था म्हणजे शाळा. प्राचीन भारतात मुलीच्या विवाहाचे वय कमी आणि कमीत-कमी करण्यासाठी शास्त्रकार-स्मृतिकारांमध्ये जशी स्पर्धा लागली होती, तशीच स्पर्धा सध्या जन्माला आलेले मूल लवकरात-लवकर शाळेत दाखल व्हावे ह्यासाठी लावली जात आहे. कुटुंब आणि शाळा ह्या दोन संस्थांनी आपापल्या जबाबदाऱ्या कितीही एकमेकींवर ढकलल्या, तरी त्या दोहोंचे स्थान भिन्न आहे आणि त्यांचा क्रमही स्पष्ट आहे. मूल्ये रुजवण्याची पहिली जबाबदारी कुटुंबावरच आहे. पण, जी दुय्यम जबाबदारी शाळेवर आहे, ती तरी तेथे कशी पार पाडली जाते? समता नावाची गोष्ट मुलांना तेथे बघायला, अनुभवायला मिळते का? शिक्षकांच्या बाजूने पाहिले, तर बहुतांश शाळांमध्ये अधिकारांची उतरंड अगदी स्पष्टच असते. सगळ्यात वर शाळेचे व्यवस्थापन, त्यानंतर मुख्याध्यापक, कायम शिक्षक, तात्पुरते शिक्षण सेवक आणि त्या सगळ्यांमध्ये त्यांची सेवाज्येष्ठता, शिक्षणशास्त्रातील पदव्या-पदविका आणि कसले कसले निकष असतात. मुलांच्या बाजूने बघायचे तर, ते मूल दिसायला कसे आहे, काळे आहे की गोरे येथपासून त्यांच्यातील भेदभावाला सुरुवात होते. ते कुणाचे पाल्य आहे? हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सत्यकाम जाबालची गुरुकुल प्रवेशाची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या आपल्या देशात मुलाची ओळख आजही त्याच्या गुणावगुणांवरून होत नाही, तर ती त्याच्या पित्यावरून होते. हा झाला समतेचा मुद्दा. बरे, त्याला आपले मत बनवण्याची व ते मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा असते का? तर नाही. त्याच्या वर्गाशी, अभ्यासाशी, मित्रांशी संबंधित कोणत्याही विषयावरील त्याचे मत कधी विचारलेच जात नाही. अर्थात, विचारले नाही, तरी सर्व वयाची मुले आपले मत तयार करीत असतातच. विचार करा, किती शिक्षक विद्यार्थ्यांचे आपल्याबद्दलचे मत जाणून घेण्याची हिंमत दाखवतात? किती मुख्याध्यापक स्वतःबद्दलचे आणि स्टाफबद्दलचे मत जाणून घेण्याची हिंमत दाखवतात? हे विषय कठीण म्हणून सोडून दिले तरी, अगदी सामान्य, निरुपद्रवी प्रश्न मुलांना विचारून त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. तुला कोणते नवीन-जुने गाणे आवडते? तू पाहिलेला सिनेमा कसा वाटला व का? शाळेतील एखादा मुलगा वेगळा वागत असेल, तर तो तसा का वागतो? एवढे प्रश्न तरी मुलांना विचारले जावेत. आपल्याला काही मत आहे आणि ते आपल्याला मोठ्या माणसांना सांगता येते, ह्याचे त्यांना कोण अप्रूप वाटेल!
आधुनिक शिक्षणशास्त्राने मात्र ह्या संदर्भातील खूप वेगळा वर्णपट आपल्यासमोर उलगडून ठेवला आहे. लोकशाहीशी त्याची सांगड घालण्यात आली आहे. एक विचारप्रवाह तर असे मानतो की, ह्या दोहोंचे नाते जुनेच आहे. शिक्षण आणि लोकशाही हे एकमेकांचे अभिन्न भाग मानले गेले आहेत. शिक्षणशास्त्रातील एक मूलभूत पैलू आणि प्रथा म्हणून लोकशाहीकडे; आणि लोकशाहीला बळकट आणि टिकाऊ करणारा घटक म्हणून शिक्षणशास्त्राकडे पाहिले गेले. देशातील अनेक प्रयोगशील शाळांमध्ये देखील मुलांना जबाबदार नागरिक व सुखी बालक बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पण, तेथेही शिक्षक, मुख्याध्यापक वा पालक ह्यांच्याबद्दलचे मत मुले व्यक्त करू शकतात का, ह्याची कल्पना नाही. ते जर घडू शकले, तर ती खरी लोकशाही होईल. पण, त्या शिवायही स्वयंशासनाचे विविध प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी चालले आहेत. वर्धा जिल्ह्यातील भानखेडा ह्या छोट्याशा गावात इंदिरा हायस्कूलच्या मुलांनी ग्रामपंचायतीत जाऊन गावाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर संस्थांचे या संबंधातील कार्य
घर आणि शाळा ह्या जरी मुलांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणाऱ्या मूलभूत संस्था असल्या, आणि त्यांच्यातील फार थोडा हिस्सा याबाबत सजगता आणि सक्रियता दाखवत असला, तरी एकविसाव्या शतकात अनेक आंतरराष्ट्रीय संस्था मुलांच्या हक्कांवर काम करीत आहेत. मूल हे पाळीव प्राण्यासारखे फक्त संरक्षण व लाड ह्यांचेच हक्कदार नसून एक स्वतंत्र जीव आहे. त्याला त्याची मते, विचार मांडण्याचा पूर्ण हक्क आहे; त्याचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे, ह्या मुद्द्यांचा जोरकसपणे प्रचार केला जात आहे. अनेक देशांनीही ह्या विचाराचे स्वागत केले असून, त्यानुसार आपली धोरणे आखली आहेत. मुलांचे भले त्यांच्या पालकांना किंवा इतर मोठ्या माणसांनाच फक्त कळते, ह्या गृहीतकाला छेद देऊन त्यांनी, मोठ्यांना जे वाटते ते मुलांसाठी कल्याणकारक असतेच असे नाही, हेदेखील मान्य केले आहे. मुलांचे कल्याण मुलांनाच चांगले कळते. त्या विषयीचे आपले मत बोलून दाखवण्याचा आणि आपल्या भल्याची मागणी करण्याचा मुलांना हक्क आहे. हे सारेच त्यांनी मान्य केले आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) ह्यांनी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला Convention on the Rights of the Children (CRC) ची मांडणी केली. मुलांच्या हक्कांची ही सनद, हिच्यामध्ये २९ कलमे आहेत. त्यामधील काही महत्त्वाची कलमे मुलांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान करतात :
कलम ५ : मुलाच्या हळूहळू आकारास येणाऱ्या क्षमतांचा, मोठ्यांकडून योग्य ती बूज राखली जाण्याचा अधिकार.
कलम ९ : मुलाचे मत विचारात घेतल्याशिवाय त्याला त्याच्या कुटुंबापासून विलग न करण्याचा अधिकार.
कलम १२ : मुलाचे म्हणणे ऐकून घेतले जाण्याचा आणि ते गंभीरपणे घेतले जाण्याचा अधिकार.
कलम १४ : सदसद्विवेकबुद्धी, विचार आणि धर्म याबाबतचा अधिकार.
कलम १५ : संघटना बांधण्याचा अधिकार.
कलम १६ : खाजगीपणाचा अधिकार
कलम १७ : माहितीचा अधिकार
लोकशाही समाजात राहून तिच्यात सहभागी होण्याचा मुलांचा जो अधिकार आहे, त्याची सांगड १२व्या कलमाशी घालण्यात आलेली आहे. आपल्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही विषयावर कोणत्याही मुलाला आपले स्पष्ट मत मोकळेपणाने मांडण्याचा हक्क असेल. ते म्हणणे तो न्यायालयीन किंवा प्रशासकीय कार्यवाहीमध्येही मांडू शकेल. त्याचे वय व परिपक्वता लक्षात घेऊन त्याच्या म्हणण्याला वजन दिले जाईल. गेरिसन लॅन्सडाऊन यांच्या Promoting Children’s Participation in Democratic Decision Making  ह्या पुस्तकात त्यांनी लोकशाही पद्धतीच्या सहभागामधून मुले काय साध्य करतात, हे सांगितले आहे. त्यातून मुले सभाधीटपणा शिकतात, बोलणे व इतरही अनेक कौशल्ये आत्मसात करतात, हे तर आहेच. पण, मुख्य म्हणजे, त्यांना आत्मभान येते आणि बालपणाशी जोडली गेलेली षंढत्वाची आणि अगतिकतेची भावना ते दूर करू शकतात. आपल्या अधिकारांची टर उडवणाऱ्यांची बोलती बंद करायलाही ते शिकतात.
आता आपल्या देशामधील काही उदाहरणे बघू.
किरण सेठी ह्यांनी सुरू केलेला Design For Change (DFC)  हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये राबविला जात आहे. ‘डीएफसी’चे कार्यकर्ते शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देतात. कधी एखाद्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी गप्पा मारतात. त्यांना विचारतात,
“तुम्हांला कोणती समस्या आहे?”
“काही नाही. घरी आईवडील आमची काळजी घेतात. शाळेत शिक्षक आम्हांला शिकवतात. आमचं सगळं छान चाललं आहे.”
“नाही. पुन्हा विचार करा. आहे का एखादी समस्या, अडचण - एखादी कठीण जागा, जी तुम्हांला काही त्रास देतेय?”
मुले पुन्हा विचार करतात. मग त्यांना हळूहळू काही गोष्टी आठवू-जाणवू लागतात. ते सांगतात,
“हो, अशा काही अडचणी आहेत.” 
कार्यकर्ते विचारतात, “मग तुम्ही त्या दूर करू शकता का?”
“आम्ही…? आम्ही कशा काय दूर करणार? आम्ही काय मोठी माणसं थोडीच आहोत? आम्ही तर मुलं आहोत. सगळेजण म्हणतात, तुम्ही लहान आहात. तुम्हांला काही कळत नाही.”
“नाही. लहान म्हणजे आमच्यापेक्षा लहान असलात तरी तुम्हीही माणसंच आहात. तुम्हाला बुद्धी आहे. तुम्ही शाळेत जाऊन विज्ञान, गणित, समाजशास्त्र वगैरे शिकता. तुम्हांला वेगवेगळे बरेवाईट अनुभव येतात. त्यातून चांगला अनुभव पुन्हा-पुन्हा यावा आणि वाईट अनुभव कमीत-कमी यावा यासाठी तुम्हांला काही करावंसं वाटत नाही?”
“वाटतं तर खरं!”
“मग लागा कामाला. आम्ही तुमच्या सोबत राहू, पण प्रत्यक्ष काम तुम्हांलाच करायचं आहे. पैसे वगैरे लागणार असतील तर तेही तुम्हांलाच गोळा करावे लागतील.”
मग मुले हौसेने कामाला लागतातही. आधी सगळे मिळून कल्पना लढवतात. काही आयडिया सुचते. मुले तिची अंमलबजावणी करतात. त्यासाठी ती अपार कष्ट घेतात. आधी आपले खाऊचे पैसे जमवतात, ते कमी पडल्यावर गावात जाऊन वर्गणी गोळा करतात. त्यासाठी लोकांशी बोलण्याचे कौशल्य शिकून घेतात. लोकांकडून उणेदुणे शब्द ऐकून घेतल्यावरही चिकाटीने काम सुरू ठेवतात. मग श्रमदान, कधी त्यासाठी गावातील लोकांची मदत घेणे, गट पाडून कामाची विभागणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, मुलामुलींनी एकत्र येऊन सलोख्याने काम, (ग्रामीण भागात आजही कठीण असणारी ही गोष्ट ‘डीएफसी’ने साध्य केली आहे.) नववीत अर्धवट राहिलेला प्रकल्प दहावीचा अभ्यास सांभाळून पूर्ण करणे, इत्यादी सारे काही त्यात आलेच. मुलांनी खूप कल्पक प्रकल्प हाती घेतले. पडीक माळरानातून शाळेसाठी मैदान तयार केले. मुख्य रस्त्यापासून शाळेला जोडणारा दोन किलोमीटरचा रस्ता बनवला. नाल्यावर पूल बांधला, कारण शाळा नाल्यापलीकडे होती, आणि तो पार करण्यास पूल नसल्याने पावसाळ्यात शाळा ‘बुडवावी’ लागत असे. गावातल्या चिमण्यांची संख्या कमी झाली आहे हे लक्षात आल्यावर, अन्नसाखळीतला हा दुवा झाडांवर घरटी टांगून, त्यात धान्य घालून त्यांनी जतन केला. सरकारी योजनेमधून संडास बांधून दिले व गावकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून गावातली कुप्रथा नष्ट केली. शाळेत भाजीचा मळा फुलवून त्याचा वापर खिचडीमध्ये केला व मुलींचा अॅनिमिया दूर केला. पारध्यांच्या वस्तीवर जाऊन स्वच्छता केली व त्यांना आरोग्याचा धडा शिकवला. मोठ्या मुलींची शाळेतून होणारी गळती थांबविण्यासाठी शाळेत त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी सॅनिटरी नॅपकिन बदलण्याची खोली तयार करून दिली. विदर्भातील कापूस-शेतकऱ्यांचे बोंड नावाच्या अळीने विलक्षण नुकसान होते. त्यासाठी स्थानिक वनस्पतीपासून औषध बनवून त्याचा फवारा केला. ह्या सर्वांमधून मुलांनी भावी आयुष्यासाठी आत्मविश्वासाची शिदोरी कमावली आणि ग्राम सहजीवनाचा धडा गिरवला. ह्या लेखातील वर उल्लेखिलेल्या मुलीच्या उदाहरणात, तिच्या शाळेने लिंगभाव समानतेचा प्रकल्प राबवला होता. तेथील मुलामुलींनी एकजुटीने काम करून मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत, हे गावकऱ्यांच्या मनावर बिंबवले. वर्ध्याच्या कमलनयन बजाज फाऊंडेशनने हा प्रकल्प राबवला. शाळेतील मुलांनी केलेल्या कामांच्या ह्या सत्यकथा माझ्या ‘आपलं जग बदलणारी मुलं’ (मनोविकास प्रकाशन - २०१६) आणि ‘परिवर्तनाच्या वाटेवरची चिमुकली पावले’ (कमलनयन बजाज फाऊंडेशन -२०२१) ह्या दोन पुस्तकांमध्ये वाचायला मिळतील.
फादर वर्गीस अलेंगडेन ह्यांनी इंदोर (मध्यप्रदेश) येथे स्थापन केलेली, किशोरवयीन मुलांमध्ये गेल्या सुमारे तीस वर्षांपासून काम करणारी Universal Solidarity Movement (USM) ही संस्था नावाप्रमाणेच, संस्था कमी आणि चळवळ अधिक आहे. विश्वात शांती स्थापन करणे आणि प्रीतीची संस्कृती रुजवणे (To build the civilisation of love) ही संस्थेने आपली उद्दिष्टे म्हणून नमूद केली आहेत. Transformation of the world through self-transformation ही त्यांची कार्यपद्धती आहे. नाव आणि उद्दिष्टे जरी इंग्रजीतून नमूद केली असली, तरी सगळे कामकाज हिंदीतून चालते. मुलांसाठी पुस्तके-नियतकालिके प्रकाशित करणे, भारत जोडो व शांती संमेलन ह्यासारखे वार्षिक कार्यक्रम घेणे; शिक्षक, मुख्याध्यापक व पालक ह्यांच्यासाठी कार्यशाळा घेणे; अशी कामे संस्थेमार्फत केली जातात. ह्यासोबतच तिथे चालणारे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सातवी ते बारावीच्या मुलामुलींची निवासी शिबिरे. कोरोनाचा काळ वगळला, तर सात दिवसांची ही शिबिरे तेथे सतत सुरू असतात. अशी दोन शिबिरे मी मुलांच्या मागच्या रांगेत बसून पूर्ण केली आहेत. शिबिरांना संपूर्ण देशातून मुले-मुली येतात. धनवान आईबापांची वाया गेलेली मुलेही त्यामध्ये असतात. शिबिर-काळात मुलांमध्ये बरेच बदल घडून आलेले मी पाहिले. उशिरा उठणारी, उशिरा आवरणारी, वर्गात लक्ष न देणारी, अनावश्यक गोष्टींसाठी हट्ट करणारी आणि सतत मोबाइलवर पडीक असणारी मुले शिस्तीने वागू लागतात. इतरांबद्दल मनात अनुकंपा ठेवल्याने आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होणार असल्याचे त्यांना शिकवण्यात येते. दिलेल्या सामाजिक विषयांवर आपले मत तयार करून ते भाषणातून किंवा निबंधातून व्यक्त करण्याचा स्वाध्याय त्यांना दिला जातो. त्यातून ती विचार करू लागतात. लोकशाही मूल्यांविषयी सजग होतात. एकदा स्वयंशिस्त अंगी बाणली, की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यांतील फरक त्यांना उमजू लागतो. ह्या शिबिराचे नाव Leadership Training Programme असे आहे. आपल्याला आपला स्वतःचा मार्ग आधी ठरवता आला पाहिजे, म्हणजे इतर लोक आपल्या मागे येतात, अशी शिकवण तेथे दिली जाते. मुलांमध्ये जो काही बदल घडून येतो, त्यापैकी केवळ चाळीस टक्के बदल हा तेथील व्याख्यानांमुळे आणि साठ टक्के बदल हा तेथील वातावरणामुळे घडून येतो. ‘यूएसएम’मधील सर्व सहकारी एकमेकांशी मिळूनमिसळून, प्रेमाने राहतात. प्रत्येक जण दिलेले काम शांतपणे पार पाडतो. काम कोणतेही असले तरी सर्वांचे स्थान समान आहे, कोणताही उच्चनीच भाव नाही. तेथे राहून व ते पाहून मुलेही समतेचे मूल्य अंगीकारतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा निधर्मीपणाचा. फादर स्वतः ख्रिस्ती असले तरी सर्व धर्माच्या लोकांचे तेथे सारखेच स्वागत आहे. धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. उलट, सर्व धर्मांकडून कोणते गुण घेण्यासारखे आहेत, हे ध्यानात आणून दिले जाते. त्यासाठी ते मुलांना उद्युक्त करतात.
वर्ध्यातील प्रार्थनास्थळ भेट प्रकल्प हा आमचा प्रस्तावित प्रकल्प असून, तो अजून आकाराला आला नाही. परंतु, निधर्मीपणाचे मूल्य रुजवणारा म्हणून त्याचा येथे उल्लेख करणे आवश्यक वाटले. प्रकल्प साधारण असा आहे : एखादी शाळा निवडून तेथील विद्यार्थ्यांची सहल काढली जाईल. त्यात त्यांना वर्ध्याचे लक्ष्मीनारायण मंदिर (हे दलितांसाठी खुले झालेले भारतातील पहिले मंदिर आहे.), मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि बुद्ध विहार यांच्यामध्ये फिरवून आणले जाईल. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या धर्माचे थोडक्यात विवेचन त्यांना ऐकवले जाईल. सायंकाळी सेवाग्राम आश्रमात आणून तेथील सर्वधर्म प्रार्थनेमध्ये सहभागी करून घेतले जाईल. नंतर सगळ्यांना पोस्ट कार्डांचे वाटप करून त्या दिवशीचा अनुभव लिहिण्यास सांगून, तो आपल्या मित्राला कळवण्यास सांगितले जाईल. पत्ते टाकलेली कार्डे गोळा करून आयोजक त्यांचे वाचन करतील. त्यातील महत्त्वाचा भाग झेरॉक्स करून जतन केला जाईल. नंतर ती टपालाने पाठवण्यात येतील. कोणताही धर्म वाईट नाही, कोणताही धर्म श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. सगळेच धर्म वेगवेगळ्या पद्धतीने नैतिकतेची शिकवण देतात. सर्व लोकांनी सर्व धर्माच्या लोकांना समान लेखून आपापल्या पद्धतीने चांगले जगावे व आयुष्य सार्थक करावे, ह्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हा कुठेही राबवता येईल व शक्य असेल त्यांनी अवश्य राबवावा.
मुलांना लोकशाही समाजामध्ये राहता यावे यासाठी लोकशाही मूल्ये त्यांच्यामध्ये रुजवणे ही पूर्वअट आहे, हे आपण पाहिले. घर आणि शाळा यांच्या माध्यमातून ही मूल्ये रुजवणे सर्वात निकडीचे आहे. परंतु ते साध्य झाले नाही, तरी युनिसेफपासून लहानशा खेड्यांपर्यंत अनेक संस्था-संघटना त्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. सर्व पातळ्यांवर आपल्या मदतीची गरज आहे.
  
(मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या लोकशाही मूल्ये समजून घेताना’ या पुस्तकातून साभार)
अनुराधा मोहनी
(लेखिका भाषा सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.)
संपर्क : ९८८१४४२४४८ / anumohoni@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653885197.png [postimage] => upload_post-1653885197.png [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 30 May 2022 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => लोकशाही समजून घेताना, लोकशाही मूल्ये, अनुराधा मोहनी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [438] => Array ( [PostID] => 23524 [post_title] => भारतीय सामाजिक चित्रपट आणि कुंकू [post_content] => [post_excerpt] => मराठी चित्रपटांमधे मास्टर विनायकांच्या ‘ब्रम्हचारी’, ‘ब्रँडीची बाटली अशा चित्रपटांमधूनही विनोदाच्या अंगाने सामाजिक विचार मांडलेला आपण पाहू शकतो. पण त्या काळाशी सुसंगत आणि जाणतेपणी सामाजिक प्रश्नांना सामोरं जाणारे चित्रपट पहायचे, तर आपल्याला प्रभात फिल्म कंपनीसाठी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुंकू’ (1937), ‘माणूस’ (1939), आणि ‘शेजारी’ (1941), या तीन चित्रपटांकडे पाहिल्या-वाचून पर्याय नाही. एका दिग्दर्शकाने, एका विशिष्ट भूमिकेतून आणि एकामागून एक केलेले हे चित्रपट असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे. [post_shortcontent] =>

 मराठी चित्रपटांमधे मास्टर विनायकांच्या ‘ब्रम्हचारी’, ‘ब्रँडीची बाटली अशा चित्रपटांमधूनही विनोदाच्या अंगाने सामाजिक विचार मांडलेला आपण पाहू शकतो. पण त्या काळाशी सुसंगत आणि जाणतेपणी सामाजिक प्रश्नांना सामोरं जाणारे चित्रपट पहायचे, तर आपल्याला प्रभात फिल्म कंपनीसाठी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुंकू’ (1937), ‘माणूस’ (1939), आणि ‘शेजारी’ (1941), या तीन चित्रपटांकडे पाहिल्या-वाचून पर्याय नाही. एका दिग्दर्शकाने, एका विशिष्ट भूमिकेतून आणि एकामागून एक केलेले हे चित्रपट असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653719828.jpeg [postimage] => upload_post-1653719828.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 May 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Silent Films , Indian Cinema , Prabhat Film Company [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [439] => Array ( [PostID] => 23523 [post_title] => भाषाविचार - मातृभाषेचा आग्रह : महात्मा गांधी (भाग ३५) [post_content] => [post_excerpt] => महात्मा गांधी हा भल्याभल्यांना गोंधळात टाकणारा माणूस आहे. [post_shortcontent] =>

गोध्रा इथे १९१७ साली पहिली राजकीय परिषद झाली. या परिषदेत सगळ्यांनी मातृभाषेत बोलावं अशी गांधींनी विनंती केल्यामुळे लोकमान्य टिळक मराठीतून बोलले. त्यांच्या भाषणाचा श्रोत्यांसाठी हिंदी अनुवाद गांधींनी केला. याचा अर्थ गांधींना मराठीही चांगल्यापैकी येत असलं पाहिजे. त्या परिषदेतले श्रोते खरे भाग्यवान, कारण त्यांना या दोन लोकनायकांना ऐकण्याची संधी मिळाली. ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान प्रगत असतं आणि दस्तावेजीकरणाबद्दल आपण समाज म्हणून सध्या आहोत तितके निष्काळजी नसतोतर कदाचित आपल्याला आज यातलं काहीतरी ऐकायलाही मिळू शकलं असतं. – महात्मा गांधीजींची मातृभाषेविषयीची भूमिका मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख.
महात्मा गांधी हा भल्याभल्यांना गोंधळात टाकणारा माणूस आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे जसे आहेत, तसेच त्यांच्याबद्दल तीव्र तिरस्काराची भावना असलेले लोकही आहेत. पण कुणालाही त्यांना अनुल्लेखाने मारणं शक्य होत नाही. गांधींसोबत त्यांच्या सावलीप्रमाणे राहिले ते महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव नारायणभाई देसाई. गांधी त्यांना प्रेमाने 'बाबला' म्हणायचे. नारायणभाईंना दीर्घकाळ गांधींचा स्नेह मिळाला. त्याआधारे त्यांनी ‘अज्ञात गांधी’ नावाचं गुजराती पुस्तक लिहिलं. समकालीन प्रकाशनासाठी सुरेशचंद्र वारघडेंनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. त्यात गांधींच्या चरित्राचे अनेक पैलू कळतात. गांधींची भाषाविषयक भूमिका असं थेट प्रकरण या पुस्तकात नसलं तरी विविध घटना, प्रसंगांतून गांधीजींची भूमिका कळत जाते. त्याचा वेध आपण घेऊ या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653540550.png [postimage] => upload_post-1653540550.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 26 May 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [440] => Array ( [PostID] => 23520 [post_title] => शिवाजीच्या चारित्र्यावरील एका महत्त्वाच्या आक्षेपाचे निरसन [post_content] => [post_excerpt] => सामान्य व्यवहारांत किंवा इतर राष्ट्रांशी दळणवळण करतांना शिवाजीमहाराजांनी कधीही फसवणूक केली नाही [post_shortcontent] =>

वाघाचा वेग व जोर पाहाता त्याला हरणावर समोरून हला करण्यात काहीच कठीण नाही. असे असून बहुधा तो लपत छपत मागून जाऊन हरिणावर उडी घालतो हे आपण पाहतो. यांत एक फायदाही आहे. बळाचा जास्त उपयोग करावा लागत नाही. अशाच प्रकारचा फायदा शत्रूवरही हल्ला करण्यांत आहे. शत्रूवर राजरोस समोरून हल्ला करण्यापेक्षा नेहमी बाजूने एकाएकी करितात. ही युद्धनीति हल्लीही पाश्चात्य युद्धामध्ये मान्य आहे. यांत बलाचा खर्च थोडा होतो, आणि मनुष्यहानिही थोडी होते. अशा दृष्टीने हा मार्ग प्रशस्थच मानला पाहिजे, आणि मानला आहे. शिवाजीने अशा रीतीनें कित्येकदा शत्रूवर एकाएकी छापे घातले आहेत! तात्पर्य युद्धनीतीमध्ये शत्रूला फसवून मारणे हे मान्य आहे इतकेच नव्हे तर प्रशस्थही आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653269000.jpg [postimage] => upload_post-1653269000.jpg [userfirstname] => चिंतामण विनायक वैद्य [userlastname] => [post_date] => 25 May 2022 [post_author] => 6279 [display_name] => चिंतामण विनायक वैद्य [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [441] => Array ( [PostID] => 23522 [post_title] => खणखणीत उच्चार [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक भाषेची उच्चार करण्याची स्वतःची अशी एख खास पद्धत असते. [post_shortcontent] =>

“प्रत्येक भाषेची उच्चार करण्याची स्वतःची अशी एख खास पद्धत असते. ती पद्धत योग्य आहे की नाही, आपल्याला म्हणजे ती भाषा ज्यांची नाही त्यांना, ती चांगली वाटते की नाही, ती पद्धत आपल्या सोयीची आहे की नाही, वगैरे गोष्टी पाहण्याची गरज नसते. त्याचं साधं, सोपं कारण म्हणजे ती भाषा आपली नसल्यामुळे आपण ह्या पंचायती करायच्या नसतात!” – भाषाभ्यासक अविनाश बिनीवाले यांचा शब्दोच्चाराविषयीचा लेख
‘आमच्यासारखं खणखणीत इंग्लिश तुमच्या सायबाला पण यायचं नाय हं, काय?’ भाषेचा विषय निघो ना निघो, आमचे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, ज्येष्ठ शेजारी प्राध्यापक दुभाषी अण्णा दिवसातून एकदा तरी आपलं मत आम्हांला ठणकावून ऐकवत असत. त्यांचं नावच दुभाषी, त्यातून ते इंग्लिशचे, नव्हे इंग्रजीचे प्राध्यापक, तेही आमच्या गावातल्या मोठ्या प्रतिष्ठित महाविद्यालयात, त्यामुळे त्यांच्या भाषाविषयक मतांची (ही) जबरदस्त छाप आमच्या (बाल) मनावर स्वाभाविकपणे पडली होती आणि परिणामतः टेबल, टाइम वगैरे उच्चार महाभारतकालीन युद्धातून होणाऱ्या टणत्काराप्रमाणे करायचा सराव आम्ही आमच्या (प्राध्यापक) दुभाषी सरांच्या तालमीत नित्य नियमानं केला होता. फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, असे इंग्रजीतले उच्चार अधलं-मधलं किंवा शेवटचं, कोणतंही अक्षर न गाळता अत्यंत चोखपणे स्वच्छ, स्पष्ट करण्याचा सरावही आम्ही कसोशीनं करायचो. ‘पाठशाळेंत’ स्पष्ट उच्चार करायला शिकलोंत आम्ही! साहेब काय कप्पाळ शिकवणार आम्हांला? काय शिंचे तोंडातल्या तोंडात पुटपुटतात झालं. म्हणे थंड हवेमुळे तोंड उघडून खणखणीत उच्चार करणं इंग्लंडात शक्य नसतं! लंगड्या सबबी! मुळांत संस्कृतचं वळण नाही नि वर रोजच्या रोज गोमांसाचे रतीब! कशी वळणार जीभ? ह्यांना काय आमच्यासारखं उच्चार जमणारेत?’
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1653281980.png [postimage] => upload_post-1653281980.png [userfirstname] => Avinash [userlastname] => Biniwale [post_date] => 23 May 2022 [post_author] => 2462 [display_name] => प्रा. अविनाश बिनीवाले [Post_Tags] => भाषा, उच्चार, प्रा. अविनाश बिनीवाले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [442] => Array ( [PostID] => 23514 [post_title] => प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर - भाग चौथा [post_content] => [post_excerpt] => धर्म हा अंतःकरणाचा विषय आहे व तो आचरतांना लोकांच्या स्तुती निंदेकडे पाहण्याचे कारण नाही असे त्यांचे म्हणणे असे. [post_shortcontent] =>

“बाळशास्त्री जांभेकर हे अल्पवयांत वारले. ते संस्कृत, मराठी व इंग्लिश ह्यांत निपुण होते. शिवाय त्यांना उर्दू, कानडी व गुजराथी या भाषा येत होत्या. या पश्र्चिम भरतखंडांत अर्वाचीन विद्वानांत हा एक मुकुटमणिच होता.” सदाशिव काशीनाथ छत्रे हे एल्फिन्स्टन कॉलेजांतील मुक्तसर होते. त्यांचे बाळशास्त्री हे गुरुबंधु त्यांनी यांस त्यांची तीव्रबुद्धि व चापल्या पाहून येथे आणून आपल्या घरी ठेवून त्याजकडून इंग्रजी विद्याभ्यास करविला. ह्या पुरुषाची अशी गोष्ट सांगतात की, तो एकपाठी असून त्याची धारणाशक्ति अपार होती. नेटिव्ह लोकांत इंग्रजी विद्यालयांत प्रोफेसराची योग्यता प्रथम यांसच मिळाली. ह्यांच्या अकालीन मरणामुळे मुंबईतील लोकांस फार दुःख झाले. विद्या आणि विनय हे दोन्ही गुण या गृहस्थांच्या अंगी सारखेच वसत होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652489296.jpg [postimage] => upload_post-1652489296.jpg [userfirstname] => श्री. ना. कर्नाटकी [userlastname] => [post_date] => 21 May 2022 [post_author] => 6277 [display_name] => श्री. ना. कर्नाटकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [443] => Array ( [PostID] => 23519 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - मुक्याला लुटले, हाक ना बोंब (भाग-४३) [post_content] => [post_excerpt] => हाक-हाकारणे या शब्यांदांची व्युत्पत्ती [post_shortcontent] =>

“बैलगाडी हाकायची सवय असलेले आजोबा स्कूटर सुरू करताना आणि थांबवताना हॅन्डलला धरून सवयीने ‘हैक हैक’ असंच म्हणायचे, जणू काही गायी-म्हशीच हाकारतायत. हळूहळू हे आजोबा कुठेही दिसले की लोक त्यांना ‘हैक हैक’च संबोधू लागले होते. जनावरांसाठी वापरलं जाणारं हाकारणे/हाकरणे हे क्रियापद पुढे गलबत, नाव चालवणं यासाठीही कसं रूढ झालं असावं, याची जिवंत प्रक्रियाच या घटनेतून समोर येते.”  हाक-हाकारणे यांची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख -
एखादा रोजच्या वापरातला शब्द वाच्यार्थाने न वापरता विशेष अर्थानं, अन् तोही सटीसामाशी वापरला जाऊ लागला की त्याचं वाक्प्रचारात रूपांतर होतं. असा, आताशा केवळ वाक्प्रचार म्हणूनच मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शब्द म्हणजे - हाक. जग बोटांच्या टिचकीत आलं खरं, अन् त्याचं अपार कौतुकही आहे; पण त्यामुळे की काय जवळच्यांनाही हल्ली हाळी किंवा हाक दिली जात नाही, तर बोलावलं जातं, आवाज दिला जातो. अन् जवळचे दूर असल्यावर कॉल केला जातो. 
हाक म्हणजे पुकारा, आरोळी, एखाद्याच्या नावाचा मोठ्यानं उच्चार करून त्याला बोलावणं. मुंबईतल्या एखाद्या गर्दीच्या रेल्वे फलाटावर किंवा एखाद्या जिल्ह्यातल्या गजबजलेल्या एस. टी. स्टँडवर आपला मित्र दुरून दिसला तर आपण त्याला हाळी  देत नाही, कारण तेवढ्या कोलाहलात त्याला ती ऐकायला जाणं शक्यच नाही. मात्र, मोबाइल सार्वत्रिक व्हायच्या आधी गावागावांतून, विशेषतः रानावनात एकमेकांना बोलावण्यासाठी दुरून एकमेकांना हाळ्या दिल्या जायच्या. अजूनही गावाकडे अंतर सांगताना हाकेच्या अंतरावर म्हणण्याची पद्धत आहे. तर असा हा ‘हाक’ शब्द संस्कृतमधील ‘हक्कार’पासून मराठीत आला, तसा इतरही भाषांत विविध रूपांत स्थिरावला. तर याच शब्दाचं मराठीतील आणखी एक रूप म्हणजे ‘हाळी’; हा शब्द संस्कृतमधील ‘आरावलि’पासून - आरोळी – हारळी असा बदलत मराठीत आला. कानडीमधील हाक या अर्थाचा ‘आलु’ शब्दही मराठीतल्या ‘हाळी’शी साधर्म्य दाखवतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652936376.png [postimage] => upload_post-1652936376.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 19 May 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [444] => Array ( [PostID] => 23513 [post_title] => प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => बाळशास्त्री यांच्यावेळी रेव्हरंड नारायण शेषाद्रि यांचा भाऊ श्रीपाद शेषाद्रि याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली होती. [post_shortcontent] =>

एकद्देशीयांस विद्यादान देण्याचा प्रघात पाडला आहे त्याच्या योगाने कधीना कधी तरी लोकांच्या आचारविचारांत असा कांही फेरबदल मुक्रर होणार आहे की, त्यांस हलक्या दर्जाची कामे देऊन आपला कधीही निभाव लागणार नाही. आणि त्यांच्या हुशारीचे व महत्त्वाकांक्षेचे चीज होईल असा सुमार्ग जर त्यांस आपण खुला करून दिला नाही तर त्यांचे ते दोन्ही गुण अन्य अनिष्ट मार्गाने प्रगट होऊन आपले राज्य उलथे पालथे होणार आहे.”“ज्यावेळी आपल्या शिक्षणाने एतद्देशीय लोक आपले राज्य चालविण्यास पात्र होतील व त्यांचा व आपला संबंध तुटावा असे दोन्ही पक्षांस वाटेल त्यावेळेस मात्र आपले राज्य लयास जाईल, तोपर्यंत जाणार नाही.” आपले राज्य हिंदुस्थानांत चिरकाल राहील हे स्वप्नीही आणावयास नको. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652489272.jpg [postimage] => upload_post-1652489272.jpg [userfirstname] => श्री. ना. कर्नाटकी [userlastname] => [post_date] => 18 May 2022 [post_author] => 6277 [display_name] => श्री. ना. कर्नाटकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [445] => Array ( [PostID] => 23518 [post_title] => मराठी शाळामुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल [post_content] => [post_excerpt] => मराठी माध्यमातलं शिक्षण बंद करायचं आणि..... [post_shortcontent] =>

“मराठी माध्यमातलं शिक्षण बंद करायचं आणि एक विषय म्हणून मराठी शिकवलं जाईल याचं कौतुक करायचं, ही आपली मराठी प्रेमाची नवी व्याख्या आहे. मुंबईत जी साथ पसरते तिचा परिणाम तातडीने राज्यातल्या इतर भागांवर होतो, हे लक्षात घेतलं तर मराठी शाळामुक्त महाराष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे, असं समजायला हरकत नाही.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा मराठी माध्यमाच्या शिक्षणावरील परखड लेख  
मराठी शाळांबद्दल काहीही बोलणं हे एकाच वेळी अतिशय संवेदनशील आणि हताशेचं झालं आहे. संवेदनशील यासाठी की मराठी शाळेसाठी कोणतंही विधान करायचं, तर राजकीय व्यवस्थेला अंगावर घेतल्याशिवाय करताच येत नाही. याचं कारण मराठी माध्यमामध्ये आपल्या मुलांना घालू नये याबद्दल महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाचं अघोषित एकमत आहे. एखाद्या वेळेस कुणी ते जाहीरपणे बोलेल, कुणी बोलणार नाही, पण भूमिका तीच आहे. तीच भूमिका प्रशासकांची आहे. आणि एखाद-दुसरा सन्माननीय अपवाद वगळता अभिजनांचीही आहे. दुकानांवरील मराठी पाट्या, अभिजात मराठीसाठीची पोस्ट कार्डं या वरल्या रंगाला भुलून महाराष्ट्रात मराठीचं भलं चाललं आहे, असा जर कुणाचा समज होत असेल, तर महाराष्ट्रातल्या मराठी शाळांचा कानोसा घेणं भ्रमनिरास होण्यासाठी पुरेसं आहे.
महाराष्ट्राला मराठी शाळा हव्या आहेत की नको आहेत? मराठीबद्दल आस्था असणाऱ्या, मातृभाषेतूनच चांगलं शिक्षण मिळतं याबद्दल खात्री असणाऱ्या, मराठी जनांना वगळून उरलेल्या मराठी लोकांना मराठी शाळा हव्यात की नकोत हे ठरवता येत नाही. त्यामुळे ते प्रवाह जाईल त्या दिशेने जातात. मराठी माध्यमातील शाळांमध्ये आनि-पानि बोलणाऱ्यांची मुलं येतायत असं उच्चवर्णीय पालकांना वाटायला लागलं, तेव्हा त्यांनी आपल्या मुलांच्या शाळा बदलल्या. याचं कारण तथाकथित शुद्ध भाषा बोलणाऱ्यांच्या पलीकडे ज्यांचं जग आहे, ते कधी तरी शाळांचे दरवाजे ठोठावतील याचा आपण विचारच केला नव्हता. या मुलांचं, त्यांच्या पालकांचं स्वागत करण्यासाठी शुद्ध भाषेकडून प्रमाण भाषेकडे प्रवास व्हायला हवा होता. वर्गातली मराठी अधिकाधिक सर्वसमावेशक व्हायला हवी होती, पण ते न करता आपल्यातल्या काहींनी सोपा मार्ग पत्करला. हळूहळू समाजाचा आर्थिक स्तर बदलत राहिला. त्यामुळे गरिबांच्या आणि वंचितांच्या मुलांना फक्त एसएससी बोर्डाच्या शाळेत नव्हे, तर हळूहळू सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डाच्या शाळेत येणंही जमू लागलं. शिक्षण हक्क कायद्यात आपल्या परिसरातल्या पंचवीस टक्के मुलांना शाळेत घेणं अनिवार्य झालं. त्यांची फीसुद्धा सरकारनं द्यायचं असं ठरलं. हे विनामूल्य आणि सक्तीचं शिक्षण देताना ते मातृभाषेतून दिलं पाहिजे, याचा आग्रह ना केंद्र सरकारने धरला ना राज्य सरकारने. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत घेतले जाणारे बहुतांश प्रवेश हे इंग्रजी माध्यमातील शाळांमधले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांना मागल्या दाराने अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र शिक्षण क्षेत्रातील चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कायद्यामुळे मातृभाषेतीलल शिक्षणाची होणारी हानी नीटपणे समजून घेतली नाही.
महाराष्ट्रामध्ये या घडीला मराठी शाळांचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये जिल्हापरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा आणि सरकारने बृहत्आराखड्याचा निर्णय अमलात न आणल्यामुळे बेकायदेशीर ठरलेल्या शाळा, असे काही प्रकार आहेत. कुठल्या तरी एका टप्प्याला शाळांना अनुदान देता येणं शक्य होणार नाही, असा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे शाळांना मान्यता हवी असेल तर ती कायम विनाअनुदानित तत्त्वावरच घ्यावी लागेल, अशी भूमिका शासनाने घेतली. त्यानंतर झालेल्या कोर्टबाजीमुळे कायम विनाअनुदानित शाळांचं रूपांतर विनाअनुदानित शाळांमध्ये झालं. शाळांना हे अनुदान एकरकमी मिळालेलं नाही, ते टप्पा अनुदान पद्धतीने मिळतं. शाळांची संख्या अनेक ठिकाणी प्रमाणाबाहेर वाढली किंवा स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्या संगनमताने वाढवली गेली, हे खरंच आहे. पण या कृत्रिम फुगवट्याचे लाभार्थी त्या-त्या वेळी स्थानिक पातळीवर आणि राज्यात सत्तेवर असणारे  लोक आणि त्यांचे सहकारी, अनुयायी हेच होते. त्यामुळे शाळांच्या संख्येवर निर्बंध घालताना ज्या शाळा चालू आहेत, त्यांच्या गुणवत्तेचं काय करायचं याचा विचार शासनाने केला नाही. मधल्या काळात डीएड आणि बीएड महाविद्यालयांचा महापूर आला. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकऱ्या मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करू लागले. हा आर्थिक व्यवहार करणारे बहुतांश लोक राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेशी थेट जोडलेले होते किंवा त्यांना या व्यवस्थेचं संरक्षण होतं. या प्रक्रियेतून अजिबात गुणवत्ता नसलेले हजारो तरुण-तरुणी वेगवेगळ्या शाळांमध्ये चिकटले किंवा चिकटवले गेले. त्यांनी मुलांच्या आणि पर्यायाने मातृभाषेतल्या शिक्षणाची अपरिमित हानी केली आहे. ही हानी टाळता आली नसती का? आणि ज्यांनी ती घडवून आणली त्यांना सामाजाने काय शिक्षा द्यावी, याचं उत्तर कोण देणार?
सुरुवातीच्या काळात तरी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे फॅड होतं. अगदी मूठभर मराठी आणि काही अमराठी लोकांपुरतं मर्यादित होतं. पण थोड्याच काळात ते तसं राहिलं नाही. मुंबईसारख्या शहरात आदर्श मराठी शाळा असा ज्या शाळांचा गवगवा होत होता, त्या शाळांच्या व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यासाठी किती आधीपासून प्रयत्न सुरू केले आहेत हे समजून घेतलं, की इंग्रजी माध्यमाच्या संमोहनाची कल्पना येते. हे सगळं मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरतं मर्यादित आहे, असं अगदी आताआतापर्यंत मराठी साहित्यिक मानत होते. यातल्या बहुतेकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घातली होती, हा भाग अलाहिदा! आज काय परिस्थिती आहे? शहरांमधल्या लहानातल्या लहान झोपडपट्टीत ऑक्सफर्ड, केंब्रिज अशी नावं असलेल्या विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसाहाय्यित इंग्रजी शाळा आहेत. हे लोण आता तालुक्या-तालुक्यापर्यंत पोहोचलं आहे. अगदी लहान खेडेगावातली मुलं जीपमध्ये भरून टाय-बूट घालून चाळीस-पन्नास किमी अंतरावर असेलल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्य रोज पोहोचवली जातात, परत आणली जातत. त्यांच्या पालकांना फी भरण्यासाठी कर्ज काढावं लागलं, तरी त्यात काही वावगं वाटत नाही. आपल्या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे, कारण ती जगाची भाषा आहे आणि मराठी माध्यमात शिकून असं इंग्रजी येणार नाही, याची पालकांना इतकी ठाम खात्री आहे किंवा ती करून दिली आहे की, आता त्यांचं मत बदलायचं तर घरोघरी जाऊन समजावत बसणं किंवा या मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन ती उद्धवस्त होण्याची वाट बघणं, असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. आणखी एक तिसरा पर्याय आहे; तो म्हणजे, इंग्रजी माध्यमात शिकत असताना आपल्या मुलांना येणाऱ्या अडचणी लक्षात आल्या की तातडीने त्या मुलांचं माध्यम बदलून त्यांना मराठी माध्यमात घालणं. असे करणारे काही धाडसी पालक वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसतात, ही त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात इंग्रजी माध्यमातली अनेक मुलं मराठी माध्यमात आली. हे मराठी माध्यमाचं यश आहे असं मराठीच्या चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं, पण तसं ते नाही. इंग्रजी माध्यमातल्या शाळांनी या कठीण काळातही पालकांना लुबाडण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. राजकीय पक्षांचे कार्यकर्तेसुद्धा रोगावर इलाज करण्याऐवजी लक्षणांवर इलाज करतायत; समाजमाध्यमांवर त्याची भरपूर जाहिरातही करतात. पण त्यांच्यापैकी कुणालाही ही मुलं मराठी माध्यमात का गेली नाहीत, असा प्रश्न पडत नाही. कारण, बहुतांश राजकीय कार्यकर्त्यांची स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करणारे, रांगा लावणारे आणि मदत करणारे हेच लोक आहेत. यांच्याकडून बदलाची अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे.
गेली जवळपास पंधरा वर्षं मी आणि माझे सहकारी मराठी शाळांसाठी काम करतो. आजपर्यंतच्या कामाची गोळाबेरीज करायची तर थोडं यश आणि मोठं अपयश अशी करावी लागेल. आम्ही परिषदा घेतल्या, पुस्तकं प्रकाशित केली, पालक संमेलनं केली. मराठी शाळांची मान्यता आणि बृहत्आराखड्यासाठी आंदोलनं उभी केली. त्यातून काहीशे शाळांना मान्यता मिळाली, पण तीही स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्या कायद्याखाली. त्याच वेळेस इंग्रजी माध्यमाच्या हजारो शाळांना कसलंही आंदोलन न करता मान्यता मिळाली. या मान्यतांसाठी वरपासून खालपर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील कुठल्याही माहिती अधिकाराच्या अर्जात मिळण्यासारखा नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये  पब्लिक स्कूल म्हणजे मुलांना शासकीय निधीतून मोफत शिक्षण देणारी शाळा. याचा विपर्यास करून पब्लिक स्कूल म्हणजे मोठमोठे मोक्याचे भूखंड बळकावून भरघोस फी घेणारे इंग्रजी माध्यमाचे सापळे, अशी या पब्लिक स्कूलची नवी व्याख्या तयार केली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या शाळा सुरुवातीला फक्त बदलीच्या नोकऱ्या करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी होत्या. पण हळूहळू राजकीय नेत्यांनी आणि स्थानिक धनदांडग्यांनी ही व्याख्या आपल्या सोयीसाठी वळवून घेतली. त्यामुळे तालुक्या-तालुक्यांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई शाळांची सूज आली आहे. याच्या पुढचं आणि अधिक धोकादायक पाऊल मुंबई महानगरपालिकेने उचललं आहे. ते म्हणजे महानगरपालिकांच्या मराठी माध्यमांच्या शाळालगत सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या इंग्रजी शाळा उभारणं. या शाळांना मुंबई पब्लिक स्कूल असं गोंडस नाव देण्यात आलं आहे. त्यातला ‘मुंबई’ हा शब्द सोडला तर, मराठी माणूस, मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांच्याशी जोडणारं त्यात काहीही नाही. विवेकाची टोचणी लागू नये म्हणून सर्व शाळांमध्ये एक विषय म्हणून मराठी अनिवार्य आहे, असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे मराठी माध्यमातलं शिक्षण बंद करायचं आणि एक विषय म्हणून मराठी शिकवलं जाईल याचं कौतुक करायचं, ही आपली मराठी प्रेमाची नवी व्याख्या आहे. मुंबईत जी साथ पसरते तिचा परिणाम तातडीने राज्यातल्या इतर भागांवर होतो, हे लक्षात घेतलं तर मराठी शाळामुक्त महाराष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे, असं समजायला हरकत नाही.
हे थांबवता येईल का, थोपवता येईल का याचं आजच्या घडीला प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असं आहे. हे अपयश झाकण्यासाठी दुकानांच्या पाट्या, अभिजात मराठी, मराठी भाषा भवनाची इमारत हे सगळं तात्पुरतं उपयोगी पडेलही. पण, शिक्षणाचं माध्यम म्हणून जी भाषा संपते, ती ज्ञान, रोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची भाषा होण्याची शक्यता आहे का? याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हे चित्र जादूने बदलणार आहे असं आपल्याला वाटत नसेल, तर त्यासाठी नव्याने लोकलढा उभारण्याची गरज आहे. ही दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. एक-दोन पिढ्यांमध्ये याला यश येईल का हे सांगता येत नाही. उपलब्ध राजकीय आणि सांस्कृतिक पर्यायांपासून पूर्ण निराशा झालेली असल्यामुळे मराठी, भाषा, समाज आणि संस्कृतीचं नवं मराठीकारण उभारणं हाच एक मार्ग आहे.
(पंचाण्णाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील स्मरणिकेतून साभार. सदर लेखाचे शीर्षक मूळ लेखाप्रमाणे ठेवण्यात आले आहे.)
डॉ. दीपक पवार
(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)
संपर्क -  santhadeep@gmail.com / ९८२०४३७६६५

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652699617.png [postimage] => upload_post-1652699617.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 16 May 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण, सरकारचं धोरण, डॉ.दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [446] => Array ( [PostID] => 23512 [post_title] => प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => दादाभाई व त्याचप्रमाणे शेट सौराबजी बंगाली वगैरे गृहस्थ बाळशास्त्री यांचे शिष्य होते. [post_shortcontent] =>

बाळशास्त्री हे विद्वान होते. ते आपले काम चोख रीतीने करीत होते. पण इतके म्हटल्यानेच त्यांच्या योग्यतेचे वर्णन संपत नाही. त्यांना आपल्या लोकांमध्ये त्यावेळी स्पष्ट दिसलेले सामाजिक बाबतींतले धर्मसंबंधाचे वगैरे दोष घालवून त्यांचे ठिकाणी स्वाभिमान व कर्तव्यतत्परता हे गुण जागृत करावयाचे होते. सन १८१८ साली पेशवाई बुडाली हे खरे. परंतु त्यावेळी महाराष्ट्राची जी हरएक दृष्टीने दुःस्थिती झाली होती ती बाळशास्त्री यांच्या वेळी जवळजवळ कायम होती किंबहुना कष्टतरच झाली होती! ती शास्त्रीबोवांना—एका मनुष्यास शक्य असेल तेवढी सुधारून लोकांस जागे करून त्यांना कार्यक्षम करावयाचे होते. म्हणजे समाजांत त्यांना नवजीवन उत्पन्न करावयाचे होते. या राष्ट्रकार्याला ते सर्वथैव लायक होते व ते हे देशाचे काम मोठ्या हौसेने व कर्तव्यनिष्ठेने करीत होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652489220.jpg [postimage] => upload_post-1652489220.jpg [userfirstname] => श्री. ना. कर्नाटकी [userlastname] => [post_date] => 14 May 2022 [post_author] => 6277 [display_name] => श्री. ना. कर्नाटकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [447] => Array ( [PostID] => 23517 [post_title] => निसर्ग नवल- मरणात यांच्या जग सजते... [post_content] => [post_excerpt] => रेशमाच्या पतंगांपासून रेशीम मिळवायचे तर त्यासाठी कोष गरम पाण्यात टाकावे लागतात, त्यानंतरच हा धागा सुटा होतो. यामध्ये त्या कोषातील पतंगाची अळी मरण पावते. जेव्हा रेशमाची मागणी वाढली आणि त्यातील आर्थिक फायदा लक्षात आला, त्यानंतर मग रेशमाचे धागे बनवणाऱ्या अळ्यांची ‘लागवड’ करायला सुरुवात झाली. आता जगभरात वेगवेगळ्या जातीच्या पतंगांच्या अळ्या वाढवून त्यांच्यापासून रेशीम मिळवले जाते. [post_shortcontent] =>

सिल्कचे कपडे, लाखेच्या सुंदर वस्तू आपण वापरतो, ते काही कीटकांच्या जीवावर! म्हणजे आपण चक्क त्यांच्या जीवावर उठतो तेव्हा या वस्तूंचा आनंद लुटू शकतो!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652345536.jpg [postimage] => upload_post-1652345536.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 13 May 2022 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [448] => Array ( [PostID] => 23510 [post_title] => भाषाविचार - गोळवलकर गुरुजींची भाषाविषयक भूमिका (भाग ३४) [post_content] => [post_excerpt] => विशेष गोष्ट म्हणजे गोळवलकर गुरुजी संस्कृतच्या खालोखाल हिंदीचा विचार करतात. [post_shortcontent] =>

विशेष गोष्ट म्हणजे गोळवलकर गुरुजी संस्कृतच्या खालोखाल हिंदीचा विचार करतात. पण मराठी भाषक असून अपवादानेही त्यांच्या बोलण्यात मराठी भाषेचा उल्लेख येत नाही. संघाचे दोन सरसंघचालक वगळता सर्व मराठी आहेत. पण त्यांना आपल्या भाषेबद्दल काहीच वाटत नसेल काकी सगळ्या भाषांच्या विकासात आपल्या भाषेचा विकास सामावला आहे असं त्यांना वाटत असावंकी एक देशएक धर्मएक भाषाएक संस्कृती या एकारलेपणात आपल्या मातृभाषेवरचं प्रेम मरून जात असावंवेगळ्या अर्थाने तसंच गांधीवाद्यांचंही होत असावं कागांधी आणि हिंदुत्ववादाच्या भक्तांना आवडत नसलं तरी हे या दोन विचारधारांमधलं अदुर्लक्षणीय साम्य म्हणता येईल का?” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा गोळवलकर गुरुजींच्या भाषाविषयक विचारांचा आढावा घेणारा लेख -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या लेखनाच्या आधारे संघाची भाषाविषयक भूमिका मी या लेखात मांडणार आहे. वस्तुत: मी संघाच्या विचारधारेचा कडवा विरोधक आहे. त्यामुळे संघसमर्थकांना त्यात 'स्यूडो सेक्युलर' माणसाने खुस्पटं काढल्याचा वास येऊ शकेल. असो, तर डाव्या, पुरोगामी, समाजवादी वगैरे मंडळींनी अशा अस्पर्श विषयावर लिहायचं धाडस केल्यामुळे आणखी एकाला जातिबहिष्कृत करण्याची संधी मिळेल. हे चष्मे थोडा काळ काढून ठेवले आणि एका निखळ प्रादेशिक भाषावाद्याला संघाच्या भाषाविचाराबद्दल काय वाटतं, या दृष्टीने पाहिलं तर चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651773199.png [postimage] => upload_post-1651773199.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 12 May 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मराठी भाषा, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र, गोळवलकर गुरुजी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [449] => Array ( [PostID] => 23511 [post_title] => प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => त्यांचे गुरू व सहाध्यायी हे त्यांना “बालबृहस्पती” असेच म्हणत असत असे सांगतात. [post_shortcontent] =>

बाळशास्त्री यांच्याविषयीची त्यावेळची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यावरून ते किती विलक्षण बुद्धिमान होते ह्याची सहज कल्पना होऊ शकते. सन १८२४ च्या सुमारास ते प्रथम मुंबईस आले तेव्हां ते एका मोठ्या रस्त्यावर उभे असतांना दोघां गोऱ्या शिपायांची मारामारी झाली व त्यासंबंधीची कोर्टांत फिर्याद दाखल झाली. त्याविषयी झालेल्या चौकशीत या लहान मुलाची (बाळशास्त्री यांची) साक्ष झाली. त्यावेळी त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता. तरी त्यांनी आपल्या साक्षींत त्या दोन गोऱ्या शिपायांत इंग्रजींत झालेली बोलाचाली वगैरे गोष्टी अगदी बरोबर रीतीने सांगितल्या! त्यावरून न्यायाधीशाला या मुलाच्या स्मरणशक्तीबद्दल मोठे कौतुक वाटले व त्यांनी शिक्षणखात्यांतील मुख्य अधिकाऱ्याकडे त्याची शिफारस केली व त्याप्रमाणे शास्त्रीबोवांच्या इंग्रजी शिकण्याचा योग जमून आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652239658.jpg [postimage] => upload_post-1652239658.jpg [userfirstname] => श्री. ना. कर्नाटकी [userlastname] => [post_date] => 11 May 2022 [post_author] => 6277 [display_name] => श्री. ना. कर्नाटकी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [450] => Array ( [PostID] => 23516 [post_title] => मिशन एक्स [post_content] => [post_excerpt] => “याचा अर्थ, करोना विषाणूला हरवण्याचं जैवशास्त्रीय तंत्र त्यांनी अवगत केलं. याचा दुसरा अर्थ, हा करोना विषाणू कितीही रूपांतरं करू लागला तरी प्रा. सारा या जैवशास्त्रीय तंत्राचा वापर करून आणखी प्रभावी लस शोधू शकतात,” तेजोमयी म्हणाली. [post_shortcontent] =>

ताज्या विषयावरची रोचक गोष्ट!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652097685.jpg [postimage] => upload_post-1652097685.jpg [userfirstname] => सुरेश [userlastname] => वांदिले [post_date] => 09 May 2022 [post_author] => 6044 [display_name] => सुरेश वांदिले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [451] => Array ( [PostID] => 23515 [post_title] => साहित्यभाषा : बदलती न बदलती [post_content] => [post_excerpt] => संगीत, चित्र, शिल्प आणि नृत्य या चार ललितकलांनंतर साहित्य या कलेचा निर्देश आपण नेहमी करीत असतो. [post_shortcontent] =>

एखाद्या काव्यामध्ये प्रतीयमान अर्थच नसेल तर आनंदवर्धनाचार्य त्या काव्यास अधमकाव्य म्हणतात. त्यांचे ते मत ऐकून विरोधक म्हणाले की, ध्वन्यार्थ नसलेले काव्य काव्यच नाही, असे तुम्ही म्हणता; मग त्याला अधमकाव्य तरी का म्हणता?’ यावर आचार्यांनी उत्तर दिले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्या काव्याकडे पाहून त्याला अधमकाव्य न म्हणता ते काव्यच नाही असेच म्हणावयास हवे. तुमचे म्हणणे बरोबर आहे; पण तरीही मी त्याला अधमकाव्य का म्हणतो, तर कवीचा हेतू लक्षात घेऊन त्या कवीला काव्यच निर्माण करावयाचे होते, पण ते त्याला जमलेच नाही. म्हणून त्याच्या व्यंग्यार्थशून्य काव्याला मी अधमकाव्य असे नाव देतो.’ – साहित्यभाषेची अचूक लक्षणे सांगणारा द. भि. कुलकर्णी यांचा लेख
संगीत, चित्र, शिल्प आणि नृत्य या चार ललितकलांनंतर साहित्य या कलेचा निर्देश आपण नेहमी करीत असतो. त्यामुळे साहित्यकला ही गुणानुक्रमाने खालची कला आहे, अशी भावना समाजात निर्माण होते. तिला मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राने हातभारच लावला आहे. मर्ढेकरांचे म्हणणे असे की, इंद्रियसंवेदनेवर आधारलेली ललितकला माध्यमदृष्ट्या श्रेष्ठ कला असते. संगीत – चित्र – शिल्प – नृत्य या कला माध्यमदृष्ट्या इंद्रियसंवेदनांवर आधारलेल्या असल्यामुळे त्या माध्यमदृष्ट्या वाङ्‍मयकलेच्या तुलनेत श्रेष्ठ कला आहेत. त्यातही संगीतकला ही एकाच इंद्रिय संवेदनेवर – श्रुतीसंवेदनेवर आधारित असल्यामुळे ती माध्यमदृष्ट्या इतर सर्व कलांपेक्षा श्रेष्ठ कला होय. साहित्यकला कुठल्याच इंद्रियसंवेदनेवर, माध्यमदृष्ट्या आधारित नसल्यामुळे ती माध्यमदृष्ट्या भ्रष्ट आणि दुय्यम कला आहे.
कवी असलेल्या सौंदर्यशास्त्त्रज्ञाचे हे उद्गार साहित्यिक आणि साहित्यरसिक यांना क्लेशकारक वाटणे स्वाभाविक आहे. असो, सौंदर्यशास्त्राच्या प्रशिक्षित अभ्यासकांना तरी असे वाटावयास नको; पण त्यांना तसे वाटते. त्यांच्या वैचारिक प्रतिक्रियेत भावनिक प्रतिक्रिया मिसळते; आणि मग साहित्यकला कशी जीवननिष्ठ कला आहे वगैरे मुद्दे मांडून ते मर्ढेकरांच्या विचारांचा  विपर्यास करतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1652021792.png [postimage] => upload_post-1652021792.png [userfirstname] => दत्तात्रय [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 08 May 2022 [post_author] => 6278 [display_name] => द. भि. कुलकर्णी [Post_Tags] => साहित्यभाषा, द. भि. कुलकर्णी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [452] => Array ( [PostID] => 23505 [post_title] => लेखकाची दुःखे - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => अतिवाचनामुळे आपल्याला स्वतंत्रपणे विचार करतां येईनासे होत असावे अशी माझी कल्पना आहे. [post_shortcontent] =>

त्याचे सर्वात मोठे दुःख म्हणजे चारचौघांसारखे त्याला जगतांच येत नाही. माणूस एकदां केव्हां तरी लिहून बसतो आणि ते भूत कायमचे त्याच्या मानेवर बसते. कांही तरी लिहिले पाहिजे, लिहीर राहिले पाहिजे ही व्यथा त्याला सारखी पोखरीत असते. मला पुष्कळदां वाटते, मी लिहिलेच नाही तर असे काय मोठे बिघडणार आहे? (पुष्कळ जणांना मजविषयी हेंच वाटत असेल!) या अफाट कालप्रवाहांत आपल्या अणुप्राय साहित्याचा कोठे टिकाव लागणार? आणि विश्र्वाच्या या प्रचंड पसाऱ्यांत त्याला कितीसे महत्त्व असणार? पण हे सारे मनोमन पटत असूनही लिहिले पाहिजे ही तळमळ मात्र नाहीशी होत नाही. आणि हवे तेवढे लिहितां येत नाही, हवे तसे लिहितां येत नाही हे दुःख मनाला पोखरीतच राहते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651072917.png [postimage] => upload_post-1651072917.png [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 07 May 2022 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [453] => Array ( [PostID] => 4524 [post_title] => आधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => आद्य संपादक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्यकर्तृत्वाचा साद्यंत लेखाजोखा [post_shortcontent] =>

शिक्षकपेशातील कार्यानंतर अर्थातच बाळशास्त्र्यांचे इतिहासाने सुवर्णाक्षरात नोंदलेले कार्य आहे ते 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे. हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये होते. त्याची निर्मिती, कार्य, कार्यकारणभाव  स्वतः बाळशास्त्र्यांनीच स्पष्ट केला होता. त्यांनी केवळ सहा वर्षाच्या अभ्यासात आत्मसात केलेले इंग्रजी भाषेचे ज्ञान इंग्रजी व्यक्तिंनाही थक्क करणारे होते. बाळशास्त्र्यांवरील लेखाच्या या उत्तरार्धात 'दर्पण' विषयी आणि  बाळशास्त्र्यांच्या मूल्यमापनाविषयी- ******** अंक- चित्रमयजगत्; वर्ष- नोव्हेंबर १९५३ येथपर्यंत बाळशास्त्र्यांच्या शिक्षकपेशातील कार्याचा परामर्श घेतला. आता त्यांनी विस्तृत अर्थाने शिक्षणाचे म्हणजे वर्तमानपत्राद्वारा लोकशिक्षणाचे जे कार्य केले त्याकडे वळू. ता. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी-मराठी वर्तमानपत्राचा पहिला अंक निघाला. साडेआठ वर्षे चालल्यावर ते बंद पडले. बाळशास्त्री प्रथमपासून त्याचे संपादक होते, आणि ते मुख्यत: इंग्रजी भाग सांभाळीत. देशी वर्तमानपत्र हे त्या काळात पैसा मिळविण्याचे साधन होणे शक्यच नव्हते; उलट, पदराला खार लागण्याचीच खात्री! सार्वजनिक कामाची हौस व आस्था यांतून ‘दर्पण’ चा जन्म झाला. केवळ वीस वर्षे वयाच्या बाळशास्त्र्यांनी हे साप्ताहिक संपादन करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यावी, ही त्यांच्या लोकहितेषितेला मोठी भूषणावह गोष्ट होती. तसे पाहिले तर कोकणातून आलेल्या व गरिबीच्या अडीअडचणींतून विद्याभ्यास पार पाडल्याबरोबर सरकारी नोकरीस लागलेल्या युवकाला ही जबाबदारी अंगावर ओढून घेऊन सुखाचा जीव नसत्या यातायातीत

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/balshastri-ill-2.jpg [postimage] => /2018/05/balshastri-ill-2.jpg [userfirstname] => प. म. लिमये [userlastname] => [post_date] => 06 May 2022 [post_author] => 6276 [display_name] => प. म. लिमये [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,चित्रमयजगत्,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [454] => Array ( [PostID] => 23509 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - दररोज सव्वा लक्षाची घडामोड आहे (भाग ४२) [post_content] => [post_excerpt] => ‘सवा’ शब्दाचा धांडोळा [post_shortcontent] =>

पेशवाईच्या पडत्या काळात जन्माला आलेले माधवराव यांच्या हातूनही त्यांचे कर्तबगार चुलते थोरले माधवराव पेशवे यांच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी पार पडेल, या अपेक्षेने त्यांना सवाई माधवराव’ असं नाव देण्यात आलं. दुसरं म्हणजे, जन्मानंतर अवघ्या सवा महिन्यात म्हणजे चाळीस दिवसांनी माधवरावांना सातारच्या गादीकडून पेशवाईची वस्त्रं मिळाली, त्यांच्या सवाई’ विशेषनामागील या ऐतिहासिक परिस्थितीचा संदर्भही लक्षात घ्यायला हवा.” – ‘शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील साधना गोरे यांचा सवा शब्दाचा धांडोळा घेणारा लेख -
वरील बातमीसदृश शीर्षकातील ‘सव्वा लक्ष’ हे शब्द वाचून पानिपतच्या युद्धात सव्वा लक्ष बांगडी फुटल्याचा संदर्भ आठवायला मराठी मनाला फार सायास करावे लागत नाहीत, इतके हे शब्द महाराष्ट्रीयांच्या नेणिवेत आहेत. गणिताच्या भाषेत सवा किंवा सव्वा हा केवळ एक अपूर्णांक आहे;  पण या शब्दाशी संबंधित विविधांगी संदर्भ तपासले की, हा अपूर्णांक मराठी मनाशी केवढा सांस्कृताळलेला आहे याची कल्पना येते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651685985.png [postimage] => upload_post-1651685985.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 05 May 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [455] => Array ( [PostID] => 23504 [post_title] => लेखकाची दुःखे - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => स्वतःची निंदा जशी मला करतां येत नाही त्याप्रमाणे स्वतःविषयी अपरंपार अभिमानाने बोलण्याचाही मला हक्क नाही. [post_shortcontent] =>

‘निरंकुशाः कवयः’ असे म्हणणारा कोणीसा एक प्राचीन पंडित, ‘नखानां पांडित्यं प्रकटयतु कस्मिन् मृगपतिः’ असे गर्वोद्गार काढणारा कविराज जगन्नाथ पंडित, ‘उत्पत्स्यतेSति मम कोSपि समानधर्मा। कालो ह्यंय निरवधिर्विपुला च पृथ्वी’ अशा भविष्यकाळाचा हवाला देणारा भवभूति किंवा ‘अशी असावी कविता फिरून। तशी नसावी कविता म्हणून। सांगावया कोण तुम्ही कवीला। आहांत मोठे पुसतो तुम्हांला...’ असा टीकाकारांना निर्भयपणे सवाल करणारे केशवसुत या सर्वांनी आपल्या साहित्यासंबंधी प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्यांची तोंडे अगदी कायमची बंद करून टाकली आहेत. आणि ही सारी अवतरणे मला स्वतःला तोंडपाठ आहेत. पण तरी देखील, आपल्या लेखनावर कोणीही प्रतिकूल मत दिले तरी, मी मात्र यांतले कोणतेही उत्तर त्याला देऊ शकत नाही. याचे कारण हेंच की, मी वर उद्धृत केलेल्या लेखकांप्रमाणे थोर नसल्यामुळे त्यांच्या अहंतेचा आश्रय मला करतां येत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651072659.png [postimage] => upload_post-1651072659.png [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 04 May 2022 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [456] => Array ( [PostID] => 23503 [post_title] => बाजार करण्याची विद्या [post_content] => [post_excerpt] => अती विश्वास व पूर्ण अविश्वास हे दोन्हीही व्यापारी देवघेवीत धोका देणारे आहेत. [post_shortcontent] =>

दुसरा वर्ग याच्या उलट असतो. तो म्हणतो, काय बिशाद आहे मला कोणी फसवील? बाजार करण्यांत मनुष्याने दोन्ही डोळे कसे साफ उघडे ठेवले पाहिजेत! वाणी, मारवाडी, भाजीवाला प्रत्येक मनुष्य लुच्चा हे. खोट वजने मापे असायचींच! किंमत अव्वाच्या सव्वा सांगायची त्यांना संवयच. व्यापाऱ्याने ज्याची किंमत चार आणे सांगितली ती खुशाल एक आण्याची आहे असे समजावे. मग ती पाव आण्यापासून मागण्यास सुरवात करावी. म्हणजे तो मुकाट्याने एक आण्या दीड आण्यापर्यंत देतो. दुकानातून निघून जाण्याचा आव आणावा. दुसरीकडे ती फार स्वस्त मिळते असे खोटेंच सांगावे. तात्पर्य, थोड वेळ मोडला तरी हरकत नाही. परंतु बाजार कसा कसोशीने करावा. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651071446.jpg [postimage] => upload_post-1651071446.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 May 2022 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [457] => Array ( [PostID] => 23508 [post_title] => स्टारपणाचे ओझे झुगारून देणारा आदिनाथ कोठारे [post_content] => [post_excerpt] => हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घराणेशाहीवरून वादंग उठलेले असताना आपल्या मराठी मध्ये मात्र काही वारसदार आपल्या कर्तृत्वाने दिग्दर्शन , अभिनय या क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करत आहेत. पाठीशी उभ्या राहणाऱ्या कलावंत आईवडिलांचे केवळ मानसिक पाठबळ बरोबर घेऊन ही तरुण पिढी या क्षेत्रात उतरली आहे. या लोकप्रियतेबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील हजेरी आणि राष्ट्रीय पुरस्काराने घेतलेली कामाची दखल, यातून स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आदिनाथ कोठारे हे या पिढीतील महत्त्वाचे नाव ! [post_shortcontent] =>

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घराणेशाहीवरून वादंग उठलेले असताना आपल्या मराठी मध्ये मात्र काही वारसदार आपल्या कर्तृत्वाने दिग्दर्शन अभिनय या क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करत आहेत. पाठीशी उभ्या राहणाऱ्या  कलावंत आईवडिलांचे  केवळ मानसिक पाठबळ बरोबर घेऊन ही  तरुण पिढी या क्षेत्रात उतरली आहे. या लोकप्रियतेबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील हजेरी आणि राष्ट्रीय पुरस्काराने घेतलेली कामाची दखलयातून स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आदिनाथ कोठारे हे या पिढीतील महत्त्वाचे नाव !

[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 May 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Adinath Kothare , National Award [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [458] => Array ( [PostID] => 23507 [post_title] => शांताराम दातार : न्यायालयीन मराठीसाठी आग्रही व्यक्तिमत्त्व [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषा पुसस्कार [post_shortcontent] =>

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या मराठी भाषा पुरस्कारांचे वितरण (धुरू सभागृह, दादर - सायं. ६ वा.) होणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्या अभ्यासू आणि कर्तबगार व्यक्तींना मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने दरवर्षी अधिवक्ता शांताराम दातार मराठी भाषा आग्रही पुरस्कार, भाषाभ्यासक जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार, पत्रकार दिनू रणदिवे मराठीस्नेही पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. यंदा समाजसेवक अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नव्याने सुरू करण्यात आला आहे. यांपैकी अधिवक्ता शांताराम दातार यांनी आयुष्यभर न्यायालयीन मराठीसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा डॉ. दीपक पवार यांचा हा लेख -
अधिवक्ता शांताराम दातार यांनी आयुष्यभर न्यायालयांच्या मराठीकरणाचा जो वसा घेतला होता, तो महाराष्ट्रातल्या सर्व वकील वर्गाला अभिमान वाटावा असा आहे. दातार मूळचे इंदूरचे, नंतर ते कल्याणला येऊन स्थायिक झाले. इथं आल्यानंतर, न्यायालयांचा कारभार लोकांच्या भाषेत होत नसल्यामुळे लोकांची जी गैरसोय होते आणि न्यायव्यवहाराच्या विश्वासार्हतेबद्दलही शंका निर्माण होते, ही गोष्ट दातांरांना प्राधान्याने जाणवली. त्यातून न्यायालयांचा कारभार मराठीतून केला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडायला सुरुवात केली. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायालयीन कामकाजाच्या भाषेचा उल्लेख आहे, त्यानुसार बहुतांश उच्च न्यायालयांची आणि सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा आजही इंग्रजी आहे. घटनेच्या कलम ३४८ (२) प्रमाणे एखाद्या राज्याची राजभाषा ही त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी असा ठराव राज्याच्या विधिमंडळाने केला आणि राज्यपालांच्या मार्फत त्याला राष्ट्रपतींची परवानगी मिळाली, की त्या भाषेला त्या राज्याच्या प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळतो. हिंदी पट्ट्यातील काही राज्यांमध्ये ही तरतूद सत्तरच्या दशकातच अमलात आली आहे. (म्हणजे किमान कागदोपत्री तरी). मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्या-त्या राजभाषेला उच्च न्यायालयाच्या प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळावा अशी चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने कृती घडलेली नाही. दातारांनी आयुष्यभर ध्यास बाळगलेलं, पण त्यांच्या हयातीत अपुरं राहिलेलं हे महत्त्वाचं काम आहे.
जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांना आधी कनिष्ठ न्यायालयं म्हटलं जायचं आणि आता दावा चालवणारी न्यायालयं म्हटलं जातं. या न्यायालयांमध्ये शंभर टक्के मराठीतून कामकाज व्हावं यासाठी दातारांनी आयुष्यभऱ आग्रह धरला. प्रशासन, उच्च न्यायालय, आणि काही सहकारी वकील यांच्याशी ते काही वेळा भांडलेही; पण आपल्या हेतूपासून ते ढळले नाहीत. १९९८ साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना, तत्कालीन न्यायमूर्ती लिलाधर डाके यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाणी आणि फौजदारी प्रक्रिया संहितेत त्यांनी आवश्यक ते बदल करून घेतले आणि वर्जित प्रयोजने वगळता जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांचं सर्व कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याची अधिसूचना जुलै १९९८ मध्ये पारित केली. या नि:संदिग्ध अधिसूचनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने पावलं उचलायला हवी होती. पण, मंत्रालय ते उच्च न्यायालय हे अंतर कापायला सात वर्षं लागली. डिसेंबर २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांनी किमान पन्नास टक्के निकालपत्रं मराठीतून द्यावीत, असा आदेश या पत्रकानुसार देण्यात आला होता. मुळात शासनाने शंभर टक्के मराठीकरणाची भूमिका घेतलेली असताना, उच्च न्यायालयाने किमान पन्नास टक्के निकालपत्रं तरी मराठीतून द्या अशी आर्जवाची भाषा करण्याचं काहीच कारण नव्हतं. उच्च न्यायालयाने थेट या अधिसूचनेची शंभर टक्के अंमलबजावणीची भूमिका घ्यायला हवी होती, पण तसं झालं नाही. नक्की मराठीकरण होतंय का आणि कसं होतंय यावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भाषा संचालनालयाच्या अंतर्गत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधी अनुवाद आणि परिभाषा सल्लागार समितीची स्थापना केली. दातार हे या समितीचे सक्रिय सदस्य होते. याशिवाय ते न्यायव्यवहारकोश अद्ययावत करणाऱ्या समितीचे सदस्यही होते. या दोन्ही समितीमधील न्यायालयांच्या मराठीकरणाबद्दल येणारे बरेचसे आक्षेप आणि अडचणी यांचं निराकरण करण्याचा दातारांनी प्रयत्न केला. त्यांनी मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या नावाची एक संस्थाही काढली. मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यापूर्वी मी आणि माझे सहकारी डॉ. प्रकाश परब आम्ही दोघेही काही काळ दातारांच्या या संस्थेत काम करत होतो. २०१० साली ‘न्यायव्यवहारात मराठी – सद्यःस्थिती आणि आव्हाने’  या विषयावरची परिषद मराठी भाषा आणि संरक्षण व विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांच्या पुढाकाराने झाली. या परिषदेत अनेक मान्यवर, वकील व न्यायाधीश यांचा सहभाग होता. परिषदेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच वक्त्यांनी मराठीकरण कसं कठीण आहे, ते हळूहळूच करणं कसं गरजेचं आहे, अशा प्रकारची स्थितिवादी भूमिका मांडायला सुरुवात केली. मराठीकरणाला आधीच उशीर झालेला आहे, अशी भावना असलेले दातार या स्थितिवादी प्रतिसादामुळे अगदी चिडून गेले होते. त्यामुळे आयोजकांच्या वतीने आमची भूमिका संपूर्ण आणि तातडीने मराठीकरण करण्याची आहे आणि त्यात तडजोड केली जोणार नाही, असं मी आक्रमक पद्धतीने सांगितलं. ते दातारांना पूर्णतः पटलेलं असलं तरी काटावर बसलेल्या बनचुक्या वकिलांच्या ते पचनी पडलं नाही. त्यामुळे मी त्यांच्या रोषाला पात्र ठरलो.
दातार यांची पार्श्वभूमी संघाची असली आणि त्यांचे काही सहकारीही हिंदुत्ववादी असले, तरी इतर मंडळींप्रमाणे पूर्णवेळ हिंदुत्व आणि तोंडी लावण्यापुरता मराठीपणा अशी दातारांची भूमिका नव्हती. दातार प्रथम आणि शेवटी मराठीवादीच होते. जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांनी मराठीकरणाच्या कामात कसूर केली तर ते तिथल्या स्थानिक वकिलांना खडसावत असत. तिथल्या न्याययाधीशांना जाऊन भेटत असत. त्यामुळे एक प्रामाणिक, आग्रही, पण खडूस म्हातारा अशी दातारांची वकील वर्गात ओळख होती. दातारांच्या कामामध्ये त्यांना गजानन चव्हाण, प्रमोद पाटील, जयंत जायभावे, प्रमोद ठाकूर अशा वकील मंडळींनी मोलाची साथ दिली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या वकील परिषदा झाल्या, त्यांचं आयोजन करणं, त्यासाठी निधी उभारणं, वक्ते ठरवणं, या सगळ्या गोष्टी या मंडळींनी अगत्याने केल्या. वक्ते म्हणून दातार तळमळीने बोलत असले तरी खूप प्रभावी नव्हते. आणि पुरेसं यश वेळेत न मिळाल्याने त्यांच्या देहबोलीत जो एक त्रस्तपणा आला होता, तो त्यांच्या बोलण्यातही डोकावत असे. त्यामुळे काही वेळा माणूस जोडला जाण्यापेक्षा दुखावला जाण्याची शक्यता जास्त होती. मात्र दातारांना त्याची फारशी फिकीर नव्हती. शंभर टक्के मराठीकरण कधी होणार या काळजीने त्यांना ग्रासले होते. त्यांचा पिंड संघटकाचा नसल्यामुळे त्यांची बरीचशी एकांडी शिलेदारी चालू होती. त्यांच्या सोबत कामाला सुरुवात केलेला आणि नंतर मराठी अभ्यास केंद्रात न्यायालयीन मराठीचं काम करून तयार झालेला कार्यकर्ता म्हणजे संतोष आग्रे. त्याने जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांच्या मराठीकरणाची आकडेवारी माहितीच्या अधिकारात गोळा करून सांगोपांग चिकित्सा करणारं ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ हे पुस्तक लिहिलं. या वकील परिषदेत प्रसिद्ध झालेलं ‘न्यायभाषा मराठीचं वर्तमान’ हे पुस्तक म्हणजे त्या पुढचं पाऊल आहे. न्यायव्यवहाराशी संबंधित विविध यंत्रणा मराठीबद्दल किती प्रमाणिक आहेत, याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. शांताराम दातारांनी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या कार्यकारिणीवर निवडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्रा त्यांचा स्वभाव आणि आर्थिक क्षमता यांचा विचार करता त्यांची निवड होणं शक्य नव्हतं. खरं तर वकील परिषदेने मराठीकरणासाठी धडपडणाऱ्या काही लोकांना आपल्या कार्यकारिणीवर कायम विशेष निमंत्रित म्हणून घेतलं पाहिजे, ही दातारांना योग्य श्रद्धांजली ठरू शकेल.
दातारांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मराठीकरणाचा आढावा घेण्यासाठी न्यायाधीशांची एक समिती स्थापन केली. न्या. अभय ओक या समितीचं काम पाहत होते, तोपर्यंत या समितीत हालचाल होती. आता या समितीचं काम गुलदस्त्यात आहे. दातारांनी स्वतः किंवा इतरांच्या मार्फत न्यायालयांच्या मराठीकरणासाठी ‘बॉम्बे हाय कोर्ट’ हे नाव बदलून ‘मुंबई उच्च न्यायालय’ किंवा ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ करावं यासाठी याचिका दाखल केल्या. त्यासाठी खूप कष्ट आणि अभ्यास केला, पण मुंबई उच्च न्यायालयातली इंग्रजीधार्जिणी लॉबी इतकी मजबूत आहे, की दातारांना अपेक्षित यश मिळालं नाही. स्वतःची कोर्टाची प्रक्टिस करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठीकरणाबद्दल भाषणं द्यायल जायचं, शासनाकडे पाठपुरावा करायचा, वर्तमानपत्रात पत्र किंवा लेख लिहायचे आणि तेसुद्धा अंगामध्ये सुप्तपणे वावरणारा कॅन्सरसारखा आजार घेऊन, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. या अर्थाने आपला समाज दातारांसारख्या माणसांबद्दल पुरेसा कृतघ्न आहे, असं खेदाने नमूद करावंसं वाटतं. आझाद मैदानामध्ये वकिलांची जी अनेक आंदोलनं झाली, त्यामध्ये वकिलांच्या इतर मागण्यांबरोबरीने मराठीकरणाचा मुद्दा प्रकाशझोतात राहील याबद्दल दातार आग्रही राहिले. मात्र नव्या पिढीतल्या वकिलांना या आंदोलनाशी जोडून घेणं त्यांना तितकंसं शक्य झालं नाही. मैत्रीपूर्ण पद्धतीने सांगण्यापेक्षा जुन्या काळाच्या पालकाच्या भूमिकेतून ते सांगत असल्यामुळे कदाचित असं घडलं असण्याची शक्यता आहे. दातारांचं हेच अपूर्ण काम मराठी अभ्यास केंद्राने पुढं चालू ठेवलं आहे. एवढंच नव्हे, तर दातारांच्या मृत्यूनंतर ‘शांताराम दातार मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ही सुरू केला आहे. या पुरस्काराला आता चार वर्षं पूर्ण झाली आहेत. सांस्कृतिक जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळं जग इंग्रजीमय होत आहे असं भासत असताना मराठीचा आग्रह धरणं आणि तो उदाहरणासहित सिद्ध करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. दातारांना जी गोष्ट त्यांच्या हयातीत घडावी असं वाटत होतं, ती गोष्ट आता माझ्यासारख्याच्या आयुष्यात घडणार आहे का, हा आता प्रश्न आहे. न्यायालयाच्या मराठीकरणासाठी काम करणारी कार्यकर्त्यांची फौज उभी करणं आवश्यक आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षांमध्ये दातारांनी अनेक कायद्यांचे मराठीत अनुवाद केले, संदर्भग्रंथांचे लेखन केले, ऑल इंडिया रिपोर्टरच्या धर्तीवर मराठीतून विधिपत्रिका चालवण्याचा प्रयत्न केला. पण, हे प्रयत्न यशस्वी व्हायला हवे असतील तर त्यामागे प्रचंड आर्थिक बळ लागणार आहे. न्या. अभय ओक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना मराठी अभ्यास केंद्राने पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरच्या विधी अभ्यासक्रमासाठी दृकश्राव्य संदर्भ साहित्य तयार करावे यासाठीचा प्रस्ताव मांडला होता, पण नंतर त्याला गती आली नाही.  हा प्रस्ताव उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन यांनी मनात आणलं तर आजही अमलात आणता येण्याजोगा आहे. असं साहित्य तयार करणं आणि गुणवत्तापूर्ण विधी शिक्षण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. भाषेचा प्रश्न जातीशी अपरिहार्यपणे जाडलेला आहे, त्यामुळे बहुजन समाजातल्या मुलांना न्यायालयातल्या मराठीचा आग्रह हा इंग्रजीतून निर्माण होणाऱ्या संधींपासून दूर ठेवणाऱ्या कारस्थानाचा भाग वाटतो. या प्रश्नाचा दातारांनी खूप गांभीर्याने विचार केला होता असं नाही, पण आपण केला पाहिजे. कारण, वास्तवाचे अनेक पदर कळल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. दावा चालवणाऱ्या न्यायालयांचं शंभर टक्के मराठीकरण, मराठीतून विधी शिक्षणाची अनिवार्य उपलब्धता आणि मराठीला मुंबई उच्च न्यायालयाच्या प्राधिकृत भाषेचा दर्जा हे घडल्याशिवाय, दातार जिथे कुठे असतील तिथे आनंदी राहतील असं वाटत नाही.
ता. क. -  गेल्या वर्षी कोविडजन्य परिस्थितीमुळे पुरस्कार जाहीर होऊनही वितरित करता आले नव्हते. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांच्या पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –
अधिवक्ता शांताराम दातार मराठी भाषाआग्रही पुरस्कार – 
सुशान्त देवळेकर (२०२०) - राज्य मराठी विकास संस्थेतील भाषा संशोधक
श्रीपाद भालचंद्र जोशी (२०२१)  - महाराष्ट्र सास्कृंतिक आघाडीचे प्रमुख,
भाषाभ्यासक जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार – 
सुषमा पाध्ये (२०२०) – ग्राममंगल, डहाणू येथे शिक्षक
दीपा पळशीकर (२०२१) - आनंद निकेतन, नाशिक येथे शिक्षक
दिनू दणदिवे मराठीस्नेही पत्रकारिता पुरस्कार – 
दीपाली जगताप (२०२०) - पत्रकार, बीबीसी
सीमा महांगडे (२०२१) - पत्रकार, लोकमत
समाजसेवक अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार - तानाजी  रामचंद्र  देशमुख (२०२१) - शिवणी, कडेगाव, सांगली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक
डॉ. दीपक पावर
संपर्क – ९८२०४३७६६५
(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651384202.png [postimage] => upload_post-1651384202.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 01 May 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा पुरस्कार, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [459] => Array ( [PostID] => 23496 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग १३/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

"तर मग तुम्ही घरांत नसतां या यंत्रांवर काँग्रेसपत्रिका कशी छापली जात असे?" हा सवाल बिकट होता; परंतु त्या स्वतः डिटेक्टीव्हगिरी करीत असतां स्वयंसेविकांच्या व इतर लोकांच्या तोंडून आलेले उद्गार त्यांना आठवले. “आजची बुलेटीन बरोबर वाचतां येत नाही; कसातरी मजकूर छापला आहे. काहीच ताळमेळ नाही." असे उद्गार पहिल्याच दिवशी आपल्या कानी आले व आज कित्येक दिवस तशीच तक्रार ऐकू येते हे त्यांना आठवले. आपण नापत्ता झाल्यापासून केशवराव आपल्या तपासांत होते, हे त्यांना दादासाहेबांनी सांगितलेच होते. त्यामुळे बुलेटिनचा मेणकागद त्यांनी टाइप केला नसावा; ते काम दुसऱ्या कोणाकडे तरी सोपविण्यात आले असावे असा त्यांनी नर्क केला. त्या म्हणाल्या, “मी घरी नव्हते, तेव्हांपासूनच्या बुलेटिन्स व पूर्वीच्या बुलेटिन्स यांत फरक आहे की नाही, हे तुम्ही पाहिले आहे काय? गेल्या शनिवारपूर्वीच्या व नंतरच्या बुलेटिन्स पाहा! ताडून तरी पाहा!"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649681809.png [postimage] => upload_post-1649681809.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [460] => Array ( [PostID] => 23506 [post_title] => भाषाविचार - वि. वा. शिरवाडकर (भाग ३३) [post_content] => [post_excerpt] => साहित्यिकांचं पोट भाषेवर चालत असलं, तरी काही अपवाद वगळल्यास साहित्यिक भाषेच्या प्रश्नावर भूमिका घेत नाहीत. [post_shortcontent] =>

भाषा जिवंत राहते आणि संपन्न होत जातेती जीवनाच्या विविध प्रांतांत तिचा वापर झाला तरच! भाषेच्या प्रगतीचा दुसरा पर्यायी मार्ग अस्तित्वातच नाही', हे शिरवाडकरांचं म्हणणं देशभरातल्या साहित्यिकांच्या वसाहतींमध्ये भिंतीभिंतींवर लावलं पाहिजे. तरच साहित्याचा विकास म्हणजे भाषेचा विकास नव्हे, हे अभिजनांना कळण्याची थोडीफार शक्यता आहे. – वि. वा. शिरवाडकरांच्या भाषाविषयक विचारांचा चिकित्सक आढावा घेणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
'ज्ञानपीठ' विजेते कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांनी 'जागतिक मराठी परिषदे'च्या पहिल्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून मराठीची दुर्दशा मांडली. त्यांच्या भाषणाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. भाषिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आपापल्या भाषांचा आग्रह धरताना कुसुमाग्रज फार उपयोगी पडतात. त्यांनी फक्त मराठीबद्दल मांडणी केली असं नाही; तर हिंदी, इंग्रजीच्या तुलनात्मक स्थानाबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. माझं पीएच.डी. चालू असताना मला एक खजिना सापडला; तो म्हणजे ‘भाषा आणि जीवन’या अशोक केळकर आणि त्यांचे सहकारी यांनी चालवलेल्या नियतकालिकाचे जुने अंक. या अंकाचा वाचकवर्ग फार मोठा नाही. अंकात मजकूरही भरमसाठ नाही, पण त्यात भाषेच्या प्रश्नावर मौलिक लेखन झालं आहे. ‘भाषा आणि जीवन’च्या पहिल्याच अंकात द. दि. पुंडे यांनी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या भाषाविषयक विचारांचा धांडोळा घेतला आहे. शिरवाडकरांचे विचार मराठीबद्दल असले तरी एकूणच ते देशी भाषांबद्दलचे विचार आहेत.
साहित्यिकांचं पोट भाषेवर चालत असलं, तरी काही अपवाद वगळल्यास साहित्यिक भाषेच्या प्रश्नावर भूमिका घेत नाहीत. त्यामागे व्यक्तिगत, वैचारिक हितसंबंध असतात. शिरवाडकर तसे नाहीत. १७ आणि १८ ऑक्टोबर १९५९ रोजी नाशिकला  झालेल्या ‘अंग्रेजी हटाओ’ आंदोलनाच्या स्वागताध्यक्ष-पदापासून त्यांची भाषिक प्रश्नावरच्या चळवळ्या लेखकाची कारकिर्द सुरू होते. ‘लोक आणि राज्य यांच्या भाषा एक नसतील तर हुकूमशाही निर्माण होईल’ असा इशारा ते देतात. केवळ दोन टक्के लोकांना येणारी इंग्रजी ही राज्यव्यवहाराची भाषा होणं हे हुकूमशाहीचं लक्षण होईल, असं स्पष्ट प्रतिपादन ते करतात आणि एवढ्यावरच न थांबता स्वराज्याचा प्रश्न आपण जसा सोडवला, त्याच पद्धतीने व श्रद्धेने भाषेचा प्रश्नही सोडवला पाहिजे, असं म्हणतात. भाषा हे लोकशाहीच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या स्थिर तत्त्वांपैकी एक आहे, असा त्यांना विश्वास आहे. 'देशी भाषांचा वापर हा सामाजिक लोकशाही रुजवण्याचाच एक भाग आहे' हे स्पष्ट करून; जोवर सरकार आणि शिक्षणाच्या परिसरात देशी भाषांना आपली हक्काची जागा प्राप्त होत नाही, तोवर लोकशाही समाजवाद हा शब्दप्रयोग अयथार्थ आहे, असंही स्पष्टपणे सांगतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1651120866.png [postimage] => upload_post-1651120866.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 28 Apr 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => वि.वा. शिरवाडकर, साहित्यिक, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [461] => Array ( [PostID] => 23495 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग १२/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

तसे टायपिंगचे कसब केशवराव यांच्या अंगी आहे. काँग्रेसपत्रिकेची छपाई त्यांच्या घरांत मिळालेल्या त्यांच्या मालकीच्या यंत्रावरच करण्यांत आली, असे स्पष्टपणे शाबीत होत आहे. या यंत्रातील कित्येक अक्षरे झिजली आहेत; कांही अक्षरे वाकडी झाली आहेत व या यंत्रात कित्येक असे विशेष प्रकार आहेत की, ते फक्त त्या यंत्रापुरतेच आढळतात. काँग्रेसपत्रिकेच्या छपाईत याच झिजलेल्या ठशांवरील अक्षरे आहेत. हीच वाकडी अक्षरे उमटली आहेत व त्या छपाईत याच यंत्रांतील दोष आहेत. त्यावरून काँग्रेसपत्रिकेची छपाई व प्रती करण्याचा मेणकागद याच यंत्रावर छापले गेले आहेत याविषयी मुळीच शंका उरत नाही, असे टायपिंगच्या कलेतील अनुभवी तज्ज्ञांच्या साक्षी वरून सिद्ध होणार आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649681593.png [postimage] => upload_post-1649681593.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [462] => Array ( [PostID] => 23494 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ११/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

कोर्टाला सुटी असल्यामुळे दादासाहेब जठार आज घरींच होते. त्यांचें चित्त फार अस्वस्थ झाले होतें. बाबूच्या चौलसमारंभासाठी आपली बहीण आपल्या घरी येते काय आणि परत मुंबईस स्वतःच्या बिऱ्हाडीं जातांना नाहीशी होते काय? तथापि ती अशी नाहींशी होण्यांत पोलिसांचे अंग असावे हा वर्तमानपत्री तर्क त्यांना खरा वाटला नाही. चौलविधि झाला त्या दिवशी संध्याकाळी कमळाबाई घरी जाण्यास निघाल्या. "मी तुला पोचवावयाला येतो," असे दादासाहेब म्हणाले; त्या म्हणाल्या, “तुला इतका त्रास कशाला? खारहून मुंबईला एकटी जायची भीति कसली? मी कालच काही कोकणांतून आलें नाहीं!” ‘‘हो तर! तुझ्यासारख्या देशसेविकेला सोबत हवी म्हटलं, हाच तुला अपमान वाटायचा! देशाला वाट दाखविण्यास तू निघालेली!" असा औपरोधिक विनोद करून तिला आपण एकटे जाऊ दिले याचा त्यांना खेद वाटत होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649681305.png [postimage] => upload_post-1649681305.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [463] => Array ( [PostID] => 23501 [post_title] => सीमेवरचे गाव बेळगाव : संस्कृती आणि बोलीभाषा [post_content] => [post_excerpt] => मराठी संस्कृती-भाषेत कानडी-कोकणी संस्कृती व भाषा कशी एकजीव झाली आहे, [post_shortcontent] =>

बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गाव. बहुसंख्येने मराठी भाषक असूनही हा भूभाग राज्य पुनर्रचनेनंतर कर्नाटक राज्यात समाविष्ट झाला. इथल्या मराठी संस्कृती-भाषेत कानडी-कोकणी संस्कृती व भाषा कशी एकजीव झाली आहे, याचा आढावा घेणारा विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांचा हा लेख -
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे मूळ ‘वेणुग्राम’ असे नाव असणारे बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर असून, महाराष्ट्रीय-कर्नाटकीय संस्कृतीचा एक सुरेखसा संगम ठरलेले आहे. दूध-साखरेसारख्या या दोन्ही संस्कृती एकमेकींत विरघळलेल्या आढळतात. पूर्वी मुंबई प्रांतात असलेला हा भाग भाषावार प्रांतरचनेमुळे कर्नाटकात गेला; पण येथील सीमावासीयांनी आपली मराठी भाषा व संस्कृती जपली आहे. ख्रिश्चन, मुसलमान, जैन, लिंगायत, बौद्ध आणि अठरापगड हिंदू लोकांचे वसतिस्थान असलेल्या शहराचे भूषण म्हणजे कोल्हापूरकडील बाजूला असलेला भुईकोट किल्ला आणि एक विशाल तलाव. किल्ल्यामध्ये जैन धर्मियांची ‘कमलबस्ती’ आहे, आणि किल्ल्याभोवती खंदक आहे. बेळगावच्या पश्चिमेला पाच-सात छोटी छोटी तळी आहेत. त्यांना आरगन तलाव म्हणतात. त्याची कुळकथा थोडक्यात अशी - ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी बेळगावमध्ये या तळ्यापासून जवळच सोल्जर्स कॅम्प उभारले होते. कॅम्प विभागात बोर्ड लिहिला होता, Dogs and Indians are not allowed असा. त्यावेळी वेळ समजण्यासाठी दर तासाला बंदुकीतून एक गोळी उडवायची अशी पद्धत रुढ केलेली, त्यामुळे आवर गन (Hour Gun) असे नाव पडले. पुढे त्याचेच आरघेण म्हणजे ‘आर घेणे’ (बेळगावी बोलीभाषेत बळी घेणे) झाले. त्याचेच पुढे आरगन तळे असा अपभ्रंश झाला. अशा या कुंद्यासारख्या गोड बेळगावची संस्कृती काही पैलूंवरून पाडण्याचा प्रयत्न करू.
खाद्यासंस्कृती -
बेळगावचा कुंदा आणि मांडे हे प्रसिद्ध असे दोन खाद्यपदार्थ आहेत.रोजच्या सकाळच्या न्याहरीला न्याहरी न म्हणता ‘भाकरी खाल्याशी काय?’ असे म्हणतात. घरोघरी सकाळी-सकाळी धपधप असे भाकरी बडवण्याचे आवाज कानी पडतात. सोबत प्रसिद्ध असे मसुराचे दबदबीत कालवण किंवा काळ्या वाटाण्याची उसळ. मसूर या कडधान्याला चणया असे संबोधले जाते. ही मसूर आणि हरभरा ओले असताना खाण्याची मजा काही औरच.‘कुमुद’ ही तांदळाची जात प्रसिद्ध आहे. त्याबरोबर काळ्या भाताचे वाणही सुप्रसिद्धच. शेतात मध्येच एक गादा (म्हणजे वाफा) काळ्या भाताचा पेरतात. जेव्हा लोंब्या वाऱ्यावर डुलतात, तेव्हा हिरव्यागार शेतात हा काळ्या रंगाचा एकच वाफा सुरेख उठून दिसतो आणि त्या भाताचा वास आसमंतात दरवळतो. या तांदळाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ म्हणजे ‘दिवशी’ किंवा ‘फळ’ किंवा ‘वासुदेवाच्या टोप्या’. ह्यात अंड्याची कोशमीर (बुर्जी) घालून गरम-गरम खाण्याने ब्रह्मानंदी टाळी लागते. अतिशय पौष्टिक असणारा हा पदार्थ बाळंतीण बाईसाठी खास बनवतात.उसाचा रस म्हणजे पर्वणीच. मशीनवर रस न काढता बैलांनी फिरवलेल्या चरकातून काढलेला रस अतिशय चवदार लागायचा. घाण्याच्या पाठीमागच्या बाजूला वाळलेल्या गवताच्या पिंजरावर बसून आलेपाक चुरमुऱ्यासोबत रस पिणे म्हणजे परमानंदच. त्यात असलेला ओला फुटाण्याचा लाडू म्हणजे तर खासच चव. आता हे सारे लयाला गेले आहे.
देवदेवता –
बेळगावला प्रत्येक घरी एक कुलदैवत आणि एक कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरचा ज्योतिबा हे कुलदैवत आणि कर्नाटकातील सौंदत्तीची यल्लम्मा (यल्ल अम्मा म्हणजे सर्वांची आई) ही कुलदेवता. ज्योतिबाच्या गुलाबी गुलालाबरोबर यल्लम्माचा पिवळा भंडारा हा प्रत्येकाच्या कपाळी विराजमान असतो. दर मंगळवारी, शुक्रवारी यल्लम्माच्या नावे जोगवा मागितला जातो. घरोघरी परड्या, चवार, जग आणि गळ्यात दर्शन असते. गावाबाहेर मातंगी देवीचे मंदिर असते. सौंदत्तीच्या यात्रेहून आल्यावर अगोदर त्या मंदिरात उतरतात. मग घरचे लोक तेथे जाऊन मातंगीची पूजा करूनच आपल्या माणसांना घरी घेऊन येतात. बेळगावच्या आसपास जी खेडी आहेत, तिथल्या प्रत्येकाची एक देवता आहे आणि त्या देवतांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत प्रत्येक गावात रुढ आहे.
उदा. १.  यळ्ळुरगाव : देवी चांगुणा, नावे मुलगा – चांगप्पा, मुलगी – चांगुणा  २. बोकमुर : सटवाई देवी. मुलगा – शटुप्पा, मुलगी – शटुली ३. बसवाणकुडची : बसवाण्णादेव. मुलगा – बसाप्पा, बसव कंग्राळी : कलमेश्वर देव. कल्ल म्हणजे कानडीत ‘धोंडा’ अर्थात हा धोंडदेव. मुलगा – कल्लाप्पा, मुलगी – कल्ली . काकती, कणबर्गी : सिद्धेश्वर देव, मुलगी सिद्धाप्पा. उंचगावची देवी : मळेकरीण. मोहनगा : देवी भावकाई. मुलगा – भावकू, मुलगी – भागीरथी. पिरनवाडी : पिराचे स्थान. वडगाव, शहापूर : मंगाई देवी
बहुतेक बेळगावकरांच्या घरी करेव्वा नावाची देवी असते आणि तिचे स्थान मात्र घराच्या मागे एका दिवळीत असते. करेव्वा म्हणजे करी+आव्वा म्हणजेच काळी आई. ही काळी आई म्हणजेच शेतकऱ्यांची काळी शेतजमीन, जी सृजनशील असते आणि हिच्यामुळेच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हिला सृजनशील स्त्रीचे, पुत्र देणाऱ्या स्त्रीचे प्रतीकात्मक रूप मानून हिची पूजा केली जाते आणि गर्भवती बकरीच्या पोटातील बाळासकट गर्भच अर्पण केला जातो. आता मात्र ही पद्धत बंद होत आहे. उचगावाची मळ्यातली देवी ‘मळेकरीन’ हिलाही बकऱ्यांचाच मान देऊन नातेवाईकांना जेवायला बोलावले जाते. आजारपणात भंडारा आणि कडुनिंबाचा पाला हा यल्लम्मा देवीचाच उपचार करतात आणि नंतरच डॉक्टरकडे जातात. ‘उदो गे आई उदो’ आणि ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ या जयजयकाराने कोणत्याही कामाची सुरुवात करणारी बेळगावची जनता आजही भोळीभाबडी आहे.
नातेसंबंध -
कर्नाटक-महाराष्ट्र संस्कृतीचे बंध घट्ट जुळलेल्या या बेळगावी संस्कृतीत आईला ‘आऊ’ असे संबोधतात. (शिवाजी महाराज जिजाऊंना आऊसाहेब म्हणायचे.) वडिलांना किंवा वडीलभावाला आप्पा म्हणतात, जे कानडी संस्कृतीत आढळते. भावाला ‘आप्पा’ आणि बहिणीला ‘ताई’ म्हणतात.येथील लोक लग्नसंबंध आपापसातच करण्याकडे कल असलेले आहेत. भावाच्या लग्नापासूनच बहीण त्याची मुलगी सून करून आणण्याच्या बेतात असते. हे लग्नाच्या लोकगीतात आढळते. भावाला बहीण उंबरठ्यात अडवते आणि म्हणते -
दार धरीयो पाय धरीयो, का भेनी दार धरियो?
बंधु तुजी कन्या मीया मागो येतो.
बंगला देईन भेनी, गाडी देईन भेनी
माजी कन्या तुज्या घरी देणं न्हाई
बंगला नको बंधू, गाडी नको बंधू
कन्या नेईन मीया शरतीनं।।
वाटेल ते करून मोठ्या शर्थीने भाचीला सून करून नेण्याचा निर्धार बहीण प्रकट करते. नात्यात जमले नाही, तर शेजारी, शेजारी नाहीतर पलीकडच्या गल्लीत, नाहीच तर गावाच्या दुसऱ्या भागातच सोयरीक पाहतात. मुलगी लांब देणे दूरच, पण सूनही लांबची न करण्याकडे कल असतो. हल्ली मात्र महाराष्ट्रापर्यंत सोयरिकी हळूहळू वाढत आहेत.
घरे -
लांबलचक रेल्वेच्या डब्यासारखी घरे ही बेळगावची खासियत. तुळशीवृंदावन, विहीर, बाजूला डोण आणि धुण्याचा दगड, घरासमोर मोठा दगड, जो दिवसभर उन्हाने तापल्याने रात्रीही गरम राहतो आणि त्यावर रात्री बसून गप्पा मारण्याचे सुख काही औरच. हल्ली ही घरे फ्लॅट सिस्टिम नावाचा राक्षस गिळंकृत करत आहे.
सणवार -
नागपंचमी, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी धार्मिक सण दणक्याने साजरे होतात. नागपंचमीला कर्नाटकी पद्धतीने तंबीट हमखास हवेच. घरोघरी झोपाळे बांधले जातात. मामाच्या घराकडून भाचीसाठी खोबऱ्याच्या वाट्या, रिबिनी आणि गोंडे आजही येतात. (कदाचित सोयरीक मिळविण्याची पद्धत असेलही)
दिवाळी पाडव्याला शेणाच्या गवळण्या, पेंद्या, कृष्ण, वाडा इत्यादी बनवून झेंडूच्या फुलांनी त्यांना सजवून उखळाभोवती, घराच्या अंगणात, घराच्या कोपऱ्यात त्यांना स्थान देतात. गवळी लोक आपल्या म्हशींना शृंगारून त्यांना गल्लीतून पळवत नेतात. ते पाहण्यासाठी गल्लीत दुतर्फा गर्दीच गर्दी होते. चुन्याने गाईची पावले काढतात. एकंदरीत कृष्णाशी निगडित साऱ्या गोष्टी केल्या जातात. संध्याकाळी लहान मुली प्रत्येक घरी कोपऱ्यात बसवलेल्या मुख्य गौळणीची आरती करून येतात.
कार्तिक महिन्यात देवळादेवळांत कार्तिक लावले जातात, म्हणजेच देवासमोर तेलाचे दिवे पेटवून चुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. पहाटे विठोबाची काकड आरती होते. दहीभाताने शंकराच्या पिंडीला माखले जाते. होळी पेटवलेल्या दिवळी महादेवाच्या मंदिरासमोर जाऊन इंगळ्या न्हाणे हा प्रकार असतो. पुरुष होळीतल्या इंगळावरून म्हणजेच विस्तवावरून चालत जातो. स्त्रिया ओले वस्त्र डोक्यावर घेऊन बसतात आणि पुजारी त्यांच्या डोक्यावर इंगळ ओततो. हे इंगळ्या न्हाणे म्हणजे नवस मागून घेण्याचा प्रकार असतो आणि तो फेडला जातो. कर्नाटकात शंकराची जास्त भक्ती केली जाते, ती लिंगायत पंथात. बेळगावी लोकांनी हीदेखील संस्कृती आत्मसात केली आहे. दसऱ्यात नऊ दिवस अंबाबाई, लक्ष्मी, कालिका, मंगाई इत्यादी देवींची उपासना चालते. तेच वाढणे म्हणजेच देवीच्या दिव्याला तेल देऊन येतात. ‘रव’ म्हणजेच कोंब, त्याचे घट बसवून त्या घटाभोवती पेरणी करतात. गणपतीच्या दिवसांत तर घरगुती गणपतीबरोबर सार्वजनिक गणपती उत्सवही अतिशय दणक्यात साजरा होतो. गल्लोगल्ली आरास करून गणेशमूर्ती बसवलेल्या असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. 
या धार्मिक सणांसोबत शिवजयंतीही एखाद्या सणापेक्षाही मोठ्या दणक्यात साजरी होते. गल्लोगल्ली शिवजन्माचा सोहळा साजरा होऊन संध्याकाळी शिवचरित्रावर आधारित शोभायात्रा निघते. याला गाडे निघणे असे म्हणतात. हे शिवजयंतीचे गाडे म्हणजे बेळगाववासीयांच्या मर्मबंधातील एक ठेव आहे.
कुस्ती -
आखाड्यात जाऊन प्रत्यक्ष कुस्ती पाहणे हा देखील बेळगावी संस्कृतीचाच भाग होता. दर मंगळवारी कुस्तीच्या आखाड्याला जत्रेचे स्वरूप यायचे. चंबा मुत्नाळ आणि टोपाण्णा गोजगे या पहिलवानांनी बेळगावकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ही खास कोल्हापुरी संस्कृती, बेळगावी संस्कृती बनून गेली.
व्यवसाय -
बेळगावातील वडगाव आणि खासबाग या उपनगरात खास बेळगावी साड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या साड्यांना परराज्यात खूप मागणी आहे. तसेच चांदीच्या वस्तूंना झिलई देणे हा देखील घरोघरी केला जाणारा व्यवसाय स्त्रियांना हातभार देऊन जातो. त्यासाठी उळी, गुंडा, बुरूस, रिंगे, तांबडी वाळू, परात एवढीच सामग्री पुरेशी आहे. या झिलईच्या व्यवसायामुळे कितीतरी कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो आहे.
संस्था -
वाङ्‍मय चर्चा मंडळ, नगर वाचनालय, सरस्वती वाचनालय, दै. तरुण भारत इत्यादी संस्थांनी बेळगाववासीयांचे मराठीपण अजूनही जपले आहे. कर्नाटक सरकारच्या बडग्याखाली पिचूनही महाराष्ट्रात जाण्याची अजूनही आस धरून असलेल्या बेळगाववासीयांचे मराठीपण या संस्थांनी आजपर्यंत विझू दिलेले नाही.
लग्न समारंभ -
पाच सुवासिनी, ज्यांना बेळगावी भाषेत ‘होवळ्या’ असे संबोधले जाते, त्याच लग्नाचा सारा विधी पार पाडतात. लग्न संपेपर्यंत वेगवेगळी लोकगीते गातात. शेवटी होवळ्यांच्या ‘भाकरी’चा कार्यक्रम होऊन सांगता होते. तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी आणि वांगे-बटाटे, तिखट सांडगा, सुके झिंगे यांची चटकदार भाजी करतात. ती पाहूनच रसवंती खवळते. पंचवीस-तीस भाकऱ्या आणि भाजी प्रत्येकाच्या वाट्याला येते. (जणू त्यांच्या कामाचा मोबदलाच!)
लग्न समारंभात खीर आणि बुंदीचे लाडू हे जेवण प्रसिद्ध. त्याला सिमीट-काँक्रीट म्हणतात.
फक्त बेळगावातच आढळणारी आणखी एक पद्धत म्हणजे मावळे आयार (मामाचा आहेर, मावळा हा शब्द महाराष्ट्रातील शिवाजीराजांचे मावळे यांच्यामुळे सर्वज्ञात आहेच.) नवऱ्या मुलाकडून हा द्यावा लागतो. (मामाची हक्क असलेली मुलगी आपण नेतो, त्याचाही मोबदला असू शकतो कदाचित!) कर्नाटकात गावाचा उल्लेखही लग्नाच्या गीतातून येतो -
तहानलाडू भूकलाडू बांधून शेल्याच्या पदरी
चला जाऊ बाजारी हुक्केरीच्या (कर्नाटकातील गाव)
हुक्केरी बाजारी, तिते बसले सरग
आमाला गरज हळदीची
बेळगावी बोली भाषा -
बेळगावच्या बोलीभाषेचा एक वेगळाच गोडवा आहे. स्वराचे विशिष्ट वळणाने काढले जाणारे हेल, लकबी, उच्चारांची ढब यांची एक शैली बनली आहे. बेळगावी भाषेवर कानडी आणि कोकणी भाषांचा परिणाम आढळतो. काही भाषातज्ज्ञांच्या मते, बेळगावी भाषेतले ग्याल्लास, यल्ल्यास, यन्नाव, जान्नाव या वळणाने जाणारे उच्चार, बोलण्याची ढब ही ‘चंदगडी भाषा’ असे समजले जाते. पण, आम्हा सर्व अस्सल बेळगावकरांच्या मते, ही चंदगडी भाषा नसून खास बेळगावी भाषा आहे. खास श्रमजीवी वर्गाची आणि शेतकऱ्यांची असलेली ही बेळगावी ‘बोलीभाषा’ तिचा थाट जरी चंदगडी वळणाचा असला, तरी तिचा खास असा बाज बेळगावी बोलीचा आहे. सीमाभागातील मराठी संस्कृतीची ती अस्सल बेळगावी बोली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी कितीही चंदगडी भाषा असे संबोधले, तरी खरा अस्सल बेळगावकर या भाषेला चंदगडी नाही, तर बेळगावी बोली असेच म्हणतो आणि पांढरपेशा समाजाने या भाषेला कितीही व्हग्गी भाषा म्हणून नाक मुरडले, तरी हिचा गोडवा कमी होत नाही. आणि खरा बेळगावकर मात्र कायमच या भाषेचा अभिमानी होता, आहे आणि या पुढेही राहील.
रावसाहेबांच्या मुखातून पु. ल.नी अजरामर केलेली कानडी वळणाची भाषा ही देखील बेळगावी बोलीभाषा नसून, कानडी मनुष्य मराठी कसे बोलतो त्याचा मासला आहे. कारण, कर्नाटकच्या आतल्या भागातून येणारे व्यापारी लोक ज्यांना मराठी येत नाही, ते कानडीचे हेल काढूनच मराठी बोलणार, जसे की,
खास हो गाणं तुमचं ते.परंतु तुमचं तबलजी, ते कुचकुचत वाजवतंय की!
हे तबला वाजिवतंय की मांडी खाजवतंय होss
प्रकाश संतांनी ‘लंपनचे भाविविश्व’ अजरामर केले ते शारदासंगीत, वनवास इत्यादी पुस्तकातून. यातून त्यांनी जी भाषा वापरली आहे, ती बेळगावी बोली नसून कानडीमिश्रित मराठी भाषा आहे. उदा. काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज सक्काळी, सक्काळी. एकदम मज्जा ऐद नोरडीss अभ्यास इल्ला. येन इल्ला.
खाली दिलेल्या सीमाभागातील गावांमध्ये ही बेळगावी बोलीभाषा बोलली जाते आणि सीमाप्रश्नाशी निगडित असलेल्या या भागाने या बोली भाषेचे जतन केले आहे. सीमाभागाशी निगडित असणारी बेळगावची काही गावे-खेडी अशी :
कणबर्गी, कलखांब, चंदगड (महाराष्ट्रातील नव्हे)
तारीहाळ, बाळेकुंद्री, मुतगा, निलजी, कुडची, सांबरी
हालगा, जुनेबेळगाव, धामणे, हट्टी
राजहंसगड, यळ्ळुर, बिडी
वाघवडे, देसुर, मच्छे
किणये, बिजगर्णी, बावगे, बामनवाडी, बाळकमट्टी, खादरवाडी, मजगाव, पिरनवाडी, बहादूरवाडी, हंचेनट्टी, सावगाव, हंगीरगे, मंडोळी
बेळगुंदी, बाकमूर, बोकमुर, बेन्नाळी
बाची, उचगाव, हिंडलगा
आंबेवाडी, जाफरवाडी, लहान कंग्राळी
काकती, होनगा, कंग्राळी
बेळगाव शहरातील शहापूर, अनगोळ, खासबाग, वडगाव हे भाग
बेळगावी भाषेची वैशिष्ट्ये -
स्त्रियांच्या बोलण्यात येते, जाते, पाहते असे स्त्रीवाचक शब्द न येता; येतो, जातो, बघतो, असे शब्द येतात. लहान मुले एकमेकांशी ‘बे’च्या पाढ्यात बोलतात. उदा. खटे ग्यल्लास बे? जा, बे, जा. मोठ्या माणसांना ‘गा’ हा आदरार्थी शब्द लावतात. उदा. काय गा मामा कव्वा येल्लास गा? जानं न्हास काय गा? स्त्रिया आपुलकीने संवादात ‘गे’ शब्द वापरतात. उदा. भांगलुस येनं न्हास काय गे बाई? बेळगावी भाषेवर कानडी आणि कोकणी भाषांचा अधिक परिणाम झाल्याने त्या भाषेतून आलेले शब्द आढळतात. पण बेळगावी भाषेचे स्वतःचेही खास शब्द आहेत.
बेळगावी भाषेतील काही शब्द
डोगल – गुडघा, टकलं – डोकं, व्हाण – चप्पल, बावगा – बागुलबुवा, चकोट – चांगले, व्हंजी – वन्स, व्हनी -वैनी, आळ – मजूर, कवाट – अंडे, कोंबा – कोंबडा, व्हटका – ढेरपोट्या, व्हगं – खेडवळ, चणया – मसूर, घट्टगड्डे – नवलकोल, गड्डे – बटाटे, निंबार – ऊन, दिक्कोमाळ – माळाच्या दिशेने, टंपलवारी – टेंपररी, माटीस  जाणे - अंत्यविधीला जाणे, मदानास जाणे – शौचाला जाणे, तिक्क – तिखट, वाळकू – काकडी
कानडी वळणाचे शब्द
मंग - माकड, मुगळ – बोळ, मॉड – मळभ, बिंदगी – लहान कळशी, करबेव – कडीपत्ता, म्हणी – पाट, भाव – विहीर, झंपर – पोलके, आंगी – सदरा इत्यादी.
वरील बेळगावी भाषेचा साहित्यात संवादरूपाने उपयोग केला तो भीमराव गस्ती, आतिवाडकर आणि कुमारी वेसणे (म्हणजे मी स्वतः) यांनी.
बेळगाव हे बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगावची स्थापना केली. बिचीराजाने १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. इतक्या या प्राचीन शहरातील भाषेचा परिणाम इतर भागातील भाषांवर पडला. मूळ बोलीभाषा जी आजही बोलली जाते, तिला मात्र बेळगावी न म्हणता चंदगडी असे संबोधले जाते.
बेळगावातील साहित्यकार
प्रसिद्ध साहित्यिक ‘मोचनगड’कार रा. भि. गुंजीकर, ‘यमुनापर्यटन’कार बाबा पद्मनजी, कवी कृ. ब. निकुंब, इंदिरा संत, प्रकाश संत, जी. ए. कुलकर्णी, माधुरी शानभाग, अनंत मनोहर, हे सर्व साहित्यिक बेळगाव शहराचे देणे आहे. अशी ही बेळगावी संस्कृती आणि बोलीभाषा कन्नडच्या रेट्यामुळे दबली जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सीमाभागातील ही बेळगावी बोलीभाषा गावापुरतीच मर्यादित होऊन तिचा टक्काही घसरत आहे. मला वाटते, आणखी चार-पाच पिढ्यांनंतर ही भाषा काळाच्या उदरात गडप होणार की काय? कारण, हल्ली सारे वैश्विक होत आहे. त्यामुळे आपली संस्कृती, बोलीभाषा यांचे संवर्धन करणे; हे त्या-त्या भागातील नागरिकांचे आद्य कर्तव्यच आहे.
बेळगावी बोलीभाषेचा नमुना
“आऊ, ये की गे लगुनं, पड्यात पोरं खेळोलल्ली तवा त्यास्नं मंगी पाट लागली, किस्नामा गेला आणि त्यान गुंड्यान मारल्यानं बग मंग्यान्सी, तकर आपणीच पायात पाय गुतपाळोन पडला म्हणे बग. लईच लालाय म्हणे त्यास, चल जाऊन बगून तर युवा त्यात.”
“खरं सांगोलीस काय बळ्यान गे?”
“न्हा गे बाई बळ्यान कास सांगो? हाबग पोरीसाटनं हुंदळा काडुचं म्हणून निसणीवरनं माळ्यावर चडलो तर वरच्या धुळ्यानं बावगा हुन बसलो, आंगोळी करूचं म्हचल्यारं पाण्याचा ठेंबका बी न्हाय डेऱ्यात म्हणून बिंदगा घ्युन पाणी हानुचं म्हणून भाविवर जाऊलल्लो तर परशा आरडेत येलं, “किस्नामा पडला, किस्नामा पडला”, म्हणून.”
“बटकुर खरं सांगताय काय बळ्यान कय म्हायती? म्हणून म्हटलो बगुन तर युव्वा त्यास म्हणून तुज बलवुललाव बग.”
“व्हय, हा मन एवडा साळोता फिरीवतो चटाकदिशी आणि येतो. सावलं बी बदलन्नाव घे म्हणेस.”
“फिरीव फिरीव, तोपर्यंत मीया वाळकं चार घ्युन येतो किस्नामास द्यूस. कल बाजारातन हानलाव कामाट्यांबरोबर बाजार भरलाय बग गड्ड्यानी, घटत गड्यांनी, मिरशेंगा, तुपशेंगा, कामट्यानी, बोंबळच फिरली बग ते बगुन.
“जा, गे, घ्युन ये जा. आग्गे बाई ह्यो बग शंकऱ्यामाबी हिकडीच युलाय.
“ये गा शंकऱ्यामा!”
“आऊ, किस्नास मंग्याण पाडीवल्यान म्हणे आणि बसलाय आत्तं मुंगळात निकोन, त्यास हूडकुसाटन जाऊलाल बग आमी पासाजण.”
“मामा, त्या मंग्यास नुस्तं हुसाकला मारशीगिरशीला आणि, म्हरोतिचा अवतार गा तो म्हणून म्हणतो.”
“न्हाय लेकी, मारनं न्हाव घे, नुसत हुसकलुन त्या दिकोमाळ करून येतो. ह्या माज्या व्हणा जरा ऱ्हांऊ देत तुज्या दारात, न्हायतर मीया बी किस्नासकचं पड्यान गिड्यान खटेयेतर.”
संदर्भ –
लोकसत्ता – १२ मे २०१३ मायबोली – डॉ. प्रमोद मुनघाटे
महाराष्ट्र टाइम्स – १० जून २०१७ राजा शिरगुप्पे
अनंत मनोहर – महाराष्ट्र टाइम्स ९ मार्च २००२ बेळगाव : कालपरवा ते आज
वनवास, संगीत शारदा लेखक – प्रकाश संत
१९८० – जी. एस. एस. कॉलेज वार्षिक अंक
विजयालक्ष्मी विजय देवगोजी
संपर्क - ८४४६३७५२५१

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1650794530.png [postimage] => upload_post-1650794530.png [userfirstname] => विजयालक्ष्मी [userlastname] => देवगोजी [post_date] => 25 Apr 2022 [post_author] => 6275 [display_name] => विजयालक्ष्मी देवगोजी [Post_Tags] => सीमेवरचे गाव, बेळगाव, संस्कृती, बोलीभाषा, विजयालक्ष्मी देवगोजी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [464] => Array ( [PostID] => 23493 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग १०/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

मन्याबापूच्या स्वरांतील छद्मीपणा कमलाबाईना चमत्कारिक वाटूं लागला. त्या आवेशाने म्हणाल्या, “कोणत्याही पवित्र व चांगल्या गोष्टीबद्दलही शंका घेणाऱ्या कावळ्यांच्या नजरेला व्रण तेवढेच दिसणार. देशसेविकांची माहिती तुझ्यापेक्षां मला अधिक आहे. आज प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक बाईनें देशहिताकडे लक्ष देऊन या वणव्यांत उडी घातली आहे." त्यांचा अगोदरच मोठा असलेला आवाज अधिकच चढूं लागला.

कमलाबाईंना अधिक चिडविण्यांत अर्थ नाहीं विचार करून मन्याबापू म्हणाला, "मी तुमचं म्हणणं सर्वस्वीं कबूल करतों, मामी. सरकारचं गुप्त पोलिसखातं सुटलं, पण तुमच्या काँग्रेसच्या गुप्त पोलिसखात्यांत अडकलो अन् त्यामुळे शंभर माणसांच्या डोळ्यांना जें दिसणार नाहीं तें दिसूं लागल्यामुळे त्याचं महत्त्व उगीचच मला अधिक वाटू लागलं. आम्हां गुप्तपोलीसांच्या डोळ्यांना उपजतच एक सूक्ष्मदर्शक यंत्र लागलेलं असतं त्यामुळे हें असं होतं. जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार?"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649681193.png [postimage] => upload_post-1649681193.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [465] => Array ( [PostID] => 23500 [post_title] => हवा पाहिली आणि ऐकली! [post_content] => [post_excerpt] => ‘घोरणाऱ्या माणसाला आपलीच हवा ऐकता येत नाही’ ही चिनी म्हण लक्षात ठेव.” [post_shortcontent] =>

अन्वय म्हणाला, “आजी आजी, मघाशी मी हवा पाहिली आणि आता लगेचच हवा ऐकली पण!”कशी ? वाचा हिये मजेशीर गोष्ट-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1650616892.jpg [postimage] => upload_post-1650616892.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 22 Apr 2022 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [466] => Array ( [PostID] => 23499 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - ओटी जड, पाहुणी गोड (भाग ४१) [post_content] => [post_excerpt] => मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. [post_shortcontent] =>

आपल्या संस्कृतीत स्त्रीची, मातृशक्तीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्रात विविध सण-उत्सवानिमित्ताने देवी, नदी, स्त्री यांच्या ओटीभरणाचा विधी केला जातो. ओटीभरणाचा विधी हा प्रतीकात्मकरीत्या स्त्रीच्या सर्जनशक्तीचे पूजन आहे, आदरभाव आहे. - शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील 'ओटी' शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
‘ओटी’ म्हणजे नाभीखालचे पोट, स्त्रीचे गर्भाशय असते तो शरीराचा भाग. याला ‘ओटीपोट’ असंही म्हणतात. कानडी ‘उडी’ या शब्दापासून ‘ओटी’ शब्द आल्याचे कृ. पां. कुलकर्णींनी म्हटले आहे. कानडीत ‘उडी’ म्हणजे कंबर, पोट. याचा अर्थ ‘ओटीपोट’ हा शब्द दोन भाषांतील एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला आहे. स्त्रीची ओटी भरताना तिच्या पोटाजवळील लुगड्याच्या-साडीच्या पदराच्या भागात तांदूळ, खोबरे, नारळ, लेकुरवाळे हळकुंड, खण वगैरे पदार्थ भरले जातात. या वस्तू नवनिर्मितीच्या, सौभाग्याच्या सूचक मानल्या गेलेल्या आहेत. हळूहळू यावरूनच काही स्वीकार करण्याकरिता पसरलेले वस्त्र, वस्त्राचा भाग याला ओटी – ओटा म्हटलं जाऊ लागलं असावं. मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा गौरव आहे. मात्र हा गौरव करताना आपल्या संस्कृतीने त्याचा इतका अतिरेक केला आहे की, त्यामुळे प्रत्यक्ष स्त्रीचे माणूसपण मागे पडून तिची ही सर्जनशीलताच समाजाला महत्त्वाची वाटू लागलीय. त्यातही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने सुवासिनी स्त्रियांच्या सर्जनशीलतेलाच नैतिक मानल्याने सर्वसाधारणपणे सुवासिनी स्त्रियांचीच ओटी भरण्याची परंपरा आहे. स्त्रीला मूलबाळ असणे या अर्थाने ‘कुस उजवणे’ हा शब्दप्रयोग वापरला जातो, त्याप्रमाणे ‘ओटीपोट पिकणे’ असंही म्हटलं जातं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1650534580.png [postimage] => upload_post-1650534580.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 21 Apr 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [467] => Array ( [PostID] => 23492 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ९/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

“मन्यावापूची एकंदर बेफिकीर वृत्ति पाहिली म्हणा. कमळाबाईंसंबंधीं तो निर्धास्त असलेला दिसतो. शिवाय जें जें काय बोलतो तें कोणत्या अर्थानं असतं हेच कळत नाही. तो अद्याप गुप्त पोलिसांपैकींच एक आहे ही माझी शंका आतां जास्तच बळावली. मग तुम्ही काहीही म्हणा!"

“तो गुप्त पोलिस असो किंवा सुप्त पोलिस असो. महात्माजीचं राजकारण सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट व स्वच्छ आहे. त्यांत लपवाछपव कांही नाही. असा एकच काय पण सारं सी.आय.डी. खातं काँग्रेसमध्ये लोटल्यास, त्यांत आमचं नुकसान नाहीं. कर नाहीं त्याला डर कुणाची?" यमुनाबाई म्हणाल्या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649681011.png [postimage] => upload_post-1649681011.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [468] => Array ( [PostID] => 23491 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ८/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

एखादा मनुष्य मेला म्हणजे त्याच्या अगदी जवळच्या नातलगास भेटण्याकरितां त्याच्या घरी जाण्याची पद्धत आहे. अशावेळी आपणालाही फार दुःख झाले आहे असे दाखविण्याकरितां त्याच्याकडे जातांना आपला चेहरा शक्य तितका सुतकी करून आपण जात असतो! परंतु तेथे गेल्यावर तोच नातलग स्वतः हंसत खेळत असलेला दिसल्यावर आपल्या मुखावर हे लटके दुःख ठेवण्याची गरज भासत नाहीं. कमळाबाई एकाएकी नाहीशा झाल्यामुळे मन्याबापू फार काळजीत असतील इतकेच नव्हे, तर कदाचित् आपणास पाहिल्यावर त्याला रडे आवरेनासे होईल, अशी कांहींशी त्या दोघीजणींची कल्पना होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649680817.png [postimage] => upload_post-1649680817.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [469] => Array ( [PostID] => 23498 [post_title] => मराठीच्या विकासाची संस्थात्मक यंत्रणा [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेच्या विकसासाठी स्थापन झालेल्या महत्त्वाच्या संस्था..... [post_shortcontent] =>

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा मंत्र्यांनी मराठी शाळांची संख्या एक लाखावरून ३३ हजारांपर्यंत घसरली, अशी कबुली विधानपरिषदेत दिली. हे फार धक्कादायक असले तरी त्याची कोणतीच प्रतिक्रिया समाजात दिसली नाही. मराठीच्या विकासात सरकारला काय भूमिका असू शकते किंवा काय असली पाहिजे ह्याबाबत राजकारणी मंडळी तर सोडाच, पण सुशिक्षितांमध्येही एकवाक्यता नाही. बहुसंख्यांच्या दृष्टीने मराठीचा विकास म्हणजे काय? तर दुकानांच्या पाट्या मराठीतून करणेसार्वजनिक ठिकाणी आवर्जून मराठीतच बोलणे (त्यासाठी एखाद्या प्रभावशाली नेत्याला मराठीच्या वापराचा फतवा काढण्याचे आवाहन करणे)मराठीसाठी  अभिजात भाषेचा दर्जा मिळवणेचौकाचौकातून मराठीच्या शोभायात्रा काढणे इत्यादी. मराठी भाषेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे आकलनही या अस्मितेच्या व प्रतीकात्मतेच्या पलीकडे जाताना दिसत नाही.” – ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा मराठीच्या विकासाबाबतचा परखड लेख -
महाराष्ट्राच्या मंत्रालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग आणि त्या खात्याचा मंत्री असावा, ह्या मागणीचा पाठपुरावा मराठी अभ्यास केंद्राने अनेक वर्षे केला आणि त्याचे फलित म्हणून मराठी भाषा विभाग ( २०१०) स्थापन झाला. तत्पूर्वी मराठी भाषेसंबंधीच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे होती. भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था ह्या मराठी भाषेच्या विकसासाठी स्थापन झालेल्या महत्त्वाच्या संस्था आहेत. भाषेच्या विकासात व्यक्ती आणि संस्था या दोन्हींचा सहभाग असतो, असायला हवा. महाराष्ट्रात काही स्वयंसेवी संस्था देखील आहेत, ज्या मराठीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. परंतु, भाषेच्या विकासात महत्त्वाची व अनेकदा निर्णायक भूमिका पार पाडणारी संस्था ही शासन आहे आणि त्याचेच भान आपल्या राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. मराठी पालकच आपल्या पाल्यांना मराठी शाळेत पाठवत नाहीत, म्हणून राज्यातील मराठी शाळा बंद पडत आहेत, असे सत्ताधारी सांगतात. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा मंत्र्यांनी मराठी शाळांची संख्या एक लाखावरून ३३ हजारांपर्यंत घसरली, अशी कबुली विधानपरिषदेत दिली. हे फार धक्कादायक असले तरी त्याची कोणतीच प्रतिक्रिया समाजात दिसली नाही. मराठी माध्यमाच्या  शाळा ह्या मराठी भाषेचा आत्मा आहेत. त्या टिकल्या तरच मराठी भाषा टिकणार आहे. मराठी राज्याचा भाषिक पाया खिळखिळा होत असताना, राज्याचा मराठी भाषा विभाग काय करतो आहे, हा प्रश्न कोणालाच पडत नाही याचे आश्चर्य वाटते. कारण, मराठीच्या विकासाला कोणीच कोणाला उत्तरदायी नाही, अशी काहीशी स्थिती आज राज्यात आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1650255911.png [postimage] => upload_post-1650255911.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 18 Apr 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, संस्थात्मक विकास, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [470] => Array ( [PostID] => 23484 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ७/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

“पाहिलात हा फोटो?"

"कोण? बघू! कमळाबाई? म्हणजे त्यांना आज पकडलं की काय? त्यांच्यावर पोलिसांचा फार डोळा होता." यमुनाबाई म्हणाल्या.

"छेः हो! त्या एकाएकी नाहींशा झाल्या आहेत.” नर्मदाबाई म्हणाल्या, व बोलतां बोलतां चौघीही चालू लागल्या. आमचा नवीन गृहस्थही त्यांच्या मागून जाऊ लागला.
"एकाएकी नाहीशा झाल्या म्हणजे?" यमुनाबाईंनी आपल्याला नीटसे कळले नाही असे दर्शवून विचारलें.

"म्हणजे होय?" शकुंतला किंचित् विचार करून म्हणाली, “यांच्या लिहिण्याचा आशय असा दिसतो आहे की, कमलाबाईंना कोणी तरी पळवून नेलं असावं."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648777020.png [postimage] => upload_post-1648777020.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [471] => Array ( [PostID] => 23497 [post_title] => न्यायभाषा मराठीचे वर्तमान [post_content] => [post_excerpt] => आजघडीला सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे... [post_shortcontent] =>

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अधिवक्ता संतोष आग्रे यांच्या ‘न्यायभाषा मराठीचे वर्तमान’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते झाले. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची या पुस्तकाचे स्वरूप आणि न्यायाभाषा मराठीच्या सद्यःस्थितीचा आढावा घेणारी ही प्रस्तावना -  
‘न्यायभाषा मराठीचे वर्तमान’ हे अधिवक्ता संतोष आग्रे यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध करताना आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व वकील आणि न्यायाधीश मंडळींपुढे सादर करताना मराठी अभ्यास केंद्राला अत्यंत आनंद होत आहे. पण या आनंदाला दुःखाची एक किनार आहे. १९९८ साली जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं शंभर टक्के कामकाज मराठीतून व्हावं अशी निर्विवाद अधिसूचना महाराष्ट्र शासनाने काढली. तत्कालीन युती शासनामध्ये असलेले प्रा. लिलाधर डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या अधिसूचनेला २५ वर्षे पूर्ण होत आलेली असतानाही जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं कामकाज शंभर टक्के मराठीतून होत नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे. तसेच घटनेच्या कलम ३४८(२) नुसार मराठी ही मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा होणं अपेक्षित आहे. त्याबाबतीतही पुढे पाऊल पडलेलं दिसत नाही. अशा परिस्थितीत हाच खेळ उद्या पुन्हा असं तर मराठीकरणाबाबत घडत नाही ना? याचा सर्व संबंधितांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे.
हे पुस्तक महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने दिलेल्या अनुदानातून तयार झाले आहे. न्यायालयीन मराठीच्या क्षेत्रातील मराठी अभ्यास केंद्राचं काम पाहून आम्हांला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणारे अधिवक्ता जयंत जायभावे, गजानन चव्हाण आणि प्रमोद पाटील यांच्याबद्दल मनात कृतज्ञतेची भावना आहे. माझा सहकारी संतोष आग्रे याने माहितीच्या अधिकारामध्ये जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं मराठीकरण किती झालं आहे याची आकडेवारी गोळा केली. एवढंच नव्हे, तर न्यायालयीन मराठीशी संबंधित विविध यंत्रणांची मराठीबद्दलची भूमिका आणि सद्यःस्थिती काय आहे, याचाही त्याने सखोल मागोवा घेतला आहे. या पुस्तकामध्ये आपणांस अस्मिताकेंद्री पद्धतीने हवेत केलेला गोळीबार दिसणार नाही. जे काही आहे, त्याची आकडेवारी, स्क्रीनशॉट्स अशा पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य सरकारी पद्धतीप्रमाणे  - अशी परिस्थिती नाहीच आहे - असा कांगावा करता येणार नाही.
या पुस्तकात भारतीय राज्य घटनेतल्या न्यायदानविषयक विविध तरतुदींचा मागोवा घेण्यात आला आहे. त्यामध्ये विशेष भर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाची भाषा यावर आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. ती बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेचा व त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेक जबाबदार घटकांचा विरोध आहे. त्यामुळेच हिंदी ही सर्वोच्च न्यायालयाची भाषा करावी का? या विषयाच्या अहवालात ठामपणे ‘नाही’ असे उत्तर देण्यात आले आहे. अनेक उत्तर भारतीय मंडळींनी गैरसमज निर्माण केलेला असला तरी, हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही. मात्र इंग्रजीपेक्षा हिंदी किमान उत्तर भारतातल्या गायपट्ट्यामध्ये अधिक कळणारी भाषा आहे. मात्र एकूणच न्यायव्यवस्थेचा प्रादेशिक भाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरेसा सकारात्मक आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये खंडपीठं करावीत का, या प्रश्नाबद्दलही व्यवस्थेच्या कर्त्यांचं म्हणणं नकारार्थीच आहे. यामागे एक विशिष्ट प्रकारचा शुद्धतावाद आहे. न्यायव्यवस्था सर्वसामान्यांना कळणाऱ्या भाषेतून उपलब्ध झाली तर, न्यायाची गुणवत्ता कमअस्सल होण्याचा धोका आहे, अशी एक खरी-खोटी भीती सगळ्यांच्या मनात भरवली गेली आहे. मात्र ते जर खरं असेल तर, सगळा व्यवहार इंग्रजीतून चालत असताना कोट्यवधी प्रकरणं प्रलंबित का आहेत? आणि लोकांना न्याय मिळाल्यासारखं का वाटत नाही? या प्रश्नांचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. मात्र तसं करण्यासाठी आत्मपरीक्षणाची तयारी हवी, वेगळा विचार स्वीकारण्याचा मोकळेपणा हवा. तो न्यायालयांच्या अर्धसरंजामी व्यवस्थेत आहे असं दिसत नाही. देशातल्या इतर सर्व संवैधानिक व्यवस्था कोसळत असताना लोक न्यायव्यवस्थेकडे आशेने पाहतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर टीका करू नये असा एक मतप्रवाह आढळतो. मात्र न्यायव्यवस्थेचा अभिजनवादी दृष्टिकोन लक्षात घेता, या यंत्रणेत सहभागी असलेल्यांना फार काळ टीकामुक्त ठेवता येईल, असं दिसत नाही.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरली गेली पाहिजे, हे अतिशय सोपे असे गृहीतक आहे. ते कळण्यासाठी इतकी वर्षे का लागावीत हा खरा प्रश्न आहे. १९९८च्या ज्या अधिसूचनेचा न्यायालयांच्या मराठीकरणाबद्दल वारंवार उल्लेख केला जातो, ती अधिसूचना निघण्यासाठी राज्याच्या स्थापनेनंतर ३८ वर्षे लागली, ही काही फार अभिमानाची बाब नाही. दिवंगत शांताराम दातार यांनी या दिशेने प्रयत्न केले नसते तर हे घडले असते का, याबद्दल शंका आहे. मात्र अधिसूचना काढली म्हणजे सरकारची जबाबदारी संपत नाही. तिथून पुढे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी सुरू होते. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाची आहे. राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षातही या उच्च न्यायालयाचं नाव बॉम्बे हायकोर्ट असंच आहे. ते कधीच मुंबई उच्च न्यायालय किंवा खरंतर महाराष्ट्र उच्च न्यायालय असं व्हायला हवं होतं. त्यासाठी कायद्यात जी काही दुरुस्ती करावी लागेल, ती केंद्र आणि राज्य सरकारांची जबाबदारी आहे. पण मुंबई या नावाला आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनेला बहुधी न्यायव्यवस्थेच्या अभिजन वर्तुळात प्रतिष्ठा नाही. असा एखादा मुद्दा मांडला की, अस्मितेचे प्रश्न न्यायालयाशी जोडू नका, असं सुचवलं जातं. म्हणजे इंग्रजी नावातून आलेली अस्मिता चालते, पण मराठी नावातून आलेली अस्मिता चालत नाही. हा दुटप्पीपणा आहे. प्रश्न असा आहे की, इतकी वर्षे न्यायव्यवहार इंग्रजीत करूनही सर्वसामान्य लोकांना ही यंत्रणा आपलीशी वाटत नसेल तर, प्रादेशिक भाषांमधून व्यवहार करायला काय हरकत आहे? शासनाने अधिसूचना काढल्यानंतर सात वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने किमान ५० टक्के  न्यायालयीन कामकाज मराठीतून करावे असे परिपत्रक काढले. मंत्रालय ते उच्च न्यायालय हे अंतर ओलांडण्यासाठी अधिसूचनेला सात वर्षे लागली. यावरून दोन्हीकडच्या यंत्रणांची इच्छाशक्ती आणि कार्यक्षमता लक्षात यायला हरकत नाही. मुळामध्ये शंभर टक्के मराठीकरणाची अधिसूचना असताना उच्च न्यायालयाने ५० टक्के मराठीकरणाचं परिपत्रक काढणं चूकच होतं. ज्यांना बदल नको आहे त्यांना चुचकारण्याचा आणि त्यांच्या कलाने घेण्याचा हा प्रयत्न होता. संतोष आग्रे यांनीच लिहिलेल्या ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या पुस्तकात जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं मराठीकरण कितपत झालं आहे, याबद्दलची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली. मुळात अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागवावी लागताच कामा नये. ती संकेतस्थळावर उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचा भाग आहे. मात्र तसं घडत नाही. आणि त्याबद्दल कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोंबाबोंब केली, तर संबंधितांच्या भावना दुखावतात. या भावना दुखावण्याचं काय करायचं?
शासनाने संपूर्ण मराठीकरणाची अधिसूचना काढूनही वर्षानुवर्षे अनेक वकील इंग्रजीतून दावे दाखल करत असतील आणि न्यायाधीश इंग्रजीतून न्यायनिर्णय करत असतील तर, त्यातून विधिमंडळाचा अपमान होत नाही का? रोज एखाद्या न्यायालयामध्ये कोणते खटले लागणार आहेत याचा खर्डा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लागणं अपेक्षित आहे. यासाठीची सॉफ्टवेअर्स बहुतेकदा नॅशनल इन्फरमेटिक ही संस्था बनवते. काही अपवाद वगळता सर्वत्र हा खर्डा इंग्रजीत असतो. एवढंच कशाला, मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या दालनातली नावंसुद्धा मराठीतून नाहीत. मराठीबद्दल एवढा तिटकारा असण्याचं कारण काय आहे? मराठीची लाज वाटणं, मराठीतून व्यवहार केला तर आपण मागे पडू अशी भीती वाटणं, उच्चवर्णीयांनी इंग्रजीतून न्यायव्यवहार केला आणि ते पुढे निघून गेले आणि आपल्याभोवती मात्र मराठीचा सापळा अडकवला आहे अशी बहुजन समाजातल्या तरुणांची धारणा होणं, अजिबात वापर न केल्यामुळे न्यायव्यवहारातली मराठी परिभाषा क्लिष्ट वाटणं, कायद्याचं शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे पुन्हा मराठीतून शिकण्याचे कष्ट नकोसे वाटणं, अशी अनेक कारणं यामागे आहेत. यातल्या प्रत्येक कारणाचा स्वतंत्र आणि सखोल विचार करणं गरजेचं आहे. त्यातून न्यायव्यवस्थेतल्या समकालीन जबाबदार घटकांची मानसिकता लक्षात येईल. सध्याच्या बहुतांश वकिलांची आणि न्यायधीशांची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, त्यांच्या घरात कोणत्या भाषेतली पुस्तकं वाचली जातात, त्यांना समाजमाध्यमांवर कोणत्या भाषेत व्यक्त होता येतं आणि आवडतं, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला की, मग न्यायालयीन मराठीचं घोडं कुठे अडलेलं आहे याची उत्तरं मिळायला लागतात.
२७ मे २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फौजदारी मार्गदर्शिकेत दुरुस्ती करून, साक्षीची नोंद इंग्रजीत करावी ही तरतूद वगळली. त्यामुळे मराठीतून साक्षी पुरावे नोंदवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, १९९८ ते २०१९ अशी २१ वर्षे या बदलासाठी लागतात ही धक्कादायक बाब आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विधी व संशोधन प्रबंधक हे जिल्हा न्यायालयांकडून मराठीच्या वापराबाबत चारमाही अहवाल मागवतात. पण अत्यंत अल्प प्रमाणामध्ये दावे मराठीतून दाखल होताना दिसतात. याबाबत आग्रह धरला असता, उच्च न्यायालय आणि शासन हे एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात. टंकलेखक नाहीत, लघुलेखक नाहीत अशा प्रकारची कारणे दिली जातात. पण ही कारणे आणखी किती वर्षे दिली जाणार आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. मराठीकरणासंबंधातला मंत्रालयातल्या एखाद्या फायलीचा प्रवास नमुना म्हणून तपासला, तर ही फाइल मराठी भाषा विभाग, विधी व न्याय विभाग, वित्त विभाग अशा अनेकांकडून फिरून येते. प्रत्येकाचं त्याबद्दल काहीतरी म्हणणं असतं, आणि ते बहुदा मराठीच्या वापराबद्दल शंका घेणारं असतं. म्हणजे विधी आणि न्याय विभागाने वित्त विभागाला पैशांची तरतूद होऊ शकेल का असं विचारायचं, वित्त विभागाने विधी आणि न्याय विभागाला उच्च न्यायालयाचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्यावं अशी विनंती करायची, असं एकूण साटंलोटं आहे. अशी थेट शंका घ्यायला वाव आहे की, मंत्रालयापासून उच्च न्यायालयापर्यंत ज्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत, अशा लोकांना वर्षानुवर्षे मराठीकरण नकोच आहे. फक्त चळवळीतले कार्यकर्ते सातत्याने मागणी आणि टीका करत असतील तर त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी आणि माहिती अधिकारातल्या प्रश्नांना निरर्थक उत्तरं देण्यासाठी कल्पनेच्या भराऱ्या मारणाऱ्या टिपण्या लिहिणं, हा दोन्हीकडच्या आस्थापनांचा एककलमी उद्योग झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठीकरणासंबंधात नेमलेल्या न्यायाधीशांच्या समितीने मराठीकरणाबद्दल आजपर्यंत काय-काय अहवाल दिले, ते मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यायला हवेत. हे अहवालसुद्धा बिगर युनिकोड फॉण्टमध्ये तयार न करता युनिकोडमध्ये तयार करावेत, म्हणजे सर्वसामान्य माणसांना ते किमान वाचता येऊ शकतील. मराठीकरणाबद्दल विशेषतः उच्च न्यायालयाची भूमिका ही पुरेशी सहृदयपणाची नाही. ज्यांना इंग्रजी कळत नाही, अशा सामान्य लोकांच्या सोयीसाठी मराठीकरणाचा आग्रह आहे, अशी एक उपकारकर्त्याची भावना शासनाच्या विधी आणि न्याय विभागात आणि उच्च न्यायालयाच्या आस्थापनांत आहे. त्यांची ही मानसिकता तातडीने बदलण्याची गरज आहे, कारण मराठीतून काम करणं हा त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. पारदर्शक आणि उत्तरदायी कारभारासाठी ते अनिवार्य आहे. जर इंग्रजीतला व्यवहार न्यायालयं रेटत असतील आणि आजही मध्ययुगीन पगड्या घालणारे लोक न्यायाधीशांच्या दिमतीला दिले जात असतील, तर न्यायव्यवस्थेचं लोकशाहीकरण झालं आहे असं म्हणता येणार नाही.
शांताराम दातार यांनी जनहीत याचिका क्र. १८६/२०१४ दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य अधिनियमांच्या अनुवादाची पद्धत तातडीने सुधारणे आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करणे या मुद्यांचा विचार केला. आश्चर्य म्हणजे, जिथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मराठीच्या वापराबद्दल आग्रही आहेत, तिथे काही घरच्या भेदींनी न्यायालयाचं कामकाज मराठीतून चालू नये यासाठी याचिका दाखल केल्या. असे लोक महाराष्ट्रात ठिकठिकाणी सापडतात. ते अमराठी आहेत, तसे मराठीही असू शकतात. त्यांना कॉस्मोपॉलिटन असलेली आणि कॉस्मोपॉलिटन होऊ घातलेली अशी शहरं मराठीच्या आग्रहासाठी निरुपयोगी वाटतात. त्यात त्यांना कोतेपणाचा आणि संकुचितपणाचा वास येतो. मराठीचा आग्रह त्यांना देशविघातक आणि प्रतिगामी वाटतो. असा अमराठी आणि आडनावाने मराठी राहिलेला अभिजन वर्ग हा मराठीकरणाच्या प्रक्रियेचा शत्रू क्रमांक एक आहे. पण पिंडीवरल्या सापाप्रमाणे या मंडळींनी मोक्याची सत्तास्थानं बळकावून ठेवलेली असल्यामुळे त्यांचा सहजासहजी बंदोबस्त करता येणं शक्य नाही. त्यामुळे मराठीकरणाच्या प्रक्रियेपासून मराठीकारणाच्या विचारधारेपर्यंत प्रवास होणं गरजेचं आहे. गेल्या सहा दशकांमध्ये असा प्रवास झालेला नाही, हे तर स्पष्टच आहे.
एकेकाळी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत न घालणाऱ्या लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल अपराधाची भावना होती. पण आता त्यात निर्ढावलेपणाची अहंगंडाची भावना आली आहे. काय होणार आहे मराठीतून शिकून? आम्हीच का मराठीतून शिकायचं आणि मागे राहायचं? जागतिक भाषा तर इंग्रजीच आहे ना? असे वरकरणी बिनतोड वाटणारे प्रश्न या लोकांकडून विचारले जातात. इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या कोणालाही तुम्ही मराठीचा दुःस्वास का करता असा प्रश्न विचारला जात नाही. पण मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना मात्र कसलीही चर्चा न करता इंग्रजीचे वैरी किंवा मारेकरी ठरवलं जातं. मराठीवाद्यांच्या या बचावात्मक पवित्र्यामुळे इंग्रजीवाद्यांचं फावलं आहे. त्यामुळे या मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय मराठीचं काहीही बरं करता येणार नाही. मार्क्सने म्हटलं होतं त्याप्रमाणे, अर्थकारण हा समाजव्यवस्थेचा पाया आहे, तर भाषा आणि संस्कृती हे एका अर्थाने त्याचे मुखवटे आहेत. मला वाटतं ही प्रक्रिया दुहेरी आहे. आर्थिक वर्चस्ववाद भाषा आणि संस्कृतीच्या योग्य अयोग्यतेचे निकष ठरवतो, तर भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद समाजातली आर्थिक विभागणी अधिक स्पष्ट करतो. न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाची ही राजकीय अर्थव्यवस्था समजून घेतल्याशिवाय घोडं कुठे पेंड खातं आहे आणि आपले खरे शत्रू कोण व त्यांचा दारूगोळा कोणता, याचा नीट अंदाज येणार नाही.
न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शांताराम दातारांसारख्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे मराठीकरणासाठी समिती नेमली. महाराष्ट्र शासनाने विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती नेमली. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बरीच वर्षे काम केलं. ही समिती भाषा संचालनालयाच्या अंतर्गत काम करत होती. मुळात महाराष्ट्र शासनामध्ये भाषा संचालनालय हा दुर्लक्षित विभाग. या दुर्लक्षित विभागातली महादुर्लक्षित यंत्रणा म्हणजे विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती. या समितीने विविध कनिष्ठ न्यायालयांना, ज्यांना आता नव्या परिभाषेत दावा चालवणारी न्यायालये असं म्हटलं जातं, त्यांना भेटी दिल्या. तिथल्या मराठीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. योग्य त्या शिफारशी केल्या. पण यातल्या बहुतांश शिफारशी बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. न्यायालयीन मराठी संबंधातली मंत्रालयात फिरणारी एखादी फाइल पाहिली, तर त्यात दोन प्रमुख झारीतले शुक्राचार्य दिसतात. पहिला विधी आणि न्याय विभाग, जिथल्या मंडळींची मानसिकता अपवाद वगळता मराठीधार्जिणी नाही. मग ते परिभाषा आहे का, उच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे, या स्वरूपाचे प्रश्न विचारून कालहरण करतात. वित्त विभाग मराठीकरण करायचं तर नवे संगणक लागतील, नवीन माणसं कामाला लागतील, मग त्यांचा खर्च कसा करायचा, अशी कारणं देत राहतं. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभाग ही शासनातली सर्वाधिक दादागिरी करणारी खाती आहेत. बहुतेकदा सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभाग हे मुख्यमंत्र्यांकडेच असतात. त्यामुळे या खात्यातले लोक कुणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यात मराठी भाषा विभागासारख्या तुलनेने नव्या आणि नगण्य समजल्या जाणाऱ्या विभागाने न्यायालयीन मराठीकरणाचा प्रस्ताव मांडला की, ती फाइल कुजवत कशी ठेवता येईल, याची सरकारी खात्यांमध्ये जणू काही स्पर्धा लागते. सरकारच्या खात्यांना माहिती अधिकारात झोडपता येतं. ‘मराठी भाषेची अश्वेतपत्रिका’ आणि ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या मराठी अभ्यास केंद्राच्या दोन प्रकाशनांमध्ये शासनाच्या न्यायव्यवहारातील मराठीकरणाबद्दलच्या उदासीनतेचा आकडेवारीनिशी आढावा घेण्यात आला आहे. पण न्यायव्यवस्था ही पवित्र गाय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठीकरणासाठी नेमलेल्या समितीने आतापर्यंत काय काम केलं, किती जिल्हा आणि तालुका न्यायालयांना भेटी देऊन आढावा घेतला. आजच्या घडीला न्यायनिर्णयांचं मराठीतलं प्रमाण किती आहे, यासारख्या बाबींचा तपशील उच्च न्यायालयाने स्वतःहून आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला पाहिजे. पण तसं न केल्यामुळे संतोष आग्रेसारख्या अभ्यासक कार्यकर्त्याला माहिती अधिकाराचा वापर करून आकडेवारी गोळा करावी लागते. असं वागणं हे न्यायव्यवस्थेच्या अपारदर्शकतेचं आणि उत्तरदायित्वाच्या अभावाचं लक्षण आहे, असं म्हटलं तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक अधिकाऱ्यांसदर्भातल्या काही परीक्षा घेतो. न्यायव्यवहार मराठीत करायचा असेल तर, न्यायाधीशांची मातृभाषा कोणतीही असो, त्यांना मराठी येणं आवश्यक आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मराठी भाषा उत्तम रीतीने बोलता, वाचता, लिहिता येणं, याचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी जिल्हा न्यायाधीश उमेदवारांना भाषेचं प्रमाणपत्र देतांना रीतसर मुलाखत न घेता प्रमाणपत्र दिलं जाताना दिसतं. हे टाळायचं असेल तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा यांचे माध्यम मराठी होण्याची किंवा मराठी परिभाषेचा एक पेपर अनिवार्य होण्याची गरज आहे.
सर्व कनिष्ठ न्यायालयांमध्ये या न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी आहे असा फलक लावणं अपेक्षित आहे. मात्र विधी सेवा प्राधिकरणाकडे अशा प्रकारे किती ठिकाणी फलक लावलेले आहेत, याचा तपशील उपलब्ध नाही. या पुस्तकामध्ये लेखकाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे स्क्रीनशॉट्स दिले आहेत. ते पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की, मुख्य पानावरचा काही तपशील मराठीत देऊन आतला सगळा मजकूर इंग्रजीतच ठेवण्याची चलाखी प्राधिकरणाने केली आहे. जर सर्वसामान्यांपर्यंत कायदा पोहोचावा यासाठी सुरू झालेल्या प्राधिकरणाला सर्वसामान्यांच्या भाषेत व्यवहार करावासा वाटत नसेल, तर त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागायची आणि ती दाद मराठीतून मागितली तर प्राधिकरणाला चालणार आहे का? नॅशनल इन्फरमेटिक सेंटर किंवा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांनी न्यायालयांमध्ये संगणकावर मराठीचा वापर व्हावा यासाठी केस इन्फरमेशन सॉफ्टवेअर तयार केले आहे. युनिकोडचा वापर भारत सरकारने अनिवार्य केलेला असतानाही जर न्यायालयांमध्ये कृतीदेव फॉन्ट वापरला जात असेल, तर मराठीचे सार्वत्रिकीकरण कसे होईल. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा न्यायालयांचे संकेतस्थळ शोभेपुरतं मराठीत आहे. प्रथमदर्शनी दिसणारे टॅब मराठीत आणि आतला सगळा मजकूर इंग्रजीत असं कृतक मराठीकरण करण्यात आलं आहे. खरं तर मराठीला विरोध करण्याबद्दल आणि राजभाषेचा वापर हेतुतः टाळण्याबद्दल गुन्हे दाखल करता येतील का, याची चाचपणी करणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेनं वेळोवेळी मराठीकरणासंदर्भात भूमिका घेतली आहे आणि ठरावही मांडले आहेत. मात्र याबाबतीत अधिक आग्रही भूमिका घेऊन कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. हा कार्यक्रम आखत असताना सर्वसाधारणपणे मराठीकरणाला विरोध करणारे लोक जी भूमिका घेतात त्याचा विधायक प्रतिवाद कसा करता येईल, हे पाहिलं पाहिजे. त्यासाठी विधी अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते संदर्भग्रंथ व दृकश्राव्य साधनं मराठीतून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. २००६ साली मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने झालेल्या न्यायालयीन मराठीविषयक परिषदेत विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी सर्व न्यायाधीशांना मराठीचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती. गेल्या पंधरा वर्षांत आणखी मोठा बदल झाला आहे. मुंबई विद्यापीठात डॉ. विभा सुराणा यांच्या पुढाकाराने अन्य भाषकांसाठी मराठी शिकवण्याचे अभ्यासक्रम तयार करून ते ऑनलइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयातल्या आणि इतर न्यायालयांमधल्या अमराठी न्यायाधीशांनी याचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. अर्थात राज्यातल्या विद्यापीठांचा विधी विषय मराठीतून शिकवण्यासंबंधात दृष्टिकोन फार स्वागतशील आहे, असं म्हणता येणार नाही. प्रश्नपत्रिका मराठीतून तयार कराव्यात का? मराठीतून शिकवावे का? हे प्रश्न सनातन काळापासून विद्यापीठांच्या अधिसभांमध्ये चर्चिले जात आहेत. त्यावर निर्णायक उत्तर मिळालेलं नाही. खाजगी विद्यापीठांमध्ये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये तर मराठीला जवळपास काहीच स्थान नाही. त्यामुळे इंग्रजी जाणणारे आणि इंग्रजीतून कायद्याचा व्यवहार करणारे असा एक वर्ग आणि मराठी जाणणारा आणि मराठीतून कायद्याचा व्यवहार करू पाहणारा असा दुसरा वर्ग, अशी एक वर्गवर्ण व्यवस्था न्यायव्यवहारात निर्माण झाली आहे. समाजातल्या उच्च वर्णीय आणि उच्च वर्गीयांनी हळूहळू मातृभाषेतल्या शिक्षणाची कास सोडून आता आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या इंग्रजी शाळांपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे बहुजन समाजातल्या अनेकांना असं वाटतं की, मराठीचा आग्रह हा त्यांना मागे ठेवण्याच्या कारस्थानाचा भाग आहे. भाषेचा प्रश्न हा अप्रत्यक्षपणे जात-धर्माचाही प्रश्न असतो, कारण जात-धर्माच्या आधारे निर्माण होणारं वर्चस्व भाषेच्या वापरातून अभिव्यक्त होत असतं. त्यामुळे मराठीचा आग्रह धरताना बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याची गरज आहे. माझा सहकारी संतोष आग्रे याचं हे काम म्हणूनच मला महत्त्वाचं वाटतं. संतोषसारखे कार्यकर्ते जेव्हा आपल्या आयुष्याचा काही काळ मराठीच्या चळवळीला देतात, तेव्हा त्याच्या बदल्यात त्यांच्या क्षेत्रातले लोक आणि व्यापक समाज त्याची भरपाई कशी करतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. संतोष हा दिवाणी वकील आहे. कोरोनाच्या संकटामुळे त्याच्यासारख्या हजारो वकिलांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. अशा वेळी उपजीविकेचे प्रश्न बाजूला ठेवून चळवळीला कार्यकर्त्यांनी वाहून घ्यावं ही अपेक्षा केवळ भाबडेपणाची नव्हे, तर आत्मवंचना करणारी ठरेल. त्यामुळे संतोषसारख्या एखाद्या कार्यकर्त्याने महाराष्ट्रभर फिरून दोनेक वर्षात न्यायालयीन मराठीच्या सद्यःस्थितीचा क्षेत्रभेटींवर आधारित अहवाल करायचं म्हटलं, तर त्यासाठी त्या कार्यकर्त्याला किमान दहा लाख रुपये दिले जाण्याची गरज आहे. मराठी अभ्यास केंद्राने भारतीय भाषांच्या स्थितिगतीचा अभ्यास करण्यासाठी तुषार पवार या आमच्या कार्यकर्त्याला भारतभर फिरायला पाठवले, ते शशिकलाताई काकोडकर यांनी दिलेल्या भक्कम आर्थिक पाठबळामुळे. असं पाठबळ न्यायालयीन मराठीसाठी काम करणाऱ्यांमागे जोपर्यंत उभं राहात नाही, तोपर्यंत परिस्थितीचा खरा अंदाज येणार नाही.
न्यायव्यवस्थेपुढे आज हजारो प्रश्न आहेत. कोट्यवधी दावे उच्च न्यायालय आणि किनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. इंग्रजीच्या परिणामकारकतेचे ढोल पिटणाऱ्यांनी कधीतरी या प्रलंबित प्रकरणांचा आणि लोकांना अजिबात न कळणाऱ्या इंग्रजी भाषेत चाललेल्या न्यायव्यवहाराच्या गोलमाल प्रक्रियेचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. चर्चा, संवाद, सकारात्मक कृती हे सगळं ठीक आहे, पण मराठी भाषेचे कोणतेही प्रश्न आंदोलनाशिवाय सुटत नाहीत, हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनचा आपला अनुभव आहे. त्यामुळे उच्च न्यायालय दुखावलं जाईल का? सरकारला वाईट वाटेल का? इंग्रजीच्या मक्तेदारांचा पापड मोडेल का? या भयगंडातून आणि अपराधगंडातून बाहेर येऊन पुढच्या कालबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे.  या आंदोलनावरच न्यायालयाच्या मराठीकरणाची पुढची दिशा अवलंबून आहे. घटनेच्या कलम ३४८(२)ची लढाई तर याहीपेक्षा मोठी आहे. देशातल्या चार महानगरांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठं उभारायलाही सर्वोच्च न्यायालय तयार होत नाही आणि त्यामागे कारण न्यायाच्या गुणवत्तेचं दिलं जातं. गेल्या काही वर्षांतला न्यायव्यवस्थेचा कारभार पाहिला, तर हे गुणवत्तेचं तर्कशास्त्र किती ठिसूळ आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं स्थानिकीकरण होणं आणि उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून त्या-त्या राज्याच्या राजभाषेला मान्यता मिळणं या एकाच वेळी करायच्या लढाया आहेत. कवी अनंत फंदी यांच्या कवितेची एक ओळ बदलून घ्यायची, तर ‘बिकट वाट वहिवाट असावी’ अशीच अपेक्षा असली पाहिजे. या बिकट वाटेवरच्या प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा!
जयंत जायभावे, प्रमोद पाटील आणि गजानन चव्हाण यांच्या मदतीविना आणि मार्गदर्शनाशिवाय हे काम होऊ शकलं नसतं. त्यांच्याबद्दल मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. दिवंगत शांताराम दातार यांच्यामुळे आम्ही सगळे न्यायालयीन मराठीच्या प्रश्नाकडे वळलो. त्यांच्या हयातीत मराठीकरणाचा प्रश्न सुटला नाही. आमच्या हयातीत तो सुटेल का, या प्रश्नाचं उत्तर आपण तयार करायचं का काळाने द्यायचं, हे आपण ठरवायचं आहे.
प्रा. डॉ. दीपक पवार
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र.
पुस्तकाचं नाव - न्यायभाषा मराठीचे वर्तमान
लेखक ॲड. संतोष आग्रे
किंमत - १५० रु.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649937309.png [postimage] => upload_post-1649937309.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 14 Apr 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => न्यायालयीन मराठी, न्यायभाषा, डॉ. दीपक पवार, ॲड. संतोष आग्रे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [472] => Array ( [PostID] => 23483 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ६/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

मुंबईतील अशा या सकाळच्या अत्यंत धामधुमीच्या व उद्योगाच्या वेळीही बोरीबंदराच्या पलीकडे त्या मानाने चांगलीच शांतता होती. लोकांची आणि गाड्यांची तुरळक तुरळक रहदारी सुरू होती. नाक्यावरच्या वर्तमानपत्र विकणाऱ्यांच्या कर्कश आवाजाखेरीज, अद्याप येथे फार गलगा झाला नव्हता. एखादी लोकल गाड़ी आली तर तीतून लोक बाहेर जाऊं लागले, म्हणजे वर्तमानपत्रे विकणारे जणूं त्यांच्यावर तुटूनच पडत होते. मुंबईस नवीनच आलेल्या गृहस्थाला वर्तमानपत्रविक्यांचा हा गराडा थोडा भांबावूनच सोडतो. आतांच आलेल्या कल्याण लोकलमधून पांच तास उतारूंच्या जमावाला चारपांच वर्तमानपत्रविक्रेते मुलांनी घेरले; पण ते सगळे 'नही मंगता; नही मंगता’ ‘कितना गडबड करता है' करीत जणू त्यांना दूर लोटून निघून गेले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648776601.png [postimage] => upload_post-1648776601.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [473] => Array ( [PostID] => 23487 [post_title] => महामानव [post_content] => [post_excerpt] => भगवान महावीरांनी सदैव अहिंसेचा प्रचार केला आणि तरीही ते महावीर कसे ? तर सदैव ते स्वतःमधील मोहाशी लढले. इंद्रियांवर विजय प्राप्त करून ते जिन (जिंकणारे) झाले आणि त्यांनी जो धर्म स्थापन केला, तो जिनांचा धर्म म्हणून जैन होय. [post_shortcontent] =>

आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रामनवमी निमित्त ‘वयम्’च्या एप्रिल २०१६ च्या अंकात मंजिरी हसबनीस यांचा प्रसिद्ध झालेला हा लेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649077682.jpg [postimage] => upload_post-1649077682.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Apr 2022 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [474] => Array ( [PostID] => 23482 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ५/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

कमलाबाई एकदम चमकल्या! त्या किंचित् त्रासून म्हणाल्या, "हें हो काय दादा, माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करतां?—माझं असं का म्हणणं —”

दादासाहेबांनी त्यांस मध्येच थांबविले व म्हटले, "हे पाहा, मी आहे—वकील. माझ्याजवळ बोलायचं म्हणजे पुराव्यासह बोललं पाहिजे. सांग, आपले बापूसाहेब अलीकडे बदफैलीपणा करण्यांत गुंतले आहेत, याचा एकच पुरावा दाखीव पाहूं. हूं बोल, काय आहे पुरावा.—"

कमलाबाई गोंधळल्या. त्या चिडक्या स्वरांत म्हणाल्या, “तिथं या न् पाहा त्यांचं वर्तन. संशय घेण्यास इतकी सतत कारणं आहेत—"

दादासाहेब म्हणाले, "संशयाचं बोलूं नकोस. कायद्यानंच बोलायचं झालं तर संशयाचा फायदा आरोपीला द्यावा लागतो. बाजू तुझ्या अंगावर येईल.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648776120.png [postimage] => upload_post-1648776120.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [475] => Array ( [PostID] => 23490 [post_title] => भाषाविचार - यशवंतराव चव्हाण (भाग – ३२) [post_content] => [post_excerpt] => लोकभाषा ही ज्ञानभाषा होणं आणि ती पोटाची भाषा होणं... [post_shortcontent] =>

लोक मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत याचं महत्त्वाचं कारण प्रादेशिक भाषांमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध नाही. प्रादेशिक भाषांमधलं शिक्षण प्रामुख्याने नोकरीशी आणि पर्यायानं पोटाशी जोडलं गेलं पाहिजे. लोकभाषा ही ज्ञानभाषा होणं आणि ती पोटाची भाषा होणं या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अभिन्नपणे जोडल्या गेल्या आहेत. जोपर्यंत त्याची सांगड घालणारं भाषानियोजन होत नाही आणि अमलात येत नाहीतोपर्यंत प्रश्न सुटणार नाही.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या भाषाविषयक कार्याचा आढावा घेणारा लेख -
हाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे भाषा-संस्कृतीच्या प्रश्नांवर व्यापक जनसंवाद करण्याबद्दल प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातल्या भाषानियोजनविषयक यंत्रणांचा त्यांनी पाया घातला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी कोपरगावला एका महाविद्यालयाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी त्यांनी जे भाषण केले, ते भाषेच्या प्रश्नावर काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि प्रशासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘लोकभाषा हीच ज्ञानभाषा’ या शीर्षकाचे त्यांचे हे भाषण ‘युगांतर’ या त्यांच्या निवडक भाषणांच्या संग्रहात प्रसिद्ध झाले आहे. चव्हाण असं म्हणतात की, 'उच्च शिक्षण मातृभाषेत असावे की नसावे, याबद्दल वाद सुरू झाला आहे. शिक्षण समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचायला हवं असेल, तर ते मातृभाषेतच झालं पाहिजे.' आपला मुद्दा स्पष्ट करताना ते १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतल्या इंग्रजी शिक्षणाच्या फसलेल्या प्रयोगाची माहिती देतात. 'सामान्य माणसाची सगळी ताकद जर परकीय भाषा शिकण्यात निघून गेली, तर तो ज्ञानसंपादन कधी करणार?' असा मूलभूत प्रश्न चव्हाण मांडतात. भारतीय समाजात क्रांती होऊन दूरगामी बदल झाले आहेत असं दिसत नाही. त्यामुळे ज्यांचं वर्चस्व, त्यांची भाषा लोकांना स्वीकारावी लागली, असं दिसतं. इतिहासात सततच सत्ताधाऱ्यांची भाषा वेगळी आणि लोकांची भाषा वेगळी असं घडत आलं. लोकशाहीमुळे पहिल्यांदा लोक आणि राज्यकर्ते यांचा सांधा जुळतो आहे. अशा परिस्थितीत जी भाषा लोकांची तीच भाषा कोर्टांपासून सगळीकडे वापरली गेली पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649649674.png [postimage] => upload_post-1649649674.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 11 Apr 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, यशवंतराव चव्हाण, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [476] => Array ( [PostID] => 23481 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ४/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

कदाचित् देशसेवकानें स्वतःच्या उदरनिर्वाहाची किंवा एकंदर उपजीविकेची मुळींच फिकीर करूं नये. देश त्याची काळजी घेईल, इत्यादि जें तत्त्वज्ञान त्यांनी ऐकले होते, त्याचा त्यांच्या मनाला आधार असेल. कोणी सांगावें? एवढे खरें की, कमलाबाईंनी गृहत्याग करण्याचा निश्र्चय केला. व तो त्यांनी तत्काळ अमलांत आणण्याचे ठरविले. त्यांनी पुढे होऊन दार उघडले व बाहेर पाहिले. केशवराव पाय पसरून व छातीवर हात ठेवून वर पाहात पडले होते. वास्तविक त्यांची मनःस्थिति किती चमत्कारिक होती, हे त्यांचे त्यांना माहित. कमलाबाईंना मात्र वाटले की, ते त्याविषयी अगदी बेफिकीर आहेत. त्यांना आणखी उफाण आले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648775735.png [postimage] => upload_post-1648775735.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [477] => Array ( [PostID] => 23488 [post_title] => वेगळेपणाचे गुपित! [post_content] => [post_excerpt] => ही सगळी माहिती आपल्याला समजली कशी? माणसाच्या पेशीच्या आत असणाऱ्या छोट्याशा DNAबद्दल आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती झाल्या? याला कारण आहे, १९९० साली जगभरातल्या संशोधकांनी एकत्र येऊन सुरू केलेला Human Genome Project (ह्युमन जीनोम प्रोजेक्ट!) या प्रोजेक्टचा उद्देश होता, मानवी शरीरातील प्रत्येक अन् प्रत्येक जीनचा अभ्यास करणं, प्रत्येक जीनचं कार्य शोधून काढणं आणि मानवी DNA चा संपूर्ण Sequence म्हणजेच Nucleotidesची मांडणी शोधून काढणं. जवळपास १३ वर्षं हा अभ्यास चालू होता. [post_shortcontent] =>

आता जसे करोनावरील लढाईत जगभरातील शास्त्रज्ञ एकत्र आलेत, तसे अनेक प्रकल्प जागतिक पातळीवर चालू असतात. असाच एक प्रकल्प म्हणजे Human Genome Project. हा प्रकल्प १९९०पासून सुरू झाला. प्रत्येक माणूस वेगवेगळा का, प्रत्येक माणसामाणसांत असणारे फरक कशामुळे निर्माण होतात? याचा शोध घेणारा हा प्रकल्प होता. रूढार्थाने हा प्रकल्प २००३ साली पूर्ण झाल्याचे घोषित केले गेले, परंतु आजही या संदर्भात विविध ठिकाणी विविध प्रयोग चालू आहेतच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649078385.png [postimage] => upload_post-1649078385.png [userfirstname] => विद्याधीश [userlastname] => केळकर [post_date] => 08 Apr 2022 [post_author] => 6273 [display_name] => विद्याधीश केळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [478] => Array ( [PostID] => 23489 [post_title] => भाषा आणि बोली : परस्परसंबंध [post_content] => [post_excerpt] => प्रमाणभाषा ब्राह्मणांची बोली आहे, ही समजूत चुकीची आहे.... [post_shortcontent] =>

“प्रमाणभाषा ब्राह्मणांची बोली आहे, ही समजूत चुकीची आहे. या संदर्भात प्रसिद्ध विदुषी डॉ. मॅक्सीन बर्नसन यांनी केलेल्या पाहणीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरेल. त्यांनी फलटणच्या परिसरातील बोलींचा अभ्यास केला आहे. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष असा की, त्या परिसरातील ब्राह्मण इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक अशुद्ध बोलतात, हा निष्कर्ष अगदी बोलका आहे. प्रमाणभाषेचा संपर्क विशिष्ट जातींपेक्षा सुशिक्षित समाजाशी अधिक असतो. सर्वच जातींमधील लोक आता सुशिक्षित होत आहेत आणि त्यांची भाषाही आता प्रमाणभाषाच झाली आहे. प्रमाणभाषेवरील ब्राह्मणांची मक्तेदारी आता संपत चालली आहे. – प्रमाणभाषा आणि बोली यांच्या परस्परसंबंधाविषयीचा डॉ. कल्याण काळे यांचा लेख
भाषा आणि बोली ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ सारखेच आहेत. भाषा म्हणजे जी बोलली जाते ती आणि बोली म्हणजेही जी बोलली जाते तीच. पण भाषेचे क्षेत्र खूप व्यापक असते. बोलीचे क्षेत्र भाषेने व्यापलेल्या क्षेत्राच्या पोटविभागात असते, म्हणजे भाषेच्या क्षेत्राच्या मानाने बरेच लहान असते. भाषेचे जे पोटविभाग असतात त्यांना बोलींची क्षेत्रे म्हणता येईल. बोली ही प्रत्यक्षात बोलली जाते. भाषेच्या क्षेत्रात अनेक बोलींची क्षेत्रे समाविष्ट असतात. त्या अनेक बोलींना सामावून घेणारी संस्था म्हणजे भाषा. भाषा हे बोलींच्या संघटित समूहाचे नाव आहे. त्यामुळे भाषा प्रत्यक्षात बोलली जात नाही, ती कुठल्या तरी बोलीच्या रूपानेच बोलली जाते. बोली प्रत्यक्षात बोलली जाते, म्हणून ती मूर्त स्वरूपात असते. भाषा ही अनेक बोलींच्या समूहाचे नाव असल्याने ती मूर्त स्वरूपात आढळत नाही. तिचा मूर्त आविष्कार कुठल्या तरी बोलीच्या रूपातच होतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649266456.png [postimage] => upload_post-1649266456.png [userfirstname] => कल्याण [userlastname] => काळे [post_date] => 07 Apr 2022 [post_author] => 6274 [display_name] => डॉ. कल्याण काळे [Post_Tags] => प्रमाण भाषा, बोली भाषा, मराठीच्या बोलीभाषा, डॉ.कल्याण काळे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [479] => Array ( [PostID] => 23480 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग ३/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

"काय? पुनः पत्र? आणि तेही शकूचं? हा गोंधळ आहे तरी काय? हल्ली हे काय चाललं आहे? आपल्या नवऱ्याकडे इतक्या स्त्रिया आणखी इतकी गुप्त पत्र येतात तरी कसली?" झाले; कमलाबाईंच्या डोक्यांत संशयाने पुनः थैमान घातले. नवरा अद्याप घरी आला नाही तो आपणच ते पत्र घेऊन फोडून वाचले तर? खुद्द पत्नीस तसे करण्यास काय हरकत आहे? त्यांनी लागलीच निश्र्चय केला; व गड्याकडून “मी तें देतें” असे म्हणून पत्र मागून घेतलं. गड्यलाही संशय येण्याचे कांहीच कारण नव्हते, ते पत्र घेऊन त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी फोडले. पाकिटावर पत्ता नव्हताच. अंत चार पांच ओळीचे पुढील पत्र होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648774741.png [postimage] => upload_post-1648774741.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [480] => Array ( [PostID] => 23486 [post_title] => सहजशोध- आइसक्रीमचा कोन [post_content] => [post_excerpt] => आइसक्रीम विक्रेत्याचे नाव कोणी आर्नोल्ड सांगत तर कोणी अल्बर्ट ! आणि वॅफल विकणाऱ्याचे अर्नेस्ट ! तर या दोघांनी काय केलं की जेव्हा आइसक्रीमच्या पेपर प्लेट्स संपल्या तेव्हा त्याला वॅफल गुंडाळले आणि त्याच्या कोनावर ठेवून दिला आइसक्रीममचा गोळा ! खाणार्यांना इतकी मजा आली ! आइसक्रीम वितळू लागले की, ते या कुरकुरीत वॅफल कोनासोबत खाता येत होते आणि फारच चविष्ट लागत होते. [post_shortcontent] =>

सध्या खूप उकडतंय. उन्हाळा सुरु झाला की हमखास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच थंड पेय पितात, आइसक्रीम खातात. गंमत म्हणजे मुलांना आइसक्रीम कोण खूप आवडतो. वाचा याच आइसक्रीम कोनाच्या शोधाबद्दल-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649075984.png [postimage] => upload_post-1649075984.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Apr 2022 [post_author] => 2059 [display_name] => सोनाली कोलारकर-सोनार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [481] => Array ( [PostID] => 23485 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - आलं आलं रुखवत (भाग ४०) [post_content] => [post_excerpt] => 'रुखवत' शब्दाची व्युत्पत्ती ...... [post_shortcontent] =>

“‘रुखवत’ शब्द फारसीतून आला असला तरी त्या संस्कृतीत तो आपण वापरतो त्या अर्थाने वापरला जात नाही. त्यामुळे तो फारसीतील मूळ कोणत्या शब्दापासून आला असावा याबद्दल शब्दकोशकारांमध्ये मतभिन्नता दिसते. कृ. पां. कुलकर्णी या शब्दाचं मूळ फारसीतील देणगी या अर्थाच्या ‘रुषमत्’ शब्दात असल्याचं म्हणतात, तर ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त देणगी अर्थाच्या ‘रुश्वत’ आणि लाच अर्थाच्या ‘रिश्वत’ शब्दात रुखवतचं मूळ असल्याचं म्हटलं आहे.” - शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील 'रुखवत' शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
महाराष्ट्रीय लग्नाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे लग्नात मुलीला दिला जाणारा रुखवत. या रुखवतात विविध खाद्यपदार्थापासून ते शोभेच्या, गृहोपयोगी विविध वस्तू असतात. प्रत्यक्ष लग्नाइतकाच तर कधी त्याहून अधिक लक्षात राहतो तो मांडवातला रुखवत. रुखवतातील वस्तूंचं आगळेपण हे तर त्याचं एक कारण असतंच, पण त्यांची मांडणीही चित्तवेधक खुबीने केलेली असते. जगण्याच्या आधुनिक साधनांबरोबर आपल्या परंपरा बदलल्या, तशी रुखवतातही कालांतराने नवनव्या वस्तूंची भर पडत गेलेली दिसते. आता आपल्याला हा रुखवत अस्सल मराठी वाटत असला तरी त्याचं मूळ मात्र फारसी – अरबी शब्दांत असल्याचं दिसतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1649046345.png [postimage] => upload_post-1649046345.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 04 Apr 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [482] => Array ( [PostID] => 23477 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग २/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

“वा, म्हणून काय झालं? सकाळची वेळ, अन् चहा घेतल्याशिवाय तुम्हांला जाऊं दिल्याबद्दल घरी आल्यावर मला काय म्हणतील?" असें म्हणून कमलाबाईंनी आपला चहा करण्याचा उद्योग चालूच ठेवला; व प्रभाकरपंतांनीही तिला विशेष हरकत घेतली नाही. इतक्यांत स्टोव्ह पेटून त्यावर चहाचे आधण ठेवून कमलाबाईंनी किटलींत चहाची पूड टाकली; व दोन कपबशा पुढे ओढून त्या म्हणाल्या,

“अन् प्रभाकरपंत, तेही खरंच आहे. इकडेही सरकारी नोकरी असायची म्हणून तर तुम्हांला आमच्याकडे येतां येतं. नाहीं तर मी चळवळीत पडल्यामुळे तुम्हांला आमच्या घरी यायची जरा अडचणच व्हायची नव्हे का?"

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648609669.png [postimage] => upload_post-1648609669.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [483] => Array ( [PostID] => 23476 [post_title] => देश सेविकेचें रहस्य - भाग १/१३ [post_content] => [post_excerpt] => १९३२ साली सात लेखकांनी मिळून लिहीलेली मराठीतील दीर्घकथा [post_shortcontent] =>

ती लखोटा केशवरावांच्या हातांतून घेण्याचा प्रयत्न करणार, तोंच हे सगळे ओळखून केशवरावांनी तो लखोटा आपल्या सदऱ्याच्या खिशांत घातला. कमलाबाईंच्या तोंडतोफेचा भडिमार आतां जोरांत चालू झाला असता, पण तितक्यांत त्यांच्या ओळखीची पिकेटर-स्वयंसेविका तेथे आली. “या यमुनाबाई, पिकेटिंग काय म्हणतं!” इत्यादी शब्दांनी स्वागत झाल्यावर यमुनाबाईंनी “व्हाइटवे-लेडलॉ कंपनीजवळ तुमच्यानंतर पिकेटिंगची पाळी घेतली तेव्हां कांहीं गर्दी नव्हती,” पण काही वेळाने असा असा प्रकार होऊन अशी अशी गर्दी झाली, व अखेर पोलिसांची लाठीबाजी वगैरे गोष्टींचें रसभरित वर्णन केले. हें वर्णन ऐकून पोलिसांना शिव्या वगैरे देऊन झाल्यावर वास्तविक यमुनाबाईंनी जावयाचें, पण आज त्या जाण्याचे लक्षण दिसेना. कांहीं तरी बोलायचे राहिले आहे असे त्यांच्या एकंदर चर्येवरून दिसे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648609249.png [postimage] => upload_post-1648609249.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Apr 2022 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [484] => Array ( [PostID] => 23479 [post_title] => भाषानियोजन आणि मराठी भाषा [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेच्या सार्वत्रिक व शासकीय अवहेलनेचा ढळढळीत पुरावा.. [post_shortcontent] =>

बंद पडणाऱ्या मराठी शाळा हा मराठी भाषेच्या सार्वत्रिक व शासकीय अवहेलनेचा ढळढळीत पुरावा आहे. असे का झालेउचित व न्याय्य भाषाधोरणकालबद्ध व उद्दिष्टलक्ष्यी भाषानियोजनभाषाविकासाची उत्तरदायी व सक्षम यंत्रणा यांच्या अभावाची ही अपरिहार्य परिणती आहे. अशा निर्नायकीनिरंकुश परिस्थितीत मराठी भाषा अद्याप टिकून आहे, याचेच नवल वाटते. आज मराठी भाषेला भीती आहे; ती इंग्रजीची नव्हे, तर भाषाविकासाची सक्षम यंत्रणा प्रस्थापित न करणाऱ्या व त्याबाबतचे उत्तरदायित्व नाकारणाऱ्या महाराष्ट्र सरकारची.” - ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा भिजत धोरण पडलेल्या मराठीविषयीचा लेख
‘नियोजन’ ही व्यवस्थापनशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. मात्र हे शास्त्र स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून अस्तित्वात येण्याआधीपासून लोक व्यवस्थापन करीत होते आणि नियोजनही करीत होते. कोणतीही व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी ती समस्या आधी नीट समजून घेणे, काही तरी चमत्कार घडून ती समस्या आपोआप सुटेल म्हणून वाट पाहत न बसता, ती जाणीवपूर्वक सोडवण्यासाठी उद्दिष्टलक्ष्यी व योजनाबद्ध सर्व तयारीनिशी कृती करणे; ह्या मार्गाचा अवलंब फार पूर्वीपासून मनुष्य करीत आला असला, तरी त्याची सैद्धान्तिक मांडणी करून समाजाच्या सर्व व्यवहारक्षेत्रांत ह्या मार्गाचे प्रभावी उपयोजन कसे करता येईल, याचे मार्गदर्शनपर साहित्य मात्र आधुनिक काळात लिहिले गेले. समस्येच्या भूतवर्तमान स्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करून ती सोडवण्याची संभाव्य कृती किंवा तिची रूपरेषा ठरवणे म्हणजे नियोजन होय. शहाणी माणसे आपल्या दैनंदिन व्यवहारांत तर हे करीतच असतात. त्यांच्या व्यावहारिक यशाचे ते एक महत्त्वाचे कारण असते. आर्थिक क्षेत्रात तर नियोजनाशिवाय पानही हलत नाही. अन्य व्यवहारक्षेत्रांतही विकासप्रक्रियेचा व समस्यानिर्मूलनाचा खात्रीचा मार्ग म्हणून नियोजनाचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648704592.png [postimage] => upload_post-1648704592.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 31 Mar 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, भाषानियोजन, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [485] => Array ( [PostID] => 23478 [post_title] => लता मंगेशकर श्रद्धांजली [post_content] => [post_excerpt] => भारतात अन परदेशातच नाही तर त्रिखंडात विजयपताका फडकवणाऱ्या ‘भारतरत्न’ लता मंगेशकर म्हणजे विश्वविख्यात गायिका लतादीदी. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सारे एकवटून विधात्याने एक सुरेल कंठ घडवला आणि 28 सप्टेंबर,1929 या प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांच्या स्वाधीन केला. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर इथे लतादीदींचा जन्म झाला. [post_shortcontent] =>

  भारतात अन परदेशातच नाही तर त्रिखंडात विजयपताका फडकवणाऱ्या ‘भारतरत्न’ लता मंगेशकर म्हणजे विश्वविख्यात गायिका लतादीदी. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सारे एकवटून विधात्याने एक सुरेल कंठ घडवला आणि 28 सप्टेंबर,1929 या प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांच्या स्वाधीन केला. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर इथे लतादीदींचा जन्म झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648622486.jpg [postimage] => upload_post-1648622486.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Mar 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Lata Mangeshkar [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [486] => Array ( [PostID] => 23469 [post_title] => व्यापाराचे व्याकरण - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => काही दुकाने आपणांस अशी आढळतात की ती जणूं काय एकट्या मालकाच्या खुषीसाठी चालविली असावीत अशी शंका येते [post_shortcontent] =>

निवळ दुकानांत माल मांडून ठेवणे म्हणजे जसा व्यापार नव्हे तसेच कारखान्यांतून तो नुसता तयार करणे म्हणजेही व्यापार नव्हे. ही साधी परंतु फार महत्त्वाची गोष्ट लक्षांत न राहिल्याने आजवर कैकजणांचे व्यापार धुळीस मिळाले आहेत. आपणांस एकट्याला माल आणून दुकान थाटतां येईल अथवा यंत्रातून तो तयार करितां येईल, परंतु एवढ्याने व्यापार होत नाही. तसे होण्यास आणखी इतरांची गरज लागते. तो माल घेणारे ग्राहक मिळाले पाहिजेत. म्हणून दुकानांत काय अगर कारखान्यांत काय तेथे विक्रीची बाब आल्याशिवाय त्यांच्या खटाटोपाला व्यापार असे म्हणतां येणार नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647429326.jpg [postimage] => upload_post-1647429326.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Mar 2022 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [487] => Array ( [PostID] => 23475 [post_title] => ‘दिव्य’दृष्टी दुर्बीण [post_content] => [post_excerpt] => ही दुर्बीण तयार करण्यासाठी एकंदर १० अब्ज अमेरिकी डॉलर खर्च झाले. त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा अमेरिकेचा. पण युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांनीही हातभार लावला आहे. ही दुर्बीण एरिना नावाच्या रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यात आली. आपल्या सूर्याच्या विरुद्ध दिशेला आणि पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर ठरलेल्या ठिकाणी (म्हणजेच L2 Lagrange Point या ठिकाणी) ती ३० दिवसांचा प्रवास करून जाणार आहे. [post_shortcontent] =>

‘जेम्स वेब’ ही आधुनिक दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात पाठवली गेली आहे. जगाच्या उत्पत्तीच्या अद्भुत व गूढ संकल्पनांचा शोध या टेलिस्कोपच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. एका टेनिस कोर्टच्या आकाराची ही महाकाय दुर्बीण आपल्याला चकित करणारा माहितीचा साठा पाठवेल, असा अंदाज आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648558230.jpg [postimage] => upload_post-1648558230.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Mar 2022 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [488] => Array ( [PostID] => 23474 [post_title] => पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वैभाषिक पाठ्यपुस्तक : मतमतांतरे [post_content] => [post_excerpt] => विद्यार्थ्यांसाठी द्वैभाषिक पाठ्यपुस्तक [post_shortcontent] =>

येत्या जूनमध्ये म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्वैभाषिक पाठ्यपुस्तक लागू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच केली आहे. बालकांमध्ये वय वर्षे आठपर्यंत एका वेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते, यादृष्टीने विचार करून सदर पाठ्यपुस्तक तयार केले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालक, शिक्षक, संस्थाचालक, मराठी भाषेचे कार्यकर्ते यांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत -
अशा निर्णयांपेक्षा गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण देण्यावर भर द्यावा
मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये द्वैभाषा धोरण राबवण्यात येणार असल्याचे आपल्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले. यावर मला असा प्रश्न पडला आहे की, केवळ मराठी माध्यमातल्याच मुलांसाठीच हे धोरण का? दुसरं म्हणजे, मुलांना जेव्हा इतर भाषा शिकवायच्या असतात, तेव्हा त्या बोलून किंवा इतर माध्यमातून शिकवताच येतात. पुस्तकांद्वारे अनिवार्यपणे असे जे नियम शासन आता करू पाहतेय, सतत वेगवेगळ्या गोष्टी बदलल्या जातायत, हे करण्यापेक्षा मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल आणि मातृभाषेतून शिक्षण कसं मिळेलं, याबाबत शासन का लक्ष देत नाहीये? इंग्रजी माध्यमाकडे शासनाचा ओढा जास्त का आहे? तिथल्या मुलांना महाराष्ट्राची भाषा येतेय का? इथली परिसर भाषा येतेय का? याबद्दल शासन कितपत सजग आहे? म्हणजे केवळ मराठी माध्यमातील मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये दरवेळी वेगवेगळ्या गोष्टी आणण्यापेक्षा इतर जे महत्त्त्वाचं गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणं आहे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
शासन जेव्हा शिक्षण क्षेत्रात अशी वेगवेगळी धोरणं लागू करते, त्यावेळी शिक्षकांची त्याबाबतची गुणवत्तादेखील शासनाने तपासणं गरजेचं आहे. किंवा त्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण शासन घेतंय का? हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा निर्णयामुळे मराठी भाषा गौण आहे आणि इंग्रजी आली तरच शिक्षणाचा दर्जा वाढवला जाऊ शकतो, अशा पद्धतीचा संदेशही नकळत पोहोचवला जातोय का? नकळत मराठी मध्यमातील मुलांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? हाही विचार झाला पाहिजे.
सई तांबे - ‘स्टोरी टेल’मध्ये कार्यरत आणि एक सुजाण पालक
शिक्षकांच्या अध्यापन क्षमतेवर ताण येण्याची शक्यता
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिलीसाठी द्वैभाषिक पुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे, असा शासनाचा निर्णय आपण सर्वांनी ऐकला आहे. या निर्णयाचं स्वागतच आहे, पण जिल्हापरिषदेच्या आणि इतर शाळांतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की, आधीच प्रत्येक मूल एकापेक्षा जास्त भाषा शिकतच आहे. शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या मराठी, इंग्रजी हिंदी आणि स्वतःची बोलीभाषा, याशिवाय शाळा ज्या माध्यमाची आहे ती भाषाही मूल शिकते. परंतु, ग्रामीण किंवा इतर बोलीभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी किंवा प्रमाणभाषेपर्यंत आणताना अनेक अडचणी आणि आव्हाने आज शिक्षकासमोर आहेत. त्यात या द्वैभाषिक पाठ्यपुस्तकातून नवीन शब्द मूल शिकेलही, पण त्याची सक्ती शासनाने करू नये. शासनाने प्रायोगिक तत्त्वावर असे उपक्रम राबवावेत, असं मला वाटतं. सक्तीने अंमलबजावणी पार पडेलही, पण ग्राऊंड लेव्हलला म्हणजे शिक्षकांकडून ही अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली तर अपेक्षित परिणाम दिसून येणार नाहीत. कारण, ग्रामीण आणि जिल्हापरिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीला दोनच शिक्षक असतात; आणि सहावी ते आठवीला पट कमी असेल तर तिथेही एका वर्गाला एक शिक्षक, अशी व्यवस्था आढळत नाही. शिक्षक कमी असतात, कारण पटही कमी असतो. प्रत्येक शिक्षकाला सर्व विषय शिकवावे लागतात, त्यामुळे एखादा नवीन उपक्रम वेगळ्या पद्धतीने राबवण्यासाठी शिक्षकांवर त्याचा ताण येऊ शकतो. 
चारुशीला भामरे - मुख्याध्यापक, आघाणवाडी-अंबरनाथ येथील जिल्हा परिषद शाळा
द्वैभाषा धोरणाबाबत शासनाने अभ्यासपूर्ण भूमिका जाहीर करावी 
द्वैभाषा म्हणजे नेमके काय, ते धोरण कशा पद्धतीने राबवले जाणार आहे, हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले नाहीये. मा. शिक्षणमंत्र्यांनी असे जाहीर केल्याचे कळते की, पहिलीपासून सर्व मराठी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये मराठी शब्द आणि वाक्यांसह इंग्रजी मजकूरदेखील असणार आहे. परंतु, असे एखादे निवेदन करणे पुरेसे नाही. त्याबाबत तपशिलात माहिती प्रसिद्ध करायला हवी.
खरे तर पहिली-दुसरीपासून इंग्रजी हा विषय २०००-२००१ या शैक्षणिक वर्षापासून शिकवला जातो. तिसरी-चौथीमध्ये परिसर अभ्यासाचे पाठ्यपुस्तक येते, ज्यात इतिहास, भूगोल आणि विज्ञान या  विषयांची ओळख होते. त्यात हे द्वैभाषा धोरण राबवले जाणार आहे का? असल्यास नेमके काय केले जाणार आहे? शिक्षकांना प्रशिक्षण मिळणार आहे का? दुसरा मुद्दा असा येतो की, पहिली व दुसरीला मुलं लेखन, वाचन नव्याने शिकत असतात. त्याबाबत नेमका काय विचार झाला आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र शासनाने २०२० मध्ये पथदर्शी प्रकल्पांतर्गत एकात्मिक व द्वैभाषिक पाठ्यपुस्तके काढली होती. आमच्या अ. भि. गोरेगावकर शाळेतही ती पुस्तके देण्यात आली होती. त्यात त्यांनी विज्ञान आणि गणित या विषयांच्या पाठांमध्ये नवीन संकल्पनांसाठी इंग्रजी प्रतिशब्द दिले आहेत. तसेच याच दोन विषयांच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे. मराठीत जो शब्द आला आहे, त्याला इंग्रजीत काय म्हणतात याची; म्हणजेच इंग्रजी शब्दांची ओळख त्या पुस्तकांच्या माध्यामातून करून देण्यात आली होती. सुरुवात म्हणून ते ठीक आहे. परंतु, द्वैभाषिक संकल्पनेत केवळ शब्द-ओळख किंवा अनुवादित शब्द अपेक्षित नसून; इंग्रजी भाषेतील माहिती विद्यार्थ्यासमोर आल्यास त्या शब्दसमूहाच्या मदतीने त्या माहितीचा अर्थ लावता येईल, तो समजून घेता येईल, तसेच साधा-सोपा संवाद, सूचना मुलांना समजतील, हेही अपेक्षित आहे. त्यातून मुले इंग्रजी ऐकू व बोलू शकतील, संवाद साधू शकतील, हळूहळू इंग्रजीतून विचार करू शकतील आणि कालांतराने अभ्यास विषयाच्या आशयाकडे जाऊ शकतील, ही अपेक्षा असायला हवी. हे सर्व कसे घडवून आणणार आहेत?
अगदी खरे सांगायचे तर, मोठे बदल करायची शासनाची ही पद्धत चुकीची आहे आणि मारकही. शासनाला जे काही करायचे आहे, त्याचे प्रारूप पहिले मांडले गेले पाहिजे, संकल्पना मांडायला पाहिजे. त्यावर जाहीर चर्चा व्हायला पाहिजे. ते घडले नाही, तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. शिक्षक-पालकांच्या मनात  संभ्रम मात्र नक्की निर्माण होतो. याचे एक उदाहरण बघू या. काही वर्षांपूर्वी  गणिताच्या पुस्तकात संख्यानामांची पद्धत अचानक बदलण्यात आली होती. त्यावर आम्ही आमचे आक्षेप कळवले होते. एक गोष्ट मान्य आहे की, इंग्रजी अंकाचे संख्यावाचन सोपे असते. उदा. 35 – thirty-five यात तीन आधी येते आणि पाच नंतर येते. हा क्रम मुलांना समजणे सोपे जाते. मराठीमध्ये आपण २५ - पंचवीसचं वाचन करताना पाच आधी बोलतो आणि वीस नंतर बोलतो. शतकानुशतके आपण ही भाषा वापरतोय. संख्यानामाची पद्धत जर बदलायची असेल तर त्याची पूर्वतयारी खूप करायला हवी होती. ते न करता शासनाने परस्पर ते सर्वांवर थोपवले होते. आणि नंतर हा बदल पाठ्यपुस्तकांतून काढूनही टाकण्यात आला होता. अशी धरसोड वृत्ती अजिबात चांगली नाही.
द्वैभाषा धोरण ही संकल्पना चांगली आहे, परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे द्वैभाषा पद्धतीचा वापर आणि दोन भाषांमधील पर्यायी शब्द किंवा अनुवादित शब्द सांगणं; किंवा शब्दसंचय/शब्दकोश तयार करणं, यांत खूप फरक आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार नेमके काय करणार आहे? त्यांची योजना काय आहे? हे धोरण कसे अमलात आणले जाणार आहे? हे सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे. शासनाने याविषयी ठोस भूमिका मांडायला हवी. त्यावर शासनाने नागरिकांकडून, शिक्षकांकडून प्रतिक्रिया मागवाव्यात, परिसंवाद भरवावेत, चर्चा घडवून आणावी. त्यातून ज्या काही सूचना आणि आक्षेप येतील, त्यातूनच द्वैभाषा धोरणासंबंधीची, तसेच कार्यपद्धतीची संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. या विषयावर वैचारिक, सामाजिक घुसळण झाली पाहिजे. कोणाच्या तरी मनात आले आणि निर्णय घेतला, असे नाही चालत. योग्य दिशादर्शक व अभ्यासपूर्ण पाया नसल्याने अशा धोरणांवर अंमलबजावणी होऊ शकत नाही किंवा कालांतराने अशी धोरणे मागे घ्यावी लागतात. याचा शासनाने विचार करायला हवा. 
गिरीश सामंत -कार्याध्यक्ष, दि शिक्षण मंडळ गोरेगाव, मुंबई
इंग्रजी माध्यमातील मुलांना द्वैभाषिक धोरणाची अधिक गरज
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मराठी माध्यमातील मुलांना पहिलीपासून द्वैभाषिक पुस्तकांची योजना आखणार असल्याचे जाहीर केले. त्याबद्दल मी असं म्हणेन की,   सेमी इंग्लिश हा जो आपण एक अर्धवट प्रकार सुरू केला होता, तोच अतिशय अशास्त्रीय आहे. पण, तरीसुद्धा बऱ्याच लोकांचा असा आग्रह असायचा की, पुढे जाऊन मुलांना इंग्रजीतील संज्ञा कळणार नाहीत. खंर तर विज्ञान-गणिताची जी परिभाषा असते, ती कळण्यासाठी आपण कुठल्या भाषेत शिकलो हे महत्त्वाचंच नाही. तरीसुद्धा इंग्रजीधार्जिण्या पालकांचा रेटा होता म्हणून सेमी इंग्लिश हे माध्यम सुरू करण्यात आलं. या प्रकारात लोकांना निवडीचा पर्याय होता. कोणाला पूर्ण मराठी माध्यमात शिकायचंय आणि कोणाला सेमी इंग्लिश माध्यमात शिकायचंय, याची मुलांना मुभा होती. पण, आता शासन द्वैभाषिक पुस्तकं निर्माण करणार आहे, याचा बोजा कोणावर येणार आहे? यामुळे पुस्तकांची केवळ पृष्ठसंख्या वाढेल, पुस्तकांच्या किमती वाढतील. पण, याने काय साध्य होणार आहे, ते काही कळलेलं नाही. जेव्हा अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात, तेव्हा त्या समितीवर कोण-कोण होते, काय पद्धतीची साधकबाधक चर्चा झाली, कशाच्या आधारावर त्यांनी हा निष्कर्ष काढला, द्वैभाषिक पुस्तकांची मुलांच्या विकासाच्या दृष्टीने, भाषिक विकासाच्या दृष्टीने काय उपयुक्तता आहे, याबद्दल काही तरी भाष्य केलं गेलं पाहिजे. असं काहीच न होता थेट जाहीर केलं जातं की, हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला हे शोभत नाही.
इथं मला पालकांबद्दल सुद्धा थोडंसं वैषम्य वाटतं. पालक एकत्र येऊन असं का म्हणत  नाहीत की, आम्हांला शासनाचा हा निर्णय मान्य नाही. आपल्या मुलांच्या विकासाच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पालकांनी जागरूक व्हावं, अशी माझी अपेक्षा आहे. दुसरीकडे, शासनाला मुलांचा द्वैभाषिक विकास करायचा असेल तर तो फक्त मराठी माध्यमातल्याच मुलांचा का बरं? इंग्रजी माध्यमात जी मुलं शिकत आहेत, त्यांना सुद्धा सर्व विषयांची द्वैभाषिक पुस्तकं दिली गेली पाहिजेत. सीबीएससी, आयबी बोर्डांच्या शाळांमध्येही ही द्वैभाषिक पाठ्यपुस्तकं अनिवार्य केली पाहिजेत. महाराष्ट्रातल्या मुलांना इंग्रजी आलं नाही तर फारसं बिघडणार नाही, कारण इंग्रजी ही काही महाराष्ट्राची व्यवहारभाषा नव्हे. पण, आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डातल्या मुलांना महाराष्ट्रात राहायचं असेल, तर व्यवहारासाठी त्यांनी मराठी शिकली तर ते त्यांच्या फार फायद्याचं होईल. तेव्हा आपल्या शालेय शिक्षण विभागाला अशा पद्धतीचं एखादं धोरण राबवायचंच असेल, तर इंग्रजी माध्यमातील मुलांना द्वैभाषिक पुस्तकं अनिवार्य करावीत, अशी माझी सरकारला अत्यंत कळकळीची विनंती राहील.
चिन्मयी सुमीत - अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत
सरकारी निर्णयांची पावलं वेळीच ओळखा
पहिलीची पाठ्यपुस्तकं आता द्वैभाषिक म्हणजे मराठीसह इंग्रजीत होणार, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मराठीतील एखाद्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात याची ओळख अगदी पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना व्हावी, असा शिक्षणमंत्र्यांचा हेतू आहे. हेतू चांगला आहे, पण या हेतूमध्ये केवळ मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनाच इंग्रजी समजावं असं म्हणणं आहे. इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना मराठी समजायला नको? की ते त्यांना समजतंच, अशी शिक्षणमंत्र्यांची खात्री आहे? की त्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना मराठी नाही समजलं तरी हरकत नाही, असं शिक्षणमंत्र्यांचं म्हणणं आहे?
पहिलीपासून अभ्यासक्रमात इंग्रजी विषय हे धोरण २००० सालापासून महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलं आहे. आता पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम स्वीकारत आहे. म्हणजे गेल्या वीस वर्षांत आपण जे धोरण राबवलं ते पुरेसं नव्हतंच, याची ही एक प्रकारे कबुलीच नाही का?
राज्य शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकात मराठीसह इंग्रही हा बदल करणारा राज्याचा शिक्षण विभाग राज्याबाहेरील मंडळांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबी) पाठ्यपुस्तकांतही इंग्रजीसह मराठी हा बदल करण्यासाठी काही करणार आहे का? तसं करणार नसेल, तर मराठीला शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचं हे आणखी एक पुढचं पाऊल आहे, असंच म्हणावं लागेल!
द्वैभाषिक अभ्यासक्रमाला विरोध अजिबात नाही. अर्थात, हे पहिलीपासून करावं का याबद्दल शिक्षणतज्ज्ञांनी, अभ्यासकांनी जरूर बोलावं. मात्र मराठी माध्यमातच असा बदल होणार असेल आणि इंग्रजी माध्यमात याला 'सरकारी सूट' मिळणार असेल, तर आज जे-जे मराठीत लिहिताहेत, वाचताहेत, पाहताहेत त्यांनी या बदलाचे भविष्यात काय परिणाम होणार आहेत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. गांभीर्याने विचार का केला पाहिजे यासाठी वानगीदाखल एकाच निर्णयाबद्दल सांगतो - मराठी माध्यमात शिकलेली व्यक्ती मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नोकरी करण्यास अपात्र आहे, असा नियम मुंबई महापालिकेने मुंबई पब्लिक स्कूलच्या शिक्षक भरतीसाठी २००८ साली केलेला होता. मराठीबाबत आग्रही असणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही हा नियम तेव्हा माहीत नव्हता. पण त्याचा परिणाम आता दिसतो आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील १५० मुला-मुलींची निवड मुंबई पब्लिक स्कूलच्या शिक्षक भरतीत होऊनसुद्धा, केवळ हा नियम दाखवून त्यांना मुंबई महापालिकेने नोकरी नाकारली आहे. ते १५० आंदोलक गेले १३० दिवस आझाद मैदानात आंदोलन करत आहेत, पण कुणीही त्यांची दखल घेत नाही. कालच त्यांनी मूक मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी त्यांना अटकही केली. सांगायचा मुद्दा एवढाच की, सरकारी बदलांची पावलं वेळीच ओळखली तर भविष्यात ससेहोलपटीची वेळ येणार नाही. 
आनंद भंडारे - कार्याध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
शिक्षण-अभ्यासक, पालक, शिक्षक, शाळा-संस्थाचालक, नागरिक अशा कोणत्याही दृष्टिकोनातून आपणांस शासनाच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया द्यायची असल्यास     https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_iGkf_z60FgG-1dmq-FrCoOVYMvF7FdSon7C0OOh0SIS5XA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0. हा गूगल अर्ज भरून पाठवावा. आपल्या साधकबाधक प्रतिक्रियांमुळेच या निर्णयाची योग्यायोग्यता सिद्ध होऊ शकणार आहे, ज्यामुळे भावी पिढ्यांना आनंददायी शिक्षण मिळू शकेल.  

मराठी अभ्यास केंद्र
संपर्क - मयूरी चव्हाण -७५०६२६२८८८

 

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648458839.png [postimage] => upload_post-1648458839.png [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 28 Mar 2022 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => द्वैभाषिक धोरण, मराठी अभ्यास केंद्र, शासन निर्णय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [489] => Array ( [PostID] => 23470 [post_title] => व्यापाराचे व्याकरण - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => प्रस्तुत लेखमालेमध्ये आम्हांस हे दाखवायचे आहे की व्यापाराचेही एक शास्त्र आहे. [post_shortcontent] =>

व्यापरधंद्यापेक्षां नोकरीकडे अगर खासगी धंद्याकडे आमच्या लोकांचे विशेष लक्ष असण्याचे कारण त्याविषयींच्या ज्ञानाची कमतरता हे तर एक आहेच, परंतु दुसरे व विशेष कारण म्हणजे व्यापाराबद्दल वाटत असलेली अशाश्र्वती हे होय. व्यापारांत पडून प्रसंगी हातचे असेल तेही गमावण्यापेक्षां खात्रीची मीठभाकरी पुरविली असेच बहुतेकांस वाटते. त्यामुळे व्यापारांत शिरण्यस अनुकूल स्थिती असणारेही कित्येकजण त्याला हाती घेण्यास धजत नाही. अलीकडे ही प्रवृत्ती थोडी बदलत आहे हे देशाच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. व्यापारविषयी अशा प्रकारची साशंक दृष्टी कां असावी याचा विचार केल्यास आपणांस असे दिसून येईल की व्यापाराचा सशास्त्र रीतीने अभ्यास करणारे व त्यांतील सिद्धांतांच्या अनुरोधाने व्यापार करणारे फार थोडे आढळतात. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647429469.jpg [postimage] => upload_post-1647429469.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Mar 2022 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [490] => Array ( [PostID] => 23468 [post_title] => स्वदेशी [post_content] => [post_excerpt] => एखाद्या खादीवेषधारी लक्षाधीशाशेजारी एखादा गरीब मनुष्य खादीचा पोषाख चढवून निःसंकोचपणे बसूं लागला. [post_shortcontent] =>

कोणताही रोग नाहीसा करावयाचा झाल्यास त्यावर वैद्य दुहेरी उपाय सांगत असतो, “एक, अमुक औषध घ्या आणि दुसरे, अमुक पथ्य पाळा.” पथ्य हे नेहमी नकारात्मक असावयाचे. जसे, बाधक पदार्थ खाऊ नयेत, थंड पाणी पिऊ नये वगैरे. ह्याच गोष्टीचा दृष्टांत घेऊन आपण स्वदेशीचा विचार केला तर, हिंदुस्थानच्या दारिद्र्यरोगावर स्वदेशी माल विकत घेणे हे औषध ठरेल मग पथ्य कोणते? पथ्य म्हणजे परदेशा मालावर बहिष्कार हे होय. वर सांगितलेच आहे की, पथ्य हे नकारात्मक असते. त्यांत काय करूं नये हे सांगितलेले असते. बहिष्कार ही अशीच नकारात्मक गोष्ट होय.

‘परदेशी मालाचे गिऱ्हाईक कमी करणे हीच तो माल आमच्या देशांत न येण्याच्या तजविजीची पहिली पायरी होय. होईल तितके करून स्वदेशी मालच वापरावयाचा असा पुष्कळ लोकांनी संकल्प केला म्हणजे देशी मालाचा खप वाढून तो जास्त जास्त उत्पन्न करण्यास उमेद येईल.’ या साध्या शब्दांत १८९६ साली केसरीकारांनी स्वदेशी व बहिष्कार या औषधपथ्याची माहिती दिली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647428606.jpg [postimage] => upload_post-1647428606.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Mar 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [491] => Array ( [PostID] => 23473 [post_title] => भाषाविचार - राममनोहर लोहिया (भाग – ३१) [post_content] => [post_excerpt] => सत्तेवरील एकाधिकार संपुष्टात आणण्याची हाक लोहियांनी दिली. [post_shortcontent] =>

 लोहियांच्या म्हणण्यात ताकद आहे. त्यांचं बिगर काँग्रेसवादाचं धोरण जितकं महत्त्वाचं होतंतितकंच ‘इंग्रजी हटाओ’चं आहे. इंग्रजी जाणणाऱ्या मूठभर लोकांच्या जिवावर हा देश चालणार नाही आणि चालला तरी त्यातून निर्माण होणारी व्यवस्था न्याय्य असणार नाहीयाची स्पष्ट जाणीव लोहियांना झालेली दिसते. मात्र त्यावेळी त्यांनी  'इंग्रजी हटाओअशी घोषणा न करता देशी भाषा किंवा प्रादेशिक भाषा बचाओ अशी केली असतीतर त्याला यश मिळण्याची अधिक शक्यता होती. लोक इंग्रजीच्या वसाहतवादी वर्चस्वा-  राममनोहर लोहिया बद्दल जितके साशंक आहेत, तितकेच हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाबद्दलही साशंक आहेत.” राममनोहर लोहिया यांची भाषिक भूमिका मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
राममनोहर लोहिया हे समाजवादी चळवळीतले अग्रगण्य नेते. भारतातली समाजवादी चळवळ विखंडित, शतखंडित झाली आहे हे लक्षात घेता, अशा चळवळीतल्या नेत्याचं देशातल्या राजकारणातलं स्थान नीट अधोरेखित न होणं हे स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. या लेखात लोहियांच्या भाषाविषयक भूमिकेचा व त्याचा भारतीय राजकारणावर झालेल्या परिणामांचा विचार करू. जात आणि भाषा ही शोषणाची दोन हत्यारं आहेत. शोषकांच्या हातातून ती हिसकावून घेतल्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकणार नाही, असं लोहियांच मत होतं. म्हणून मूठभर उच्चवर्णीय आणि इंग्रजीशिक्षित यांचा सत्तेवरील एकाधिकार संपुष्टात आणण्याची हाक लोहियांनी दिली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1648094112.png [postimage] => upload_post-1648094112.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 24 Mar 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, राममनोहर लोहीया, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [492] => Array ( [PostID] => 23467 [post_title] => सारे प्रवासी घडीचे ग्रंथसमीक्षण - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => या पुस्तकाचे गुण सांगितले, पण त्यांतील दोषांचे काय? दोष असें कांहीं आढळले नाहीत तर सांगणार तरी काय? [post_shortcontent] =>

कांहींशा गैरसावधपणे वाचन करणाया माझ्या एका मित्राने, “दळवींचे सारे प्रवासी घडीचे हे विनोदी कथांचे पुस्तक बाचलेत का?” असा प्रश्न मला केला होता. माझ्या या मित्राचे हे मत थोडेसे अतिव्याप्त असले तरी दळवींच्या या पुस्तकांत भरपूर विनोदी प्रसंग आहेत हे खरेच. दळवी हे एक आजचे प्रथम कोणीतील विनोदी लेखक आहेत. विनोद आणि गंभीर लेखन या दोन्ही प्रकारांत दळवींचा हात सारख्याच कुशलतेने चालतो. माणसाच्या स्वभावातील छांदिष्टपणा, विक्षिप्तपणा, लहरीपणा यामुळे कित्येक वेळां जे अवघड व अडचणीचे प्रसंग गुदरतात त्यातील विनोद दळवी टिपतात. कोकणातील माणसात तर हा मालमसाला भरपूर.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647427576.jpg [postimage] => upload_post-1647427576.jpg [userfirstname] => वसंत शिरवाडकर [userlastname] => [post_date] => 23 Mar 2022 [post_author] => 6271 [display_name] => वसंत शिरवाडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [493] => Array ( [PostID] => 23466 [post_title] => सारे प्रवासी घडीचे - पूर्वार्ध (१९६५ सालची समीक्षा) [post_content] => [post_excerpt] => परंतु ही व्यक्तिचित्रे तुमच्या मनाचा ठाव घेतात ते केवळ त्याच्या शैलीदार वर्णनामुळे नव्हे, तर लेखकाने त्यांना गाढ सहानुभूतीची डूब दिली आहे म्हणून. [post_shortcontent] =>

आपू हा येथे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतो आहे. आपू हे त्याचे बालपणाचे नांव. मध्ये अनेक वर्षांचा खंड पडल्यानंतर तो कोकणातील आपल्या जन्मगावी आला आहे. प्रवासात त्याच्या डोक्यांत मृत्यूचे विचार घोळत राहतात हे अर्थपूर्ण आहे. बाळपणी ज्यांचा सहवास मिळाला त्यांच्यापैकी आता कोण हयात असतील व कोण गेले असतील या विचाराने त्याच्या मनाला ग्लानि येते. मनाची ही स्थिति 'ग्लानि' या शब्दांत दळवींनी अतिशय अचुकपणे व्यक्त केली आहे. पुस्तकांत कित्येक विनोदी- अगदी पोट भरून हंसावे-असे प्रसंग आहेत. तथापि मनाला ग्लानि आणणारी व्याकुळतेची ही भावना त्यातील सर्व चित्रणाच्या तळाखालून संथपणे वाहत असल्याचा भाग होतो. दळवींचे हे एक मोठे यश.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647427236.jpg [postimage] => upload_post-1647427236.jpg [userfirstname] => वसंत शिरवाडकर [userlastname] => [post_date] => 21 Mar 2022 [post_author] => 6271 [display_name] => वसंत शिरवाडकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [494] => Array ( [PostID] => 23472 [post_title] => शिक्षणशास्त्रात भाषेचे महत्त्व [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी ही भाषा जर माध्यम म्हणून स्वीकारली, तर मुलांच्या आकलनशक्तीवर दुप्पट ताण पडतो... [post_shortcontent] =>

समजण्याची क्रिया मातृभाषेच्या संदर्भात जशी सुलभतेने होते, तशी परक्या किंवा इतर भाषांच्या संदर्भात होऊ शकत नाही. कारण, ती भाषा ‘ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या’ भरपूर संधी उपलब्ध होऊ शकत नाहीत. घरीदारी, शाळेत, मैदानात, शैजारीपाजारी जसे मातृभाषेचे वातावरण असते तसे, त्या दुसऱ्या भाषेचे वातावरण नसते. म्हणून मुलांच्या शिक्षणाचे माध्यम ‘मातृभाषा’च असावे. इंग्रजी ही भाषा जर माध्यम म्हणून स्वीकारली, तर मुलांच्या आकलनशक्तीवर दुप्पट ताण पडतो.” – हेमा क्षीरसागर यांचा शिक्षणाशास्त्रातील मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख.
कोठेही जा मनुष्यजीवन भाषाव्यापृत दिसते।
कोठेही जा दिशादिशांतून भाषा कानी येते।।

ईश्वराचे सर्वव्यापित्त्व वर्णन करताना ‘स्थिरचर व्यापून दशांगुळे उरला’ म्हणतात. हेच वर्णन आज भाषेलाही तंतोतंत लागू पडते. मानवी जीवनाचे एकही क्षेत्र असे नाही, की जिथे भाषेचा प्रवेश नाही, वापर नाही, संचार नाही. मानवाच्या जीवनात क्षणोक्षणी व पावलोपावली भेटणाऱ्या व लागणाऱ्या वस्तूंना नावे असतात. धनधान्य, अन्नपदार्थ, घरदार, वस्त्रेप्रावरणे यांना नावे असतात. पर्यावरणातील झाडे, वेली, फुले, फळे, प्राणी-पक्षी, पाऊस-पाणी, वादळवारा यांसारख्या नैसर्गिक घटना यांनाही नावे असतात. हवा जशी डोळ्यांना दिसत नसूनही सर्वत्र भरून राहिली आहे, तशीच भाषाही डोळ्यांना दिसत नसूनही सर्वत्र भरून राहिली आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान, संगीत, चित्रकला, नृत्यकला, गणित, तत्त्वज्ञान; एवढेच नाही, तर ईश्वर चिंतनात सुद्धा भाषा भरून राहिली आहे. जशी जागेपणी तशी स्वप्नातही, जशी कल्पनेत तशी विचारातही, जशी दुसऱ्याशी संवाद साधायला तशीच स्वतःशी मनातल्या मनात बोलायला सुद्धा आपण भाषा वापरतो. भाषाविरहित मानवी जीवन ही कल्पनाही अशक्य आहे.
 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647799079.png [postimage] => upload_post-1647799079.png [userfirstname] => Dr. Hema [userlastname] => Kshirsagar [post_date] => 21 Mar 2022 [post_author] => 6272 [display_name] => डॉ. हेमा क्षीरसागर [Post_Tags] => मराठी भाषा, मातृभाषेतील शिक्षण, डॉ. हेमा क्षीरसागर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [495] => Array ( [PostID] => 23465 [post_title] => निळा प्रहर; काळी सांवली [post_content] => [post_excerpt] => फाऊंटनाच्या बसस्टॉवर राघव तिची वाट बघत उभा असलेला बघताच तिची काया आणखीनच मोहरून निघाली [post_shortcontent] =>

‘सत्कार’मध्यें थोडें खाऊन नि कॉफी पिऊन ती जुहूच्या दिशेने निघाली तेव्हा सायंकाळची किरणे उतरूं लागली होती. जुहूच्या किनाऱ्यावर अध्याप वर्दळ सुरू झाली नव्हती. समोर निळा समुद्र सायंकाळच्या कोवळ्या किरणांत चमचमत होता. समुद्रकांठावरील माडांच्या झावळ्या मंद वाऱ्यावर सळसळत होत्या आणि सर्वत्र एक उत्साहवर्धक वातावरण जाणवत होते. सुमती आणि राघव किनाऱ्याच्या एका टोकाला, जिथे मुळीच गर्दी नव्हती, अशा ठिकाणी एकमेकांना बिलगून बसली. वाळूत राघवने अक्षरे कोरली- ‘सुमती-राघव.’ सुमतीने एकदा राघवकडे हसून पाहिले नि हळूवारपणे ‘सुमती’ या शब्दाच्या आधी ‘सौ.’ हे अक्षर कोरले. राघव हंसला. त्यालाही थट्टेची लहर आली. त्याने कंसांत ‘सौ. सुमती’च्या पुढे ‘आणखी चार दिवसांनी--’ असे लिहिले...

समोर क्षितीजावर सूर्यबिंब बुडत होते. निळा प्रहर उभा राहिला होता. सुमती आणि राघव त्या प्रहरांत गुरफटली होती, आस्ते आस्ते स्वतःला विसरत होती आणि एकमेकांची स्वप्ने घेऊन जगत होती. दोघांचीही श्वसने आणि स्पंदने जणू एकाच लयींत चालली होती. त्यांचा एकच ताल होता. एकच रंग होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647415845.jpg [postimage] => upload_post-1647415845.jpg [userfirstname] => Madhu Mangesh [userlastname] => Karnik [post_date] => 19 Mar 2022 [post_author] => 60 [display_name] => मधु मंगेश कर्णिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [496] => Array ( [PostID] => 23464 [post_title] => का? का? का? [post_content] => [post_excerpt] => सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश नीळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्याचं प्रमाण कमी असतं. ज्या वेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगांचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात, पण सूर्यास्ताच्या किंव्हा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून आधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या रंगांचे किरण विखरून गलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगांच्या किरणांच विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाहून निघतं. [post_shortcontent] =>

मुलांनो, तुम्ही कधी निरीक्षण केलंय का, की सुती कपडे पाण्यात भिजवले की गडद दिसतात. असं का? दूध पांढरं असतं, पण आटवलं की पिवळसर दिसतं. असं का?...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647410429.jpg [postimage] => upload_post-1647410429.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Mar 2022 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [497] => Array ( [PostID] => 23471 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - दादाची खूण वहिनी जाणे (लेख – ३९) [post_content] => [post_excerpt] => ‘व्हंजी’प्रमाणे या संबोधनांनाही ‘जी’ हा आदरार्थी प्रत्यय लावला जातो. [post_shortcontent] =>

पश्चिम महाराष्ट्रात आताआतापर्यंत आत्याच्या मुलीला संबोधण्यासाठी ‘व्हंजी’ संबोधन वापरलं जात असे. या अर्थातही वहिनीची अर्थच्छटा दिसते. वहिनीचं लघुरूप ‘व्हं’ करून त्याला पुढे आदरार्थी ‘जी’ प्रत्यय जोडला आहे. मोठ्या बहिणीच्या नवऱ्यासाठी, मोठ्या दिरासाठी वापरली जाणारी दाजी, भाऊजी/भावजी ही संबोधनंही भावासाठी वापरल्या जाणाऱ्या दादा, भाऊ या संबोधनातून तयार झालेली आहेत. आणि ‘व्हंजी’प्रमाणे या संबोधनांनाही ‘जी’ हा आदरार्थी प्रत्यय लावला जातो.” – शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील वहिनी शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
भारतातील मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमधील नातेवाचक शब्द पाहिले की आपल्या भाषा सासंकृतिकदृष्ट्या किती समृद्ध आहेत याची साक्ष पटते. मोठ्या बहिणींना संबोधण्यासाठी पूर्वी जिजी, आक्का, ताई, माई, बाई, अशी अनेक संबोधनं वापरली जात. हा क्रम त्यांच्या मोठेपणाच्या श्रेणीवरूनही ठरत असे. म्हणजे भावंडांत सर्वांत मोठी ती जिजी, बहिणींमध्ये सर्वात मोठी ती आक्का अन् मग श्रेणीनुसार ताई, माई, बाई ही संबोधनं वापरली जात. हळूहळू या श्रेणींतला काटेकोरपणा गेला असावा. आता कुटुंबं आटोपशीर झालेली असल्याने हा क्रम पाळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र आजही महाराष्ट्रातल्या अनेक भागांत गेल्या पिढ्यांमधील कुटुंबामध्ये मोठ्या बहिणींसाठी याच क्रमाने संबोधनं वापरण्याची पद्धत आहे. हीच गोष्ट पूर्वी दादा, नाना, आप्पा, भाऊ या संबोधनांचीही असावी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647454004.png [postimage] => upload_post-1647454004.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 17 Mar 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [498] => Array ( [PostID] => 23460 [post_title] => शिवाजीमहाराजांचे अर्थकारण - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => यापुढे या जमीनदारांनी बुरुजाचा वाडा किंवा गढी बांधू नये, साधे घर बांधून राहावे, असा सक्त बंदोबस्त केला. [post_shortcontent] =>

पूर्वीच्या अंदाधुंदीच्या काळांत बांधून दिलेल्या धारापद्धतीशिवाय अधिक वसूल करण्याचा आणखी एक शिष्टसंमत मार्ग म्हटला म्हणजे सरकारने व देशमुख-देशपाड्यांनी रयतेवर आणखी पट्ट्या बसविणे हा होता. देवस्थाने व विद्वान वेदमूर्ति यांची इनामे व वर्षासने ही अशाच पद्धतीने रयतेला पुण्य मिळावे म्हणून वसूल केली जात. व या देवस्थानांचे वा वेदमूर्तींचे गुमास्ते क्वचित् चालू वहिवाट प्रस्थापित करून परस्परही आपआपल्या मालकासाठी वसुली करून घेऊन जात. महाराजांनी या पट्ट्यांमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या जादा व बऱ्याच वेळा अनिश्र्चित म्हणून जुलमी आकारणीचा बंदोबस्त केला (शिवचरित्रसाहित्य खंड ४ ले. ६८३.) आणि रयतेला उत्पन्नाची शाश्र्वती मिळवून दिली. राजांनी धर्मादाय इनामे बंद केली नाही. परंतु ती रयतेकडून वसूल केली जात ते बंद केले व त्यांची रक्कम किंवा गल्ला सरकारी तिजोरींतून किंवा कोठींतून सरकारी अधिकाऱ्यांनी परस्पर द्यावी असे ठरविले. यामुळे रयतेवरचे केवढे दडपण कमी झाले हे समजण्यासाठी त्या काळामध्ये कल्पनेनेच संचार केला पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647051891.jpg [postimage] => upload_post-1647051891.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Mar 2022 [post_author] => 2392 [display_name] => दि. वि. काळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [499] => Array ( [PostID] => 23463 [post_title] => शिक्षणाचा नवा फंडा, कधीतरी घालतो गंडा [post_content] => [post_excerpt] => स्मार्ट पद्धतीने शिकणाऱ्या स्मार्ट मुलांनी अशा फसवेगिरीला बळी पडू नये, म्हणून या टिप्स. हे माध्यम वापरताना अज्ञानाने किंवा अनवधानाने फशी पडू नका. [post_shortcontent] =>

कोणताही विषय ऑनलाइन शिकण्यासाठी पैसे भरण्यापूर्वी नीट खबरदारी घेतली नाही तर फसगत होऊ शकते. १५ मार्च जागतिक ग्राहक दिन. त्यानिमित्त हा लेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647254489.jpg [postimage] => upload_post-1647254489.jpg [userfirstname] => वसुंधरा [userlastname] => देवधर [post_date] => 14 Mar 2022 [post_author] => 6270 [display_name] => वसुंधरा देवधर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [500] => Array ( [PostID] => 23462 [post_title] => चंद्रसूर्याची कहाणी मांडणारा केशराच्या देशातला चित्रपट चित्रपट : द सन ऑफ दॅट मून (इराण ) [post_content] => [post_excerpt] => " इराणी संस्कृतीत सूर्य हे पुरुषाचे आणि चंद्र हे स्त्रीचे आदिम प्रतीक मानले जाते , पुरुष हा प्रकाश आणि स्त्री अंधाराचे प्रतिनिधित्व करते. पण माझा चित्रपट पुरुषाच्या तुलनेत स्त्रीच्या आयुष्यातील अंधार दर्शवतो ", ' द सन ऑफ दॅट मून ' (Khorshid-e- Aan Mah) या बलुची भाषिक प्रेमकहाणीची दिग्दर्शक सितारा एस्कन्दरी आपल्या चित्रपटाबद्दल सांगत होती . [post_shortcontent] =>

" इराणी संस्कृतीत सूर्य हे   पुरुषाचे आणि चंद्र हे स्त्रीचे   आदिम  प्रतीक मानले  जाते ,  पुरुष हा  प्रकाश आणि  स्त्री अंधाराचे प्रतिनिधित्व करते. पण माझा  चित्रपट  पुरुषाच्या तुलनेत स्त्रीच्या आयुष्यातील अंधार दर्शवतो ",  ' द सन ऑफ दॅट मून ' (Khorshid-e- Aan Mah) या बलुची भाषिक प्रेमकहाणीची  दिग्दर्शक सितारा एस्कन्दरी  आपल्या  चित्रपटाबद्दल  सांगत होती  .

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647238767.jpg [postimage] => upload_post-1647238767.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Mar 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => IFFI 52 ,Iranian Cinema [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [501] => Array ( [PostID] => 23461 [post_title] => शिक्षणाचे लोकशाहीकरण [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाचे लोकशाहीकरण कसे करावे ..... [post_shortcontent] =>

शिक्षण हे व्यापक समाजाच्या सबलीकरणाचे साधन आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे मोजक्या लोकांना उपलब्ध होणारी महागडी शिक्षणव्यवस्था आणि दुसरीकडे बहुजनांच्या शिक्षणासाठी संसाधनांची मर्यादित उपलब्धता, अशा पेचात भारतीय समाज अडकला आहे. शिकलेले लोक स्वाभाविकपणे लोकशाहीबद्दल आस्थेवाईक होतात असे नाही. अनेकदा त्यांची अ-लोकशाही तत्त्वांबद्दलची आस्थाही उघड होते. अशा वेळी शिक्षणाचे लोकशाहीकरण कसे करावे आणि लोकशाहीतल्या सर्वांना अवकाश देणाऱ्या शैक्षणिक व्यवस्था कशा असाव्यात, हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. या व अशा मुद्द्यांचा मागोवा घेणारा गिरीश सामंत यांचा लेख...
लोकशाहीतील मूलतत्त्वे
केवळ नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि दर पाच वर्षांनी निवडणुका होऊन सरकारे स्थापन झाली किंवा ती बदलली गेली म्हणून लोकशाही अस्तित्वात आहे, असे मानणे योग्य ठरत नाही. मग लोकशाही कशाला म्हणायचे? भारतात अशी बळकट लोकशाही अस्तित्वात आहे, असे म्हणता येईल का? याची उत्तरे प्रत्येकाला शोधावी लागतील.
ज्या व्यवस्थेत सर्व नागरिकांना समान (Equal) दर्जा आणि वागणूक दिली जाते, प्रत्येकाला संधीची समानता मिळते आणि लोक आपापसात चर्चा करून, संवाद साधून सहमतीने किंवा अल्पमताचा आदर करून बहुमताने निर्णय घेतात; तसेच सर्वजण त्या निर्णयांशी बांधिलकी मान्य करतात, ती व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. अशा पद्धतीने घेतलेला प्रत्येक निर्णय, मग तो कितीही छोटा आणि कोणत्याही स्तरावरचा असला तरी लोकशाही व्यवस्थेचे अस्तित्व जाणवून देणारा असतो. मतदानाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारांबरोबर समता, बंधुभाव, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय व अहिंसा अशी उदारमतवादी लोकशाहीची आणि मानवतेची अंगभूत मूल्ये आपल्या संविधानाने स्वीकारली आहेत. लोकशाहीत नागरिकांनी अशा मूल्यांचे आणि संकेतांचे पालन करणे अपेक्षित असते. त्यामुळे अशी मूल्ये आणि संकेत रुजवण्यासाठी समाजाचे सबलीकरण होणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
शिक्षणाची उद्दिष्टे आणि दर्जेदार शिक्षण
समाज हा व्यक्तींनी मिळून बनलेला असल्यामुळे व्यक्तिविकासातूनच सुदृढ समाजाची बांधणी होऊ शकते किंवा समाजविकास घडू शकतो. शाश्वत लोकशाही व्यवस्थेसाठी सुजाण, सुसंस्कृत आणि संवेदनशील मन असलेला तसेच विवेकवादी व जबाबदार नागरिक घडविणे हे आपले कर्तव्य बनते. दर्जेदार शिक्षण हे त्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरते. किंबहुना, शिक्षणाकडून ती अपेक्षा निश्चितच असते. त्यामुळे उपजीविकेचे साधन मिळवणे आणि व्यक्तिविकास साधून त्याद्वारे सशक्त, सुदृढ समाजाची बांधणी करणे, अशी शिक्षणाची ढोबळपणे दोन उद्दिष्टे मानता येतील.
शिक्षणाबद्दल बोलताना दर्जेदार शिक्षणाबद्दल बोलायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या व्याख्येनुसार नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांमध्ये शिक्षणाचा हक्क सामावलेला आहे. शिक्षणाचा हक्क म्हणजे केवळ साक्षरतेचा हक्क नाही, तर मातृभाषेतून मिळणाऱ्या मोफत आणि दर्जेदार शिक्षणाचा हक्क. वर उल्लेख केलेले दोन हेतू साध्य करू शकणाऱ्या शिक्षणाचा हक्क. असे शिक्षण हे नक्कीच पुस्तकी असणार नाही. ते कसे असावे आणि कसे नसावे, याबद्दल पुढे उल्लेख येतील. परंतु, काही कळीच्या मुद्द्यांचा सुरुवातीला उल्लेख करणे योग्य ठरेल.
गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कला, ज्ञान व क्रीडा अशा अंगांनी सर्वांगीण विकास साधणारे; जिज्ञासा वाढवणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे, ज्ञाननिर्मितासाठी आवश्यक अशा स्वतंत्र बुद्धीला आणि सर्जनशीलतेला वाव देणारे, जागतिक दर्जाचे समाजोपयोगी व रोजगाराभिमुख असणारे; आणि महत्त्वाचे म्हणजे, मानवतेची आणि लोकशाहीची मूल्ये रुजवणारे असायला हवे. त्यासाठी छोटी-छोटी उद्दिष्टे ठरवून काम करावे लागेल.
सध्याचे वास्तव
या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात सद्यःपरिस्थितीत  काय  घडते आहे, याचा धावता आढावा घेणे उचित ठरेल. पंतोजींच्या ‘छडी वाजे छमछम विद्या येई घमघम’पासून आपण कोसो दूर आलो आहोत हे खरे. परंतु बारकाईने पाहिले, तर आपली शालेय शिक्षणव्यवस्था मूळ हेतूंपासून फार दूर गेली असल्याचे दिसून येईल. इयत्ता आणि विषयांच्या उभ्या व आडव्या मांडणीत शिक्षण खंडित आणि कप्पेबंद झाले असल्याचे आपल्या सहज लक्षात येईल. तसेच मुलांचे शिकणे पुस्तकात आणि वर्गखोलीत बंद झाले आहे, हे वास्तवही नाकारता येणार नाही.
१९७५ नंतर आपल्या देशात आर्थिक-सामाजिकदृष्ट्या वंचित समाजातली, तळागाळातली मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊ लागली. त्या समाजातली शिक्षण घेणारी ती पहिली पिढी होती. घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात निश्चितच अडथळे येत होते, पण ती मुले शिकत होती. दोन-तीन पिढ्यांना शिक्षणाचा लाभ मिळालेल्या मध्यमवर्गातली मुले मात्र याच काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळू लागली. (आता सर्वांनाच इंग्रजी माध्यमाचे आकर्षण वाटू लागले आहे) सी.बी.एस.ई. (Central Board of Secondary Education), आय.सी.एस.ई. (Indian Certificate of Secondary Education), आय.बी. (International Baccalaureate) यांसारख्या बोर्डांचा प्रभाव वाढू लागला. शिक्षणाच्या बाजारीकरणाला सुरुवात होऊन शालांत परीक्षेचे आणि गुणांचे महत्त्व अवास्तव वाढत गेले. ‘पोर्शन’ पुरा करणे’ ही बाब मध्यवर्ती ठरली. परीक्षा या फक्त ‘स्मरणपरीक्षा’ बनल्या. ‘घोका आणि ओका’ हे यशाचे सूत्र ठरले. मुलांचे मूलपण जपणे, त्यांच्या मूलभूत क्षमतांना आणि प्रेरणांना वाव देणे, समज तयार होणे आणि आकलन होणे, तसेच कला आणि क्रीडा यांसारख्या शिक्षणातल्या महत्त्वाच्या बाबींना फाटा मिळाला. मुले परीक्षार्थी बनली. केवळ गुणांसाठी जीवाचा आटापिटा करू लागली. सहकार्याची जागा जीवघेण्या स्पर्धेने घेतली. मुले स्वकेंद्री होऊन परीक्षेच्या आणि पालक-शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली जाऊ लागली. या साऱ्याचा परिणाम म्हणून कोचिंग क्लास संस्कृती वेगाने फोफावत गेली. याबरोबर वाढत्या वेगाने गुणवत्तेचा ऱ्हास सुरू होऊन शाळा आहे, पण शिक्षण नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.
शिक्षण हे विद्यार्थी-केंद्री न राहता, केवळ पुस्तकातल्या माहितीवर आधारित आणि परीक्षा-केंद्री झाले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजांना, त्यांच्या क्षमतांना, विचारांना आणि मनातल्या भावनांना इथे वाव मिळत नाही. कोणीतरी सर्वांसाठी एकसमान अभ्यासक्रम व पाठ्यक्रम ठरवायचा आणि इयत्ता-विषयांच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांनी पुस्तकातून मिळालेली माहिती आपापल्या डोक्यात कोंबायची, त्या माहितीवर आधारित प्रश्न विचारून मुलांची साचेबंद पद्धतीने परीक्षा घ्यायची आणि मिळवलेल्या गुणांवरून मुलांचे यश किंवा अपयश ठरवायचे, अशी आजची व्यवस्था आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण तर सोडाच, मुलांचे शिकणेच थांबले आहे. विचार करणे पूर्ण बंद झाले आहे. मुक्तपणे विचार करायची सवय नसल्यामुळे चिकित्सक, विश्लेषणात्मक, सर्जनशील, अमूर्त इत्यादी पद्धतींनी विचार करणे तर फार दूर राहिले. सध्याची शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांच्या विकासामधला अडथळा ठरत आहे. अशा परिस्थितीत सुसंस्कृत आणि संवेदनशील मन असलेला, तसेच विवेकवादी व जबाबदार नागरिक घडविणे, लोकशाहीची आणि मानवतेची मूल्ये रुजविणे यांसारख्या उद्देशांचा विचारसुद्धा करता येणे अशक्य आहे. ही कोंडी फोडण्याची कधी नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही शिक्षणाकडे पाहावे लागेल.
लोकशाही शिक्षण
लोकशाही शिक्षणाचा विचार नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युईंनी तो मांडला. अनेकांनी त्यात भर घातली. कित्येकांनी त्यावर प्रयोग केले. काही प्रयोग आजही सुरू आहेत. परंतु, ती चळवळ बनली नाही. तिचा व्यापक प्रसार झाला नाही. त्या विचारातली प्रमुख अंगे कोणती आहेत, ते आता पाहू या.
प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक मुलाला ते मिळायला हवे, हे मान्य करणे ही लोकशाही शिक्षणाची प्राथमिकता आहे. शिक्षण हक्क कायद्याने अठरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा हा हक्क अधोरेखित केला आहे. तसेच, प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, ते स्वयंप्रेरणेने आणि मोठ्यांच्या मदतीने शिकू शकते, स्वतः ज्ञान रचू शकते आणि शाळेबरोबरच समाजात मिळणाऱ्या अनुभवांतून सुद्धा ते शिकत असते. मुलांनी काय, केव्हा, कसे आणि कोणाकडून शिकायचे हा मुलांचा हक्क आहे, असे लोकशाही शिक्षणाची संकल्पना मानते. मुलांच्या या हक्कांचा आणि अधिकारांचा आदर करायला हवा. मुलांचे शिकणे त्यांच्या हाती सोपवून आंतरिक प्रेरणेने त्यांचे ‘शिकणे’ घडण्यासाठी आवश्यकतेनुसार त्यांना मदत करायला हवी. स्वतः शिकताना इतर मुलांच्या सहभागाची आणि सहकार्याची जोड मिळाली तर मुलांचे शिकणे सुलभ होते, असा तो विचार आहे. अशा रीतीने मूल स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊ शकते आणि त्याने ती घ्यायला हवी; या पद्धतीने ते स्वतःचा विकास तर साधेलच, पण इतरांच्या विकासाला हातभार लावू शकेल, हे लोकशाही शिक्षणाचे महत्त्वाचे गृहीतक आहे. त्यावर ठाम विश्वास असायला हवा.
पारंपरिक शिक्षणात शिक्षकाकडून विद्यार्थ्यांपर्यंत ‘माहिती’ पोहोचवणे, असा एकतर्फी प्रवास असतो. लोकशाही शिक्षणात तो तसा राहत नाही. त्यात प्रत्येक मुलाचा व मुलांच्या गटाचा सक्रिय सहभाग असतो आणि ती एक अपरिहार्य बाब ठरते. सर्व मुले शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एकमेकांच्या मदतीने शिकतात. स्वतःचे आणि वर्गाचे निर्णय घेतात. त्यामुळे त्या निर्णयांना ती जबाबदार राहतात. या सगळ्या प्रक्रियेमुळे मुले अभ्यासाबरोबर भावी जीवनासाठी आवश्यक असणारी जीवनकौशल्ये शिकतात. लोकशाहीतला एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी लहानपणापासून मोठ्यांच्या मदतीने लोकशाहीचा प्रत्यक्षानुभव घेत-घेत स्वतःचा विकास साधतात. त्यामुळे लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास दृढ होत जातो.
मुलांवर त्यांचे शिक्षण सोपवायचे म्हणजे सर्वच सोडून द्यायचे, त्यांचे चुकीचे वर्तन स्वीकारायचे, असे नाही. तर त्यांना मोकळीक देत-देत, मार्गदर्शन करत, योग्य ती दिशा दाखवत पुढे नेणे, असा त्याचा अर्थ आहे. मुलांना मोकळीक दिल्यावर ती चुकीचे वर्तन करतील का? कदाचित ते शक्य आहे. परंतु ती कोणत्या वातावरणात वाढतात, त्यांना आपण कसे वागवतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण मुलांना आदराने वागवले तर ती स्वतःकडे आदराने पाहतील आणि दुसऱ्यांचा आदर करतील. त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला, तर ती स्वतःवर आणि इतरांवर विश्वास ठेवतील. त्यांची नीट काळजी घेतली तर ते इतरांची काळजी घेतील. त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर ती स्वतः जबाबदार बनतील. आपले हे वागणे मुलांना दिसायला व जाणवायला हवे; कारण मूल्ये शिकवता येत नाहीत, ती झेलावी लागतात. शाळेत असे अनुभव मिळाले तर मुले तसेच वर्तन करण्यासाठी प्रेरित होतील.
गेली सुमारे दीडशे वर्षे सुरू असलेल्या शिक्षण पद्धतीचा विचार केला तर वर उल्लेख केलेल्या गोष्टी आदर्शवादी आणि अशक्यप्राय वाटतील. ते काही अंशी खरे आहे. परंतु आपल्याला क्रांती घडवून अल्पावधीत हे बदल घडवायचे नाहीत, हे लक्षात घेऊ या. असे बदल टिकाऊ नसतात. सुरुवातीला आपल्याला जाणवणारे आणि वर उल्लेख केलेले प्रचलित शिक्षण पद्धतीतले दोष दूर करावे लागतील. त्यासाठी बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने करता येतील. आज आपण जिथे आहोत ते स्थान शून्य मानले आणि जिथे जायचे आहे ते स्थान शंभर मानले, तर या दोन टोकांच्या दरम्यान किमान शंभर टप्पे असतील. छोटी-छोटी पावले उचलत त्यातला एकेक टप्पा पार पाडता येईल.
दर्जेदार शिक्षणासाठी झटणाऱ्या शाळा
वर उल्लेख केलेल्या परिस्थितीतही आज महाराष्ट्रात या विचारांच्या जवळपासच्या पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या अनेक शाळा आहेत. काय करत आहेत त्या शाळा? प्रातिनिधिक म्हणून एक उदाहरण घेतो. ‘शिक्षण मंडळ, गोरेगाव’ या आमच्या संस्थेतर्फे ‘डोसीबाई जीजीभॉय बालविहार’, ‘डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा’ आणि ‘अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल’ या मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. सर्व जातीधर्मांच्या मुलांना तिथे प्रवेश दिला जातो. त्यांची जात, धर्म, संस्कृती, भाषा, कुटुंब या सर्वांचा तिथे आदर केला जातो. सर्वांचे सणवार तिथे साजरे केले जातात. बालवाडी आणि प्राथमिक शाळांत स्पर्धेऐवजी सहकार्यावर भर दिला जातो.
मुले प्रत्यक्ष कृती, निरीक्षण आणि अनुभव यांतून आणि शैक्षणिक साधनांच्या आणि एकमेकांच्या मदतीने शिकतात. आपले विचार स्वतःच्या शब्दांत सांगायला आणि लिहायला लागतात. शिकण्याची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घातली जाते. मुलांपर्यंत संकल्पना सर्व अंगांनी पोहोचाव्यात म्हणून पाठ त्या प्रकारे तयार केले जातात आणि तसे घेतले जातात. त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, मुलाखती, गप्पा, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे, चर्चा या सर्व माध्यमांचा वापर केला जातो. शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन किंवा वापर करता यावा यासाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. जसे : संमेलन, दुकानजत्रा, प्रदर्शन, भाषा-शिबिरे, खेळदिन. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा वापर मुलांच्या शिकण्यासाठी कसा करता येईल, हे पाहिले जाते. शाळेत मिळणाऱ्या संधींमुळे मुले लहान-लहान वाटणारी, पण महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करत आहेत. ही कौशल्ये मुलांना पुढील आयुष्यासाठी सक्षम करतात. या गोष्टी इतर शाळांमध्ये का करता येणार नाहीत?
केवळ पुढे असणाऱ्या मुलांचे नाही, तर सर्व मुलांचे काम (लेखन, चित्रे, कार्यानुभवाच्या गोष्टी इ.) मांडले जाते. प्रत्येक मुलाला आपले विचार, भावना आणि मते मांडण्यासाठी संधी आणि प्रोत्साहन दिले जाते. दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि नंतर त्यावर आपले मत मांडणे याची सवय मुलांना जाणीवपूर्वक लावली जाते. वर्गातील विविध विभागांचे प्रमुख मुलांतून  निवडताना प्रमुखाच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक आहे, यावर वर्गात चर्चा होते आणि मगच प्रमुख निवडले जातात. हे प्रमुख दर महिन्याला बदलतात. त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. दिव्यांग मुलांची काळजी सर्व मिळून घेतात. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती मुलांमध्ये हळूहळू तयार होताना दिसते. एकमेकांबद्दल प्रेम, मदत करण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची तयारी मुलांमध्ये दिसून येते.
वर्गात आणि शाळेत वावरताना कोणते नियम असावेत हे मुले मिळून ठरवतात आणि ठरवलेले नियम सर्वजण (शिक्षकांसह) पाळतात. रांगेत चालणे, आपली पाळी येईपर्यंत थांबणे या सवयी मुलांना  आहेत. सुरुवातीपासून परिसरात आणि एकूणच वावरताना स्वच्छता राखली जाईल, हे पाहिले जाते. झाडे, प्राणी, पक्षी यांच्याबद्दल सतत गप्पा मारल्या जातात, निरीक्षण केले जाते. गळक्या नळामुळे किती पाणी वाया जाते, याची मोजदाद केली जाते. त्यातून मुलांची पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी  तयार होते. तसेच, नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळणे, मोठ्या आवाजाचे फटाके न वाजवणे, यांविषयी आवर्जून बोलले जाते. देव, परी, राक्षस, भुते, भोंदूबाबा, अंगात येणे या सगळ्याबद्दल पाठाच्या निमित्ताने गप्पा होतात, त्यातून या सर्व गोष्टींबद्दल मुलांच्या मनात विचारचक्र सुरू होते. मुले लहान-लहान प्रयोग करतात, स्वतःहून काही वस्तू बनवतात, यातून मुले विज्ञानातील काही तत्त्वांकडे पाहायला शिकतात. पालकांसाठी ग्रंथालय आहे. शाळेच्या कामात पालकांना सहभागी करून घेतले जाते. नियमित पालकसभा आणि कार्यशाळा होतात. त्यामधून सर्व पालकांना बोलण्याची, व्यक्त होण्याची समान संधी आणि प्रोत्साहन दिले जाते.
शिक्षकांची भूमिका
या बाबतीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मूल शिकते कसे; त्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकास कसा होतो, त्याच्या गरजा कोणत्या, हे शिक्षकांनी समजून घ्यायला हवे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते; त्याच्या क्षमता, विकासाचा वेग, गरजा या इतर मुलांपेक्षा वेगळ्या असणार आहेत, हे शिक्षकांनी समजून घेऊन मनोमन मान्य करणे, हा कळीचा मुद्दा ठरतो. मूल स्वतः शिकू शकणार आहे आणि शिकण्याची व आपल्या आयुष्याची जबाबदारी ते स्वतः घेऊ शकेल, यावर शिक्षकांचा विश्वास असायला हवा.
मुलांशी वागायचे कसे, हे नीटच ठरवावे लागते. मोठ्यांनी मुलांचे शांतपणे ऐकून घेतले, समजून घेतले, त्यांचे विचार किंवा त्यांची मते चुकीची असली तरी त्यांच्या मतांचा आणि त्यांचा स्वतःचा आदर केला तर मुलांना समाधान मिळते, आनंदच होतो. पुढे ती तशीच वागण्याची शक्यता वाढते. उलट, अनवधानानेसुद्धा मुलांचा आत्मसन्मान दुखावला गेला; त्यांच्या मतांना, विचारांना आणि शंकांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मुले शिकण्याची उमेद घालवून बसतात. त्यांचे शिकणे थांबते. त्यामुळे शिक्षक मुलांशी कसे वागतात, त्यांना प्रतिसाद कसा देतात ते महत्त्वाचे ठरते. या बाबतीत मी दोन उदाहरणे देऊ इच्छितो.
पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचे हे अनुभव आहेत. सातवी किंवा आठवीच्या वर्गावर भूगोलाचा तास सुरू होता. भिंतीवर आफ्रिका खंडाचा मोठा नकाशा टांगून सर शिकवत होते. एका मुलाच्या मनात शंका उद्भवली. सर्वसाधारणपणे देशांच्या सरहद्दी वेड्यावाकड्या असतात. मग आफ्रिका खंडातल्या काही देशांच्या सरहद्दी पट्टीने आखल्यासारख्या सरळ का? त्याने सरांना शंका विचारली. सर म्हणाले, “मूर्खासारखे काहीतरी प्रश्न विचारू नकोस. गप्प बैस”. खरेतर, प्रश्नाचे उत्तर सरांनाच माहीत नव्हते. पण मी माहिती घेऊन नंतर सांगतो, हे सांगण्याचे धैर्य त्यांना झाले नसावे. पुढे वर्षभरात त्या विद्यार्थ्याने सरांच्या तासाला एकदाही तोंड उघडले नाही. त्या दिवशी बघितलेला त्याचा रडवेला आणि अपमानित झालेला चेहेरा आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळतोय. शिक्षकांचा प्रतिसाद कसा नसावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
यापेक्षा वेगळा अनुभव देणारा दुसरा प्रसंग. त्या वेळच्या मॅट्रिकची प्रात्यक्षिक पूर्वपरीक्षा सुरू होती. एका विद्यार्थ्याला बुचाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायचा प्रयोग आला. प्रयोगशाळेत सरांनी दाखवले होते, त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने त्याने प्रयोग केला. तपासायला मुख्याध्यापक द. गो. प्रभू स्वतः आले. आपण प्रयोग कसा केला, त्याबद्दलच्या कागदावर लिहिलेल्या नोंदी विद्यार्थ्याने सरांना दाखवल्या. सर म्हणाले, “नोंदी नंतर बघतो. तू काय आणि कसे केलेसते आधी मला समजावून सांग”. विद्यार्थ्याने सगळे सांगितले. त्याने अवलंबलेली पद्धत वेगळी असल्यामुळे सरांनी वेगवेगळ्या पद्धतींनी प्रश्न विचारून समजून घेतले. “मी तुझ्याशी नंतर बोलेन” असे सांगून सर गेले. दोन दिवसांनी सरांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले. म्हणाले, “तुझी पद्धत वेगळी असली तरी बरोबर होती. परंतुप्रयोग करताना तुला अचूकता सांभाळता आली नाहीम्हणून उत्तर बरोबर आले नाही”. सरांनी चुका समजावून सांगितल्या. पुढच्या खेपेस अधिक काळजी घ्यायला सांगितले आणि त्या प्रयोगाला ६० टक्के गुण दिले. माझी खात्री आहे, की त्या पद्धतीबद्दल इतर शिक्षकांबरोबर चर्चा करून ते या निर्णयाप्रत आले असावेत. कसेही असले तरी विद्यार्थ्याला आपल्या चुका उमगल्या होत्या आणि केलेल्या कामासाठी मिळालेल्या शाबासकीमुळे अंगावर मूठभर मांस चढले होते.
लोकशाही शिक्षणातल्या व्यवस्था
चाकोरीतल्या पद्धतीत मुलांसंबंधी सर्वकाही सरकार, शिक्षण खाते, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक ठरवत असतात. तिथे पुस्तक आणि पोर्शन रोट मेथडने पुरा केला जातो. असे शिक्षण विद्यार्थी-केंद्रित नसते.
लोकशाही शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात चर्चा करून निर्णय घेतात, नियम ठरवतात आणि सर्वजण त्यांचे पालन करतात. वैयक्तिक पातळीवर आपण काय शिकायचे हे प्रत्येक विद्यार्थी ठरवतो. तो स्वतः मार्ग निवडत असल्यामुळे त्याचे स्वतःवर नियंत्रण राहते आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारीही त्याची राहते.
कोणत्या वेळी कोणता घटक शिकायचा, हे सर्व मिळून ठरवतात. त्यासाठी प्रक्रिया ठरवलेली असते. नियमित सभा व बैठका होतात. त्यांत अभ्यासक्रम, घटक, वैयक्तिक आणि वर्गाचे वेळापत्रक, अभ्यासाची पूर्वतयारी, चाचण्या, मूल्यमापन, गृहपाठ, वर्तणूक, शिस्त, उपस्थिती, उशिरा येणे, शालेय व्यवस्थापनातल्या काही बाबी, अशा अनेक गोष्टी सर्व मिळून ठरवतात. शिक्षक प्रथम शाळेची भूमिका सांगतात. विद्यार्थी आपापली मते मांडतात. त्यावर चर्चा करून मग निर्णय घेतले जातात. ते लिखित स्वरूपात नोंदवले जातात. जिथे अडचण भासेल, तिथे संबंधित तज्ज्ञांना निमंत्रित केले जाते.
यातले सर्व काही आपण तात्काळ करू शकू असे नाही; पण त्यातल्या काही बाबी निवडून सुरुवात तर निश्चित करता येईल, असा मला विश्वास वाटतो. अनुभव घेऊन बघायला काय हरकत आहे? प्रश्न उरतो तो आपण, मोठ्या माणसांनी आपला दृष्टिकोन आणि आपली मानसिकता बदलण्याचा. हे करायला हवे आहे आणि ते शक्य आहे, हा विश्वास बाळगण्याचा. ते जेव्हा घडेल, तेव्हा लोकशाही शिक्षणाचा प्रवास सुरू होईल.
लोकसहभाग
मुलांच्या शिकण्यात आणि विशेषतः लोकशाही शिक्षणात लोकसहभागाला महत्त्व असते. त्यात पालकांपासून तज्ज्ञ व जाणकार व्यक्ती, तसेच सर्वसामान्य नागरिक कसा सहभाग देऊ शकतात, त्याच्या मर्यादा कोणत्या, हे आता पाहू या.
एकेकट्याने शिकण्याऐवजी सहाध्यायींबरोबर सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने शिकणे सुलभ होते. तसेच, शिकणे हे रोजच्या जीवनव्यवहारांशी आणि अनुभवांशी जोडलेले असले, तर ते अर्थपूर्ण होऊ शकते. त्यामुळे त्यात समाजातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्ती, कुशल कारागीर व व्यावसायिक यांच्या सहभागाने मोठा फरक पडू शकतो. वेळोवेळी अभ्यास-घटकांशी जोडून संबंधित तज्ज्ञांची आणि विद्यार्थ्यांची सांगड घालून द्यायला हवी. त्यांना शाळेत बोलावून तसेच त्यांच्या कामाच्या जागी विद्यार्थ्यांना नेऊन प्रत्यक्षानुभव द्यायला हवा. त्यामुळे शिकण्यात जिवंतपणा येईल आणि आपले शिकणे आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहे, याची प्रचिती मुलांना येऊ शकेल.
त्याचप्रमाणे मुलांच्या शिकण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. ती शाळेच्या भूमिकेशी पूरक असली तर मुलांच्या शिक्षणात मदत होते. शाळा आणि पालक यांच्या भूमिकेत विसंगती राहिली तर मात्र मुलांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणून शाळेने स्वीकारलेले शिक्षणासंबंधीचे धोरण, कार्यपद्धती, शिस्त, नियम इत्यादी बाबतींत पालकांना सजग करणे अगत्याचे ठरते. वैयक्तिक संपर्काबरोबर नियमितपणे पालक सभा व कार्यशाळा आयोजित करून ते करता येते, आणि ते शक्यही आहे. शाळेच्या कामकाजात जिथे-जिथे मनुष्यबळ लागेल, तिथे-तिथे पालकांचा सहभाग घेतला तर शाळेला मदत होते आणि पालकांचा उत्साह वाढतो. त्यांचा शाळेवरचा विश्वास दृढ होतो.
लोकसहभागासाठी कायद्याने ज्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत आणि जे नियम केले आहेत, ते एक प्रकारे लोकशाही शिक्षणाचा भाग आहेत, असे मानता येईल. उदा. धर्मादाय कायद्याखाली नोंदणी झालेल्या संस्थाच शाळा चालवू शकतात. अशा संस्थांचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, शालेय समिती, पालक-शिक्षक संघ इत्यादी मंच या कामासाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच, शिक्षण हक्क कायद्याने स्थापन होणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यांचाही वानगीदाखल उल्लेख करता येईल. या समित्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात, परंतु त्यांच्या काही मर्यादासुद्धा असतात. जसे, त्यांत सहभागी होणाऱ्या व्यक्तींकडे तज्ज्ञता असेल असे नाही. त्या दरवर्षी बदलत असल्यामुळे त्यात सातत्य राहत नाही. या सर्वांचे सबलीकरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज आहे. तसे झाले तर असलेल्या कमतरता दूर होऊ शकतील.
सरकारी शाळांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्या शाळांसाठी खाजगी शाळांप्रमाणे व्यवस्थापक म्हणून कोणी नसते. शाळा नीट चालवायची असली तर शालेय पातळीवर दैनंदिन व्यवस्थापनाकरिता पक्की व्यवस्था असणे गरजेचे असते. खऱ्या अर्थाने लोकशाही शाळा हवी असेल, तर तात्पुरत्या आणि दूरवरून काम करणाऱ्या व्यवस्था कामाला येणार नाहीत. त्याऐवजी सरकारी शाळा ग्रामपंचायतींकडे सुपूर्द केल्या तर लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या शाळा, असे स्वरूप त्यांना मिळू शकेल. ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीने स्थानिक प्राधिकरणांना शाळा चालवायचा अधिकार दिला आहे. शिक्षण हक्क कायद्याने त्यापुढे जाऊन शाळा सुरू करणे आणि मुलांना प्राथमिक शिक्षण देणे, हे ग्रामपंचायतींचे कर्तव्य ठरवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा हळूहळू ग्रामपंचायतींकडे सोपवणे सयुक्तिक ठरेल. त्यासाठी ग्रामस्थांवर आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास दाखवायला हवा. प्रश्न हा उरतो, की लाभधारकांची तयारी करून घेऊन त्यांच्यावर आपण जबाबदाऱ्या सोपवणार की त्यांना मिळालेले हक्क केवळ कागदावर ठेवणार? ते करण्याची आपली तयारी नसेल तर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुलांवर कशी सोडणार? अशा परिस्थितीत लोकशाही शिक्षणसुद्धा कागदावरच शिल्लक राहील. लोकशाही शिक्षणासाठी लोकशाही व्यवस्थापन आवश्यक आहे, हे मान्य करावे लागेल.
सरकारची भूमिका
खरेतर शिक्षण आणि आरोग्य हे विषय प्राधान्यक्रमात सर्वात वर असायला हवेत. दुर्दैवाने, सरकारच्या यादीत मात्र ते विषय तळाला आहेत. विशेषतः गेल्या चाळीस वर्षांत सरकारने या बाबतीत प्रचंड अनास्था दाखवली आहे. दूरदृष्टीने शैक्षणिक धोरणे ठरवून आणि कायदे करून त्यांवर अंमलबजावणी करणे, शंभर टक्के मुलांना शाळेत आणणे-शिकवणे-टिकवणे, शिक्षकांना आणि खाजगी संस्थांना प्रोत्साहन देणे, शिक्षक प्रशिक्षणाची उत्तम सोय करणे, अनुदानाच्या स्वरूपात पुरेसा निधी पुरवणे इत्यादी कामे सरकारने करावीत, ही अपेक्षा आहे. कायद्याने ते सरकारचे कर्तव्यही ठरले आहे. परंतु १९९०-९१ पासून जागतिकीकरण आणि उदारीकरण यांचे वारे वाहू लागल्यानंतर राज्य सरकारने शिक्षणासंबंधीची आपली जबाबदारी सुरुवातीला पडद्यामागून, पण नंतर उघडपणे नाकारायला सुरुवात केली. सहा ते चौदा वर्षांच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणाऱ्या क्रांतिकारी अशा शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ तत्त्वांना आणि त्यातील तरतुदींना सरकार हरताळ फासत आहे. शिक्षक-संख्या कमी करून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि वेतनेतर अनुदान बंद करून आणि अनंत अडचणी निर्माण करून अनुदानित शाळा बंद पाडण्याचा घाट सरकारने घातला आहे. इतकेच नाही, तर प्रत्येक शाळेसाठी पुरेसे शिक्षक तसेच ग्रंथालय व प्रयोगशाळेसारख्या भौतिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असूनही, एकापेक्षा जास्त शाळांनी या सुविधा एकमेकांबरोबर वाटून घ्याव्यात, असे सरकार म्हणू लागले आहे. अशाने त्या शाळांमधली गुणवत्ता ढासळली नाही, तर नवलच म्हणायला हवे! दुर्गम भागातील आणि कमी पट असलेल्या शाळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत म्हणून बंद करण्याचा विचारही सरकार करत आहे. जपानमध्ये एका मार्गावर प्रवासीच नसल्यामुळे तेथील रेल्वे वाहतूक बंद करण्याचा विचार अधिकारी करत होते. परंतु, जेव्हा त्यांना कळले, की आपल्या घरून शाळेत जाण्यासाठी एक मुलगी ट्रेनने या मार्गाने प्रवास करते, तेव्हा त्यांनी तिच्या एकटीसाठी ती ट्रेन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जपानमधल्या आणि आपल्या देशातल्या राजकारण्यांच्या व नोकरशहांच्या दृष्टिकोनातला आणि संवेदनशीलतेमधला हा किती मोठा फरक आहे?
जगभरातल्या नामवंत विचारवंतांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी शालेय शिक्षण मातृभाषेतून देण्याचे महत्त्व अधोरेखित केलेले असूनही, सरकार मात्र मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अनुदानित शाळा बंद कशा पडतील, असे पाहत आहे. दुसऱ्या बाजूला हेच सरकार विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार करत आहे. मेकॉलेने असा विचार मांडला होता, की संस्कृत किंवा मातृभाषेतून शिकवणाऱ्या शाळा काढण्यासाठी अनुदान द्यावे लागते. उलट, इंग्रजीतून शिकण्यासाठी लोक पैसे देऊन येतात, म्हणून इंग्रजी शाळा काढाव्यात. दुर्दैवाने आपले सरकार आजही पैसे वाचवण्यासाठी मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याच्या मागे आहे. तसेच स्वयं-अर्थसाहाय्यित शाळांचा कायदा करून त्या कायद्याखाली शाळा सुरू करण्यासाठी सरकार इच्छुकांना भाग पाडत आहे. इतकेच नाही, तर जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा सरकारने या कायद्याच्या कक्षेत आणले. काही दिवसांनी जिल्हा परिषदेला एखादी शाळा सुरू करायची असल्यास या कायद्याखाली सरकारकडे लाखो रुपयांची अनामत रक्कम भरून इंग्रजी माध्यमाची शाळा काढावी लागली, तर आश्चर्य वाटायला नको. सरकारचे हे धोरण लोकशाही शिक्षणाला धरून नाही!
मला परिचित असणाऱ्या एका अत्यंत जबाबदार व्यक्तीने सांगितलेली दोन उदाहरणे उपरोल्लिखित वस्तुस्थिती स्पष्ट करतील. रात्रशाळा बंद पडतील असे निर्णय सरकारने घेतल्यावर शिक्षकांच्या संघटनेचे पदाधिकारी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भेटायला गेले. ते अधिकारी म्हणाले, “रात्रशाळा चालू ठेवणे विसरा. त्या बंद कशा करता येतीलयाची योजना असली तरच माझ्याकडे या”. याच अधिकाऱ्याने 'दोन वर्षांत शिक्षण विभागाचे बजेट वीस टक्क्यांनी कसे कमी करून दाखवतो ते बघाअशी दर्पोक्ती केली असल्याचेही माहीत आहे. ही दोन उदाहरणे शिक्षण व्यवस्थेबद्दलच्या सरकारच्या अघोषित धोरणाबद्दल बरेच काही सांगून जातात.
आता तर कोरोना महामारीच्या निमित्ताने ई-लर्निंगचे फॅड आले आहे. सरकार आता ऑनलाइन शिक्षणाकडे शिक्षकांना पर्याय म्हणून बघेल, अशी रास्त शंका मनात येते. एकतर ऑनलाइन शिक्षण हा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे, त्यासाठी आवश्यक ती साधने व सुविधा ८० टक्के मुलांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ती मुले शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहतील. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’मधील दरी या डिजिटल डिव्हाइडमुळे कधी नव्हती इतकी मोठी होणार आहे. तसे झाले तर ते लोकशाही शिक्षणाच्या संकल्पनेशी विसंगत ठरेल.
ज्या सरकारला सर्व मुलांना किमान पातळीवर शिक्षण देण्याची इच्छा नाही; आणि जे सरकार कायद्याने सोपवलेले कर्तव्य पार पाडत नाही, त्या सरकारकडून गुणवत्तापूर्ण आणि लोकशाही शिक्षणाची अपेक्षा कशी करायची, हा यक्षप्रश्न आहे.
लोकशाही जगतातली सद्यःपरिस्थिती
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि एकंदरीतच कॉर्पोरेट जगाने जगातील सरकारे आपल्या खिशात टाकली आहेत, हे एक उघड गुपित आहे. त्यांना अनुकूल होतील, असेच निर्णय सरकारे घेतात. हे स्पष्ट होण्यासाठी, आपल्या देशात कृषिकायदे मंजूर व्हायच्या आधी उद्योगपतींनी धान्यांची अवाढव्य कोठारे बांधली, हे एक ज्वलंत उदाहरण वानगीदाखल घेतले तरी पुरेसे होईल.
इंग्रजांना राज्यकारभार चालवण्यासाठी कमी पगारावर काम करणारे कारकून हवे होते. त्यासाठी आवश्यक अशी शिक्षणव्यवस्था त्यांनी निर्माण केली. कॉर्पोरेट्सना स्वस्त मनुष्यबळ हवे असते; त्यामुळे अशिक्षित, अर्धशिक्षित, अकुशल कामगार तयार करण्याच्या हेतूने सर्व निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षणव्यवस्था बदलली जात आहे. उद्योगजगताला हव्या तितक्यांनाच आणि हवे तेच शिक्षण दिले जात आहे. परंतु, राज्यकर्ते आणि नोकरशहांना त्याच्याशी काही देणेघेणे उरलेले नाही. खेदाची बाब ही की, नागरिकही याविषयी काही समजून घेण्याच्या बाबतीत उदासीन आहेत.
जॉमेटीन परिषदेपासून शिक्षणाच्या खाजगीकरणाला आणि बाजारीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून सरकारच्या धोरणांत बदल होऊ लागला. तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षणावर होणारा खर्च ही राष्ट्र उभारणीसाठी केलेली गुंतवणूक समजली जायची. आता शिक्षण ही विक्रेय वस्तू बनली आहे. त्यामुळे या पुढे ज्याला जे परवडेल, त्याला त्या दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. अशा परिस्थितीत वर उल्लेख केल्याप्रमाणे विषमतेची दरी प्रचंड वाढणार आहे. कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवणारी व्यवस्था ही लोकशाही शिक्षणव्यवस्था असू शकत नाही.
शिक्षणाखेरीज इतर बाबतींतसुद्धा लोकशाहीची दैन्यावस्था झाली आहे, हे खेदाने म्हणावे लागते. लोकशाही मूल्ये, प्रथा आणि संकेत यांची शकले उडू लागली आहेत, ती पायदळी तुडवली जात आहेत. सांविधानिक संस्थांचा आणि शासकीय यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. तातडीची बाब म्हणून या समस्येला राजकीय आणि सामाजिक चळवळींच्या मार्गांनी भिडावे लागेल, हे खरे. परंतु, लोकशाही जगविण्यासाठी, ती खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी खूप वेगळा विचार करावा लागणार आहे. शाळा लोकशाही व्हाव्यात म्हणून कसोशीने प्रयत्न करणे, हा त्यावरचा एक दीर्घकालीन उपाय आहे. त्याची सतत पाठराखण करायला हवी. सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण हे लोकशाही शिक्षणाचे महत्त्वाचे अंग असते. त्यामधील बुद्धिप्रामाण्य व पुराव्याची भक्कम बैठक असणाऱ्या विज्ञानाची व ज्ञानरचनेची संकल्पना ही लोकशाहीच्या संकल्पनेशी पूरक असते. शिक्षण चांगले मिळाले तर लोकशाही बळकट होईल. चांगल्या शिक्षणातून सुजाण नागरिकत्व तयार होऊ शकते. सुदृढ समाजाच्या बांधणीसाठी हे बाळकडू मुलांना मिळणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे शिक्षणात आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकशाहीची मूल्ये, प्रथा आणि संकेत रुजवणे आणि दर्जेदार शिक्षण देणे, हे लोकशाहीवर अढळ विश्वास असणाऱ्यांचे कर्तव्य बनते. सर्व संबंधित यावर विचारमंथन करून काम सुरू करतील, अशी आशा आहे.
(महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘लोकशाही समजून घेताना’ पुस्तकातून साभार)
-  गिरीश सामंत
(लेखक मुंबई येथील दि शिक्षण मंडळ गोरेगाव संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत.)
संपर्क : ९८२०२६७४३५ / ई-मेल girish.samant@gmail.com

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647238107.png [postimage] => upload_post-1647238107.png [userfirstname] => Girish [userlastname] => Samant [post_date] => 14 Mar 2022 [post_author] => 5327 [display_name] => गिरीश सामंत [Post_Tags] => शिक्षणाचे लोकशाहीकरण, गिरीश सामंत, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [502] => Array ( [PostID] => 23459 [post_title] => शिवाजीमहाराजांचे अर्थकारण - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => तत्कालीन राजेशाह्यांच्या परस्पर युद्धांत आणि सत्तांतरांत अंदाधुंदीमुळे गोंधळ माजला असणार हेही अटळच. [post_shortcontent] =>

पूर्वीच्या चारवर्णी आणि साचेबंद ग्रामीण अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे प्रमुख साधन जमीन होते. आणि जरी शेतीच्या आसापासस उत्पन्न होणारे किरकोळ सुतारी, लोहारीसारखे धंदे चालिवले जात असत तरी त्यांचे पोषण बळीराजा शेतकरीच करी. आणि अर्थातच राज्यकर्त्यांना मिळावयाचे बहुतेक उत्पन्न त्याच्याकडूनच सरकारी खजिन्यात जमा होई. त्या वेळच्या अर्थसंघटनेचे समर्पक प्रतीक म्हणजे निरनिराळे बलुतेदार व अलुतेदार (करूनारू) हे कासेच्या निरनिराळ्या ओळीचे वतनदार म्हणून वर्णिलेले अढळतात. आपल्या पारडाला जीवनरस पुरविणारी गोमातेची कास म्हणजे ग्रामवासियांचे पालपोषण करणारी जमिनची शेती. तिचे आंचळांना क्रम देऊन तिजवर अवलंबून असणाऱ्या उद्योग करणारांची विविध प्रकारे प्रतवारी ठरविणाऱ्यांचा प्राचीनांचा उद्योग म्हणजे सहृदय अर्थकाव्यच होय.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1647051457.jpg [postimage] => upload_post-1647051457.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2022 [post_author] => 2392 [display_name] => दि. वि. काळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [503] => Array ( [PostID] => 23453 [post_title] => घरे बांधण्यापूर्वी - एक निबंध [post_content] => [post_excerpt] => अंक – किर्लोस्कर खबर, जानेवारी १९२४ [post_shortcontent] =>

नवीनः- सरळपणाने बोलाल तर मला वाटते बोलण्यास गंमत वाटेल.

पुराणः- काय सरळ बोलायचे हो! तुम्ही नवीन मंडळीचे विचारच मुळी बहकलेले. जुन्या गोष्टींतील तत्त्व पहायचे नाही—

नवीनः- चूक, अगदी चूक! आम्ही प्रत्येक गोष्टींचे तत्त्व पाहूं इच्छितो व जीमध्ये ते सांपडणार नाही ती आम्ही टाकण्याचा अट्टाहास करतो. भुईमुगाच्या शेंगा खातांना किडकी शेंग बाजूला टाकावीच लागते व जो डोळस व शहाणा आहे तो ती टाकतो. अशावेळी त्या शेंगेला पैसे पडले आहेत, किंवा ती आपल्या शेताची आहे असा विचार करून ती खाण्याचे भानगडीत कोणी पडत नाही.

पुराणः- शेंगेचा दाखला पटला नाही आपल्याला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646622871.png [postimage] => upload_post-1646622871.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Mar 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [504] => Array ( [PostID] => 23458 [post_title] => भाषाविचार - अशोक केळकर (भाग - ३०) [post_content] => [post_excerpt] => भाषा हा समाजाच्या विकासाचा अडसर ठरायला नको असेल, तर...... [post_shortcontent] =>

जगातले अविकसित देश बहुभाषिक आहेत किंवा बहुभाषिक लोक अविकसित आहेत, असं अभ्यासकांचं एक गृहीतक आहे. हे विधान भारतालाही लागू करता येतं. मात्र भाषा हा समाजाच्या विकासाचा अडसर ठरायला नको असेलतर त्याचा कालानुमानाने आवश्यक तो पुनर्विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे, भाषेच्या विकासाची सर्व जबाबदारी शासकीय यंत्रणांवर सोपवता येणार नाही. अर्थात, आवश्यक ती शासकीय धोरणंप्रशासकीय यंत्रणा आणि निधीचं पाठबळ या गोष्टी हव्यातचपण त्यापलीकडे जाऊन शिक्षणतज्ज्ञलेखकपत्रकारवक्ते आणि एकूणच सर्वसाधारण माणूस यांनी त्याचा विचार प्राधान्याने आणि सातत्याने केला पाहिजे.” – भाषाभ्यासक अशोक केळकर यांच्या कार्याचा आढावा मांडणारा मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
महात्मा गांधीनी 'यंग इंडिया' १९२१च्या एका अंकात खूप लक्षणीय विधान केलं आहे. ते म्हणतात की, 'माझ्या घरात जगभरच्या संस्कृतींचा मुक्त वावर असावा असं मला वाटतं; पण त्या वावरामुळे आणि वादळांमुळे माझे पाय जमिनीवरून निसटणार नाहीत याची मी काळजी घेईन. माझ्या देशातल्या तरुण मुलामुलींना मी असं सुचवेन की, त्यांनी इंग्रजीसहित जगातल्या अनेक भाषा आवर्जून शिकाव्यात आणि मग आपल्या ज्ञानाचा फायदा भारतासहित जगाला मिळवून द्यावा. पण एकाही भारतीयाने आपल्या मातृभाषेला विसरू नये किंवा दुर्लक्षित करू नये किंवा त्याची लाज वाटून घेऊ नये. मातृभाषेतून आपला सर्वोच्च विचार मांडता येणार नाही, असं कुणालाही वाटता कामा नये.' दुसऱ्या एके ठिकाणी बोलताना गांधी असं म्हणतात की, 'माझ्या देशातली विचारी माणसं आपली सर्वश्रेष्ठ प्रतिभा इंग्रजीतून व्यक्त होण्यासाठी राखीव ठेवतात हे देशाचं दुर्दैव आहे.' हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ भाषातज्ज्ञ स्वर्गीय अशोक केळकर यांनी भाषाविषयक प्रश्नांचा आयुष्यभर घेतलेला धांडोळा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646838267.png [postimage] => upload_post-1646838267.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 10 Mar 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [505] => Array ( [PostID] => 23457 [post_title] => तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले [post_content] => [post_excerpt] => मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भिडे वाड्यात मुलींची शाळा काढणारी ही क्रांतिज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोद्गार आहे. त्यांना विसर कधीच पडू नये. [post_shortcontent] =>

१० मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. त्यांच्या अपार कष्टामुळे आणि जिद्दीमुळे स्त्री-शिक्षणाला सुरुवात झाली. आज महिला साक्षर होऊन अनेक उच्च पद भूषवत आहेत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांचीच ही एक छोटीशी गोष्ट-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646827553.jpg [postimage] => upload_post-1646827553.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 10 Mar 2022 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [506] => Array ( [PostID] => 23450 [post_title] => माझ्या आयुष्यांतील गमती जमती - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => मी जरी ब्राह्मण असलो तरी ब्राह्मणांनी मला काडीइतकी मदत केली नाही [post_shortcontent] =>

बडोद्याच्या ब्राह्मणसभेचा कार्याध्यक्ष आणि कार्यवाह या नात्याने मी वीस वर्षें काम केले. सभेला देणग्या मिळविण्याकरीता मी माझे सहकारी श्री. रेटरेकर यांच्यासह पुष्कळ हिंडलो. देणग्या मिळविणे म्हणजे भिकाऱ्याचेच काम म्हणा ना! पुष्कळ ठिकाणी देणग्या मिळत, पण अधिक वेळां शिव्याच खावयास मिळत. श्री. ऊसकर (काल्पनिक नांव) नांवाचे धनिक गृहस्थ शिकवण्या व शिक्षकवृत्ती या उद्योगांवर गुजरातेत बराच पैसा मिळवून ते निवृत्त होऊन बडोद्यास येऊन रहात होते. त्यांच्या पुढे झोळी घेऊन जावयाचे असे आम्ही ठरविले आणि त्यांच्या घरात शिरलो. घरांत प्रथम प़डवी लागली. तिच्यांत आठ दिवसांचा केर साठला होता. त्या पडवींतून एका खोलीत शिरलो. तेथे एक बाक आणि पाण्याचे पिंप यांशिवाय दुसरे कांही नव्हते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646196747.jpg [postimage] => upload_post-1646196747.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 09 Mar 2022 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [507] => Array ( [PostID] => 23456 [post_title] => त्या होत्या म्हणून... [post_content] => [post_excerpt] => या कोर्नेलीया सोराबजी जेव्हा बॉम्बे युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यायला गेल्या तेव्हा विद्यापीठाच्या कागदपत्रांत सर्वत्र फक्त He असे सर्वनाम होते. त्यात He/She असा बदल करावा लागला होता. मुंबई युनिव्हर्सिटीत पहिल्या आलेल्या या मुलीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप द्यायला नकार दिला होता, कारण मुलींना स्कॉलरशिप देण्याची पद्धतच नव्हती. तरी या जिद्दी मुलीला तिच्या आई-वडिलांनी पैसे जमा करून ऑक्सफर्डला शिकायला पाठवले आणि ती तिथेही पहिली आली. [post_shortcontent] =>

खास महिला दिनाच्या निमित्ताने कोर्नेलीया सोराबजी यांच्याबद्दल आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महिलांबद्दल माहिती सांगणारा मार्च २०२२च्या अंकातील संपादकीय लेख-
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646656777.jpg [postimage] => upload_post-1646656777.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 07 Mar 2022 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [508] => Array ( [PostID] => 23455 [post_title] => सांस्कृतिक जागतिकीकरण आणि अभिजनवादी लोकशाही [post_content] => [post_excerpt] => राज्यव्यवस्थेचा पाठिंबा मिळाल्याशिवाय लोकशाही दृढमूल होऊ शकेल का [post_shortcontent] =>

सांस्कृतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे वर्चस्व जगभर वेगाने पसरते आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, जागतिक भाषा आहे, प्रगतीची भाषा आहे, अशी विधाने निरपवादपणे केली जात आहेत. मात्र त्यातून अभिजनांची वर्चस्वाची भाषा वेगळी आणि बहुजनांची सहभागाची भाषा वेगळी, असे द्वैत निर्माण झाले आहे. लोकभाषांना राज्यव्यवस्थेचा पाठिंबा मिळाल्याशिवाय लोकशाही दृढमूल होऊ शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांस्कृतिक जागतिकीकरणामुळे निर्माण झालेले सरसकटीकरण आणि सरधोपटीकरण मागे सारून प्रादेशिक भाषांच्या उत्कर्षाला लोकशाहीच्या सखोलीकरणाशी कसे जोडता येईल, यांसारख्या मुद्द्यांचा यथोचित मागोवा घेणारा भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख...
‘लोकशाही’ या विषयावरील चर्चा कुठूनही सुरू केली तरी त्या चर्चेत, लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून जीवनपद्धती आहे, हा मुद्दा ठळकपणे विचारात घ्यावा लागतो. शासनपद्धती म्हणून लोकशाहीचे यशापयश हे ती जीवनपद्धती म्हणून समाजात किती रुजली आहे, यावरही अवलंबून असते. लोकशाही या संकल्पनेचा गाभा किंवा मूल्यसंच समाजाच्या समग्र जगण्यात उतरल्याशिवाय लोकशाहीचे ध्येय गाठले गेले, असे म्हणता येत नाही. ‘संस्कृती’ ह्या संकल्पनेप्रमाणेच लोकशाहीची संकल्पना व्यापक आणि बहुआयामी असून, ह्या दोहोंचा अंतर्निहित संबंध आहे. संस्कृती ही जशी समग्र मानवी जीवनाला व्यापणारी आहे, तशीच लोकशाही हीदेखील जीवनव्यापी आहे. ह्या दोहोंमधील जे साम्यघटक आहेत, त्यांमधील सर्वांत महत्त्वाचा घटक भाषा हा आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांसंदर्भात व्यक्ती आणि समष्टी या दोहोंनाही भाषा, संस्कृती आणि लोकशाही यांत महत्त्वाची भूमिका पार पाडायची असते.
मानवी जीवनात भाषेच्या उदयानंतरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रियेला सुरुवात झाली असे म्हणता येईल. भाषेमुळे सामाजिक अभिसरण, आदानप्रदान वाढले, मर्यादित अर्थाने जागतिकीकरण सुरू झाले. भाषा ही संवादाची जननी आहे. मानवी जीवनाचा अनेक पदरी विस्तार होत गेला तो भाषेमुळे. उत्क्रांतीचे, विकासाचे नवनवीन टप्पे पार करीत जग येथपर्यंत आले, त्यात भाषेची भूमिका महत्त्वाची आहे. मानवी भाषेने आपल्या वैश्विक आणि समाजविशिष्ट, व्यक्तिविशिष्ट स्वरूपामुळे संवादाबरोबर विसंवादही निर्माण केला. समाज म्हणून आपण एक आहोत आणि अनन्यही आहोत, हे भान भाषेमुळे आले. भाषिक विविधतेतून सांस्कृतिक विविधता आकाराला आली. सकृद्दर्शनी अशा प्रकारची विविधता ही विसंवाद आणि सामाजिक संघर्ष यांना कारणीभूत ठरू शकते. भाषिक वैविध्य असलेल्या समाजामध्ये लोकशाही-व्यवस्था राबवताना मोठी आव्हाने उभी राहतात. लोकशाहीसारख्या शासनप्रणालीमध्ये, जीवनप्रणालीमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेची दखल आपण कशी घेतो, व्यवस्था कशी लावतो, यावर बरेच अवलंबून असते. व्यावहारिक एकसूत्रीकरणाच्या नावाखाली हे घटक फार काळ बेदखल करता येत नाहीत. अर्थात, भाषेपलीकडच्या व भाषेच्या कक्षेत न येणाऱ्या संवादालाही लोकशाहीत महत्त्व असते, हे नाकारता येत नाही. 
आपल्या देशाला भाषिेक विविधता, लोकशाही मूल्ये यांचा वारसा आणि परंपरा असल्यामुळे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच लोकशाही-व्यवस्थेत भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे काय करायचे, याबाबत विचार होत होता. भौगोलिक आकारमान आणि प्रचंड भाषिक-सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात हुकूमशाही हा सहज सुचणारा सोपा पर्याय होता. परंतु, व्यक्ती आणि समष्टी यांची बूज,  प्रतिष्ठा राखणारा मूल्याधिष्ठित व न्यायसंगत शासन-प्रकार लोकशाही हाच असल्यामुळे, लोकशाहीचा स्वीकार अगदी स्वाभाविकपणे करण्यात आला. प्रदेशपातळीवर वेगवेगळ्या भाषांतून व्यवहार करणारे, परस्परांच्या भाषा अनाकलनीय असलेले भारताचे नागरिक भारतीय राज्यघटनेनुसार ‘भारतीय  लोक’ बनले. लोकशाही प्रक्रियेत सर्वांना सामावून घेण्यासाठी भाषावार प्रांतरचनेचा स्वीकार करण्यात आला. नव्याने अस्तित्वात आलेल्या व स्वीकारलेल्या राज्यव्यवस्थेत देशाचे ऐक्य राखण्यासाठी, प्रशासकीय सोयीसाठी राष्ट्रभाषेचाही विचार झाला. पण, व्यापक सहमती न झाल्यामुळे हिंदी आणि इंग्रजी या भाषांना केंद्रशासनाची अनुक्रमे राजभाषा व सहराजभाषा हा दर्जा देऊन त्यांना विविध कार्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. जास्तीतजास्त लोकांना समजणारी भाषा तुलनेने हिंदीच असल्यामुळे ती राष्ट्रभाषेची प्रमुख दावेदार होती. प्राचीन व समृद्ध परंपरा असलेल्या संस्कृत भाषेचाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला होता. पण, देशातील बहुसंख्य जनतेला ती इंग्रजीइतकीच अनाकलनीय होती. लोकांना कळणाऱ्या भाषेत राज्यकारभार हे लोकशाहीचे तत्त्व म्हणून महात्मा गांधींनी हिंदुस्तानीचा आग्रह धरला. भारतासारख्या बहुभाषिक देशात सर्वांना कळणारी भाषा म्हणून त्या काळातच काय, पण आजही कोणतीही एक भाषा आपल्याला निवडता येणार नाही. तरीही राष्ट्रभाषा म्हणून हिंदीसाठी देशात अनुकूल वातावरण निर्माण होऊन, व्यापक सहमती बनेपर्यंत राजभाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा पर्याय स्वीकारण्यात आला, तो आजतागायत चालू आहे. वास्तविक, सहराजभाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार पंधरा वर्षांच्या मर्यादित काळासाठीच होता. परंतु, राष्ट्रभाषा म्हणून हिंदीसाठी अनुकूल वातावरण देशात कधीच निर्माण करता न आल्यामुळे व विशेषतः दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे इंग्रजी ही परकीय भाषा असूनही राजभाषा म्हणून अबाधित राहिली. किंबहुना, ती अधिक बळकट आणि स्वीकारार्ह झाली. सध्या देशात राष्ट्रभाषा म्हणून कोणत्याही एका भाषेचा स्वीकार करावा असे वातावरण नाही. मध्यंतरी बंगलोर येथे झालेल्या बहुभाषिक परिषदेने; राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट सर्व भारतीय भाषांना राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यावी, अशी शिफारस केली आहे. 
आपल्या देशाला वासाहतिक परंपरेने मिळालेल्या इंग्रजी भाषेचा पांगूळगाडा टाकून तिची जागा भारतीय भाषा घेतील आणि त्या ज्ञानभाषेकडे वाटचाल करतील, असे जे स्वप्न सुरुवातीला रंगवले जात होते, ते आता तरी भंगले आहे. कारण, स्वतंत्र भारतात इंग्रजीची वाटचाल वर्धिष्णू राहिलेली आहे. इंग्रजी ही आज देशातील सर्वाधिक सक्तीची, संधींची व पसंतीची भाषा बनली आहे. १९५०च्या दशकात देशात इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या जेमतेम चार ते पाच टक्के होती. उर्वरित भारत देशी भाषांतूनच व्यवहार करीत होता. आज स्थिती बदललेली आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरही उच्च शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, विधी व न्याय, उद्योग आदी प्रगत व्यवहारांची भाषा म्हणून इंग्रजीलाच अधिक मान्यता आणि सामाजिक प्रतिष्ठा आहे. ‘अंग्रेजी हटाओ’च्या घोषणा काही काळ झाल्या, पण त्या आता विस्मृतीत गेल्या. तिच्यावरील परकेपणाचा डागही आता पुसट झालेला आहे. समाजातील उच्चभ्रू, अभिजन वर्गाचा पाठिंबा आणि इंग्रजीधार्जिणी सरकारी धोरणे यांमुळे आज इंग्रजी ही एक प्रबळ भारतीय भाषा बनली असून, तिला विरोध म्हणजे प्रगतीला विरोध, असा समज प्रसृत झाला आहे.
बहुभाषिक समाजात भाषिक लोकशाही निर्माण करणे हे फार अवघड आव्हान असते. सर्व भाषा समान असतात, पण बहुभाषिक समाजात काही भाषा अधिक समान असतात. विशेषतः ज्यांच्याकडे राजसत्ता, अर्थसत्ता असते, त्यांची भाषा समाजातील प्रबळ व प्रतिष्ठेची भाषा बनते. मुघल असोत, ब्रिटिश असोत वा पोर्तुगीज, त्यांच्या सत्तेबरोबर त्यांच्या भाषाही येथे प्रभाव गाजवत होत्या. ब्रिटिश गेल्यानंतरही एतद्देशीय अभिजनांमार्फत इंग्रजीचे वर्चस्व कायम राहिले, किंबहुना वाढतच गेले. इंग्रजी ही वरच्या वर्गात जाण्यासाठी शिडी ठरली आणि बहुजन समाज आपापल्या भाषांपेक्षा इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व देऊ लागला. आज भारतातील सर्वच राज्यांमध्ये शिक्षणाचे इंग्रजीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ते स्वेच्छेने चालू आहे असे कोणी म्हटले तरी ते नाइलाजापोटी घडत आहे, असे म्हणणे वास्तवाला अधिक धरून होईल. समाजातील वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, असे अभिजन वर्गाला वाटत असले तरी बहुजनांच्या भाषांनाही महत्त्वाच्या व्यवहारांत जागा करून देण्याची त्याची तयारी नाही. प्रादेशिक भाषांच्या वापरातून लोकशाहीकरण साध्य करण्याऐवजी इंग्रजीच्या सार्वत्रिकीकरणातून लोकशाहीकडे जाण्याचा मार्ग त्याला अधिक योग्य वाटतो. इंग्रजी ही संधींची भाषा होतीच, पण ती अधिकाधिक सक्तीची व पसंतीची भाषा बनत गेली. ब्रिटिश येथून गेल्यानंतर प्रादेशिक भाषांनी तिची जागा घेता-घेता इंग्रजीनेच स्थानिक भाषांना परिघाबाहेर फेकले. ना सत्ता ना सामाजिक प्रतिष्ठा, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
लोकशाहीत अल्पसंख्याक, बहुसंख्याक अशी जी विभागणी केली जाते, तिला अनेक पदर आहेत. त्यासाठी विविध सामाजिक, आर्थिक परिमाणे वापरली जातात. निवडणुकीसाठी मात्र प्रत्येक नागरिकाला एकच मत असते, तिथे भेदभाव केला जात नाही. असे असले तरी व्यवहारभाषा कोणती असावी, कशी असावी हे ठरवण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाचे मत विचारात घेतले जात नाही. बहुधा समाजातील वरचा वर्गच हे ठरवतो आणि आपले आर्थिक, सांस्कृतिक हितसंबंध जपतो. उर्वरित समाजघटकांना भाषानिवडीचे स्वातंत्र्यच मिळत नाही. प्रादेशिक भाषांना बाजूला सारून इंग्रजीचा स्वीकार प्रथम नवशिक्षितांनी व सत्ताधाऱ्यांच्या जवळ असलेल्या अभिजन वर्गाने केला. मराठीच्या विविध भाषारूपांतून एक प्रमाण रूप निवडले, तेही अभिजन वर्गाने. आजची प्रमाण मराठी भाषा ही ब्रिटिश राजवटीत पुणे प्रांतात वापरली जाणारी मराठीची बोली होती. तिचे व्याकरण, शुद्धलेखन अभिजन वर्गानेच ठरवले. बहुभाषिक समाजात भाषिक स्वातंत्र्याला व भाषिक लोकशाहीला मर्यादा असल्या तरी प्रयोजनमूलक भाषाव्यवहारांसाठी भाषेची निवड करताना, उर्वरित समाजघटकांच्या भाषिक जाणिवांचा विचार होणे आवश्यक असते. पण, तो होत नाही, याचे कारण त्यांच्याकडे अर्थसत्ता नसते किंवा ते सत्ताधाऱ्यांच्या जवळचे नसतात.
समाजातील संख्याबळाचा विचार करता, इंग्रजी ही अल्पसंख्याकांची भाषा असूनही ती समाजातील बहुसंख्याकांच्या भाषेवर वर्चस्व गाजवत आहे. एखादी भाषा किती लोक बोलतात यापेक्षा ती प्रशासन, उच्च शिक्षण, विधी व न्याय, उद्योग, तंत्रज्ञान आदी प्रगत व्यवहारक्षेत्रांत किती व कशी वापरली जाते, यावर तिचे वर्चस्वमूल्य अवलंबून असते. भारतात इंग्रजी बोलणाऱ्यांपेक्षा प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र प्रगत व्यवहारक्षेत्रांतील त्यांचा वापर नगण्य आहे. त्यामुळे त्या बहुसंख्याकांच्या भाषा असूनही इंग्रजीच्या तुलनेत अल्पसंख्याक ठरत आहेत. उलट, इंग्रजी ही अल्पसंख्याकांची भाषा असूनही बहुसंख्याक भाषा ठरत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाच्या भाषिक, सांस्कृतिक अस्तित्वाला न्याय आणि अवसर मिळणे अभिप्रेत असेल, तर इंग्रजीचे हे वर्चस्व लोकशाहीला मर्यादा घालणारे आहे, असे म्हणावे लागेल. लोकशाही असलीच तर ती अभिजनवादी लोकशाही आहे, असे म्हटले पाहिजे. कारण, समाजातील इतर घटकांच्या भाषिक आशाआकांक्षांना तिच्यात वाव मिळत नाही. लोकभाषांना वगळून लोकशाहीचा विचार करता येत नाही. लोकभाषा जर  प्रशासनात, न्यायव्यवहारात, शिक्षणात  वापरल्या जाणार नसतील; तर ती कसली आणि कोणाची लोकशाही? जाती, धर्म, प्रांत आदी समाजभेदांच्या संदर्भात बहुसंख्याक लोक अल्पसंख्याकांवर वर्चस्व गाजवतात; मात्र भाषाव्यवहाराच्या बाबतीत अल्पसंख्याक भाषा लोकभाषांवर वर्चस्व गाजवू शकते. अशा वेळी लोकभाषांना व्यवहारात स्थान देण्याऐवजी इंग्रजीची सक्ती करणे व सक्तीतून मक्तेदारी निर्माण करणे, हे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखे आहे. हे करीत असताना, संधींच्या समानीकरणाचे कारण दिले जाते, तेही फसवे आहे. संपूर्ण समाजाला त्यांच्या-त्यांच्या भाषेत व्यवहार करू देण्याऐवजी परकीय भाषेतून व्यवहार करायला लावण्यात शक्तीचा, वेळेचा अपव्यय तर आहेच; पण, परकीय भाषा आत्मसात करून त्या भाषेतून मातृभाषेसारखा व्यवहार करणे, हे समाजातील फार मोठ्या वर्गाच्या आवाक्याबाहेरचे आहे. शिवाय, त्यात अमूल्य अशा भाषिक व सांस्कृतिक संचिताची हानीही आहे. परंतु, इंग्रजीशी असलेले आर्थिक हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी व सामाजिक प्रतिष्ठेची व वर्चस्वाची भावना जपण्यासाठी आपल्याकडचा अभिजन वर्ग प्रादेशिक भाषांच्या वापराला कधी उघड, तर कधी छुपा विरोध करीत असतो. इंग्रजीचा आग्रह धरताना, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे गाजर दाखवायला मात्र तो विसरत नाही. वरवर पाहता हे वर्तन लोकशाहीवादी व पुरोगामी वाटत असले तरी भविष्यात त्याची परिणती समाजाची भाषिक व सांस्कृतिक ओळख आणि स्वत्व गमावण्यात होणार, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. लक्षात आले तरी तात्कालिक व संकुचित लाभापायी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
नव्वदनंतरच्या दशकापासून केवळ आपल्याच देशात नव्हे, तर एकूणच जगात भाषिक, सांस्कृतिक बहुविधतेला हादरे बसू लागले. जग अधिकाधिक एकभाषिकतेकडे, एकसांस्कृतिकतेकडे झुकू लागले. जागतिकीकरणामुळे जी नवी आर्थिक समीकरणे उदयाला आली, त्यामुळे आर्थिक संधींचे मोठे दालन खुले झाले. त्यातून स्थलांतर वाढले. प्रगत देशांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्याची मोठी संधी विकसनशील व मागास राष्ट्रांना प्राप्त झाली. त्यामुळे इंग्रजीसारख्या प्रबळ व प्रगत भाषांचे महत्त्व वाढले. औद्योगिकीकरण, अमेरिकेचा महासत्ता म्हणून झालेला उदय यांमुळे इंग्रजीच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला आधीच सुरुवात झाली होती. जागतिकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञान यांमुळे इंग्रजीचे महत्त्व अभूतपूर्व वाढले. आज इंग्रजीच्या निजभाषकांपेक्षा द्वितीय भाषकांची संख्या अधिक असून, जगातील अनेक देशांसाठी इंग्रजी हा प्रगतीचा पासवर्ड बनला आहे. केवळ बहुभाषिक देशांनीच नव्हे; तर चीन, जपान यांसारख्या एकभाषिक देशांनीही इंग्रजीसाठी आपले दरवाजे खुले केले. व्यापार, उद्योग यांसाठी ते आवश्यक बनले. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजीचे हे महत्त्व केवळ आर्थिक परिणाम करणारे नव्हते, तर सांस्कृतिक जागतिकीकरणही घडवून आणणारे होते. भाषा एकटी येत नाही, ती आपल्या सर्व सांस्कृतिक लवाजम्यासह येते. त्यामुळे जिथे-जिथे इंग्रजी पोहोचली, स्वीकारली गेली; तिथे-तिथे तिने स्थानिक समूहांच्या जीवनमानावर आणि जीवनशैलीवर स्वतःची छाप पाडली. त्यातून सांस्कृतिक संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या व क्वचित भाषिक चळवळी उभ्या राहिल्या. तरी आर्थिक हितसंबंध निर्णायक ठरल्यामुळे इंग्रजी वर्धिष्णूच राहिली. उलट, स्वभाषेच्या जागी इंग्रजीचा स्वीकार करण्याकडे कल वाढला. आज आपल्या देशात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारात इंग्रजी ही केवळ द्वितीय भाषा राहिली नसून, ती हळूहळू प्रथम भाषेची जागा घेत आहे. त्यामुळे दोन पिढ्यांमधील भाषिक व सांस्कृतिक संक्रमण - हस्तांतरण बाधित झाले आहे. निजभाषेतील भाषिक क्षमता कमी-कमी होत आहे. लोकशाहीवादी समाजनिर्मितीसाठी हे परिवर्तन उपकारक नसून ते व्यक्तीच्या भाषिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याला अवकाश मिळवून देणाऱ्या लोकशाहीवादी मूल्यांशीही विपरीत आहे.   
भारताच्या निवडणूक प्रक्रियेत इंग्रजीसह प्रादेशिक भाषांनाही महत्त्व देण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली असली, तरी भविष्यात ती तशीच राहील की नाही, हे समाजातील वाढत्या इंग्रजीकरणावर अवलंबून आहे. अनेक राज्यांमध्ये आज स्थानिक लोकभाषाच राजभाषा असल्या तरी भविष्यात इंग्रजीला सहराजभाषेचा दर्जा मिळू शकतो. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, ही मानसिकता इतकी खोलवर व सर्वदूर पसरलेली आहे, की देशपातळीवर भाषिक धोरणाची फेररचना होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, तर प्रादेशिक भाषा हळूहळू निजभाषकांकडूनच अस्वीकृत व परिणामी अस्तंगत होण्याची भीती नाकारता येत नाही. संख्याबळाच्या निकषावर क्रमांक एकची लोकशाही असलेल्या देशासाठी हे निश्चितच स्वागतार्ह नाही. अभिजनवादी लोकशाहीकडून सर्वंकष व सर्वसमावेशक लोकशाहीकडे जायचे असेल, तर स्थानिक भाषांतून व्यवहार वाढवावा लागेल. त्याकरिता शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून इंग्रजीवर निर्बंध आणून स्थानिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आज बहुतेक राज्ये नकळतपणे लोकानुनयाची भूमिका घेऊन इंग्रजीसाठी पायघड्या आणि राजभाषेची उपेक्षा हे धोरण राबवत आहेत. जगाचे सांस्कृतिक सपाटीकरण होऊ नये म्हणून युनेस्कोसारखी वैश्विक संघटना सर्व राष्ट्रांना आपापल्या स्थानिक भाषा सांभाळण्याचे आवाहन करीत असते. आपला देश मात्र गरिबी व अभिजनवादी मानसिकतेमुळे स्वभाषांपासून अधिकाधिक दूर जात आहे. आंतरभारती, त्रिभाषा सूत्र व दक्षिणी राज्यांचा द्विभाषाव्यवहार मागे पडून इंग्रजी एकभाषिकतेकडे आपला प्रवास सुरू आहे.
संपूर्ण समाजाचे इंग्रजीकरण झाल्यानंतर आपली कमाल प्रगती होईल हा आपला अभिजनवादी भ्रम आहे. वाढत्या इंग्रजीकरणाबरोबर वर्गोन्नती  होऊन बहुजन वर्गातील काही लोक अभिजन वर्गात प्रविष्ट झाले, तरी संपूर्ण समाजाचे अभिजनीकरण होणार नाही. उलट, समाजातील भाषिक, सांस्कृतिक व आर्थिक विषमता वाढत जाईल; कारण अभिजनवादाचे मूळ वर्चस्ववादात आहे. उद्या जागतिक स्तरावर इंग्रजीची जागा स्पॅनिश किंवा मँडरीन या भाषांनी घेतली, तर हा वर्ग इंग्रजीचा त्याग करून नव्याने उदयास आलेल्या प्रबळ भाषेचा स्वीकार करण्यास कचरणार नाही. कारण, भाषा हे त्याच्यासाठी भौतिक प्रगतीचे, स्वतःचे वेगळेपण व वर्चस्व गाजवण्याचे साधन आहे. समाजाच्या भाषिक दायित्वाशी त्याला काही देणेघेणे नाही. निम्न वर्गातील लोकांनी त्याचे अनुकरण करायला त्याची हरकत नसते, पण निम्न वर्गाच्या भाषिक, सांस्कृतिक जगण्याचा स्वीकार करायला व त्याचा भाग बनायला त्याची तयारी नसते. ही मनोवृत्ती उदारमतवादी लोकशाही मूल्यांशी विपरीत  असून, भाषिक लोकशाही अस्तित्वात आल्याशिवाय सर्वंकष लोकशाहीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. कोणत्याही लोकशाहीवादी व्यक्तीला समाजाच्या व विशेषतः अभिजन वर्गाच्या या भाषिक व्यवहाराकडे तटस्थ व बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. बहुभाषिक समाजाच्या एकभाषिकीकरणाच्या विरोधात आवाज उठवावाच लागेल. 
लोकशाहीवादी समाजव्यवस्थेत मूल्यामूल्यविवेकाला फार महत्त्व असते. लोकशाही मूल्ये ही अधांतरी नसतात, ती व्यापक जीवनमूल्यांचाच भाग असतात. व्यक्तिगत स्वातंत्र्यासोबत येणारी सामाजिक जबाबदारी आणि हक्कांबरोबर येणारी कर्तव्येही व्यक्तीला पार पाडावी लागतात. मातृभाषेतून शिकता येण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच ती शिकण्याची जबाबदारीही येते. भाषा ही समाजाची निर्मिती आणि मालमत्ता असते. तिचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मातृभाषेतून, समाजभाषेतून न शिकता परभाषेतून शिकणे, ही एक प्रकारची भाषिक-सामाजिक प्रतारणा आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून माध्यमभाषा निवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य दिले तर समाजभाषेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून मातृभाषेची सक्ती आणि परभाषेवर निर्बंध हे भाषाधोरण रास्त आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारखे दुर्दैवी प्रकार समाजात वाढू लागले तर समाजात मुलींची संख्या कमी होऊन सामाजिक समतोलच बिघडेल, म्हणून गर्भलिंग चाचण्यांवर निर्बंध आणावे लागले. मातृभाषेच्या सक्तीबाबतही असाच विचार करावा लागेल. समाजभाषेऐवजी परभाषेतून शिकण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य दिले तर व्यक्तिगत व तात्कालिक लाभासाठी बहुसंख्य लोक परभाषेला पसंती देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाले तर मातृभाषेतून शिकणे हे उत्तरोत्तर अव्यवहार्य ठरेल आणि ज्यांना मातृभाषेतून शिकायचे आहे आणि जे मूल्ययुक्त  म्हणून आवश्यकही आहे; ते शिकण्याच्या त्यांच्या हक्कावर गदा येईल. शिवाय, भाषेचा विकास करणे ही सामूहिक जबाबदारी असते. मूठभर भाषाप्रेमी भाषेचा विकास करू शकणार नाहीत. त्याकरिता सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मातृभाषा आणि कोणतीही इतर भाषा यांत फरक आहे. मातृभाषा हे मूल्य आहे. रांगेची शिस्त पाळण्यात जसे सामूहिक हित आहे, तसेच मातृभाषेतून शिकण्यात आहे. परंतु, जागतिकीकरणानंतरचा जो उच्चशिक्षित वर्ग आहे, तो बव्हंशी आपल्या भाषिक, सामाजिक दायित्वापेक्षा व्यक्तिगत व आर्थिक हितसंबंधांना महत्त्व देऊ लागला. तरीही स्वभाषाप्रतारणेचे वैषम्य वाटण्याऐवजी त्याला आपल्या संधीसाधूपणाचा अभिमान वाटतो. असे वर्तन लोकशाही मूल्यव्यवस्थेशी सुसंगत तर नाहीच, पण समाजातील भाषिक, सांस्कृतिक विविधतेला बाधा आणणारे आहे! 
शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाहीच्या आदर्श स्थितीत या चारही स्तंभांचा व्यवहार प्राधान्याने लोकभाषांतून होणे अपेक्षित आहे. भारतासारख्या बहुभाषिक व संघराज्य पद्धती असलेल्या देशात हे अवघड आहे हे मान्य, पण ते साध्य करण्याचे ध्येय तरी आपण समोर ठेवले आहे का? आजही भारतीय न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेली भाषा इंग्रजीच आहे. प्रादेशिक भाषांची राज्यांनी मागणी केली, तर उच्च न्यायालयाची भाषा म्हणून प्राधिकृत करण्याची संविधानात तरतूद आहे. परंतु, काही हिंदी भाषिक राज्ये सोडली तर उच्च न्यायालयाची भाषा इंग्रजीच आहे. इतकेच काय, कनिष्ठ न्यायालयांचा व्यवहारही अपेक्षित प्रमाणात लोकभाषांतून होताना दिसत नाही. म्हणजे न्यायालयात दाद मागणाऱ्यांची भाषा आणि न्याय-प्रक्रियेची, न्याय-निवाड्यांची  भाषा वेगवेगळी. न्यायभाषेचा इतिहास काहीही असला तरी स्वातंत्र्योत्तर काळात न्यायभाषेचे लोकशाहीकरण होणे आवश्यक होते. प्रशासनातही इंग्रजीचाच दबदबा आहे. प्रादेशिक भाषांचा वापर करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मिनतवारी करावी लागते. लोकांना समजते त्या भाषेत व्यवहार करण्याची त्यांची तयारी नाही. हे बाबू लोक ब्रिटिशांपेक्षाही इंग्रजीधार्जिणे निघाले. शासनकर्त्यांमध्ये आरक्षणादी कारणांमुळे समाजातील सर्व स्तरांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असले तरी काही अपवाद वगळता ते प्रादेशिक भाषांच्या वापरासाठी, विकासासाठी आपली ताकद वापरताना दिसत नाहीत. भाषाविकासाची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आरंभी तीव्र असलेली सामाजिक इच्छाशक्तीही आता क्षीण झालेली दिसते. ग्रामीण, आदिवासी भागांतून आलेल्या लोकप्रतिधींनाही इंग्रजी हीच उद्धारकर्ती भाषा वाटते. लोकाभिमुख असणे ही प्रसारमाध्यमांची व्यावसायिक गरज असल्याने तेथे मात्र प्रादेशिक भाषांचा वापर बऱ्यापैकी होताना आज तरी दिसतो. शिक्षणाच्या वाढत्या इंग्रजीकरणाबरोबर लोकशाहीचा हा चौथा स्तंभही लोकभाषांपासून दूर गेला, तर आश्चर्य वाटायला नको!   
जागतिकीकरण हे मोठ्या प्रमाणात आर्थिक संधींचे, संसाधनांचे, तंत्रज्ञानाचे सामायिकीकरण करते, हे खरे आहे. त्यामुळे होणारा भौतिक विकासही नाकारता येणार नाही. परंतु, हे आर्थिक जागतिकीकरण तेवढ्यापुरते सीमित राहत नाही. ते सांस्कृतिक जागतिकीकरणालाही जन्म देते आणि आर्थिक दुर्बलांची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसून टाकते. ‘जसे हत्यार, तशी संस्कृती’ असे इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटले होते; तसे ‘ज्याची अर्थसत्ता त्याची संस्कृती’ असे आज म्हणता येईल. हे असेच चालू राहिले तर जगाचे भाषिक, सांस्कृतिक सपाटीकरण होईल. ते टाळायचे असेल तर लोकभाषांचे आर्थिक सबलीकरण आणि लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. लोकभाषा आर्थिक उपजीविकेच्या भाषा बनल्याशिवाय त्या इंग्रजीसारख्या अर्थसत्ता, महासत्ता असलेल्या भाषेपुढे टिकाव धरू शकणार नाहीत. तसेच, त्यांच्या वापराचे लोकशाहीवादी धोरण अवलंबिल्याशिवाय खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. भाषा आणि संस्कृती यांच्याशिवाय जसा समाजजीवनाचा विचार करता येणार नाही, तसाच लोकशाहीचाही करता येणार नाही. लोकशाहीच्या यशापयशाचा लोकभाषा हा एकमेव घटक नसला तरी तो एक महत्त्वाचा घटक आहे आणि लोकभाषांना नाकारून कधीही लोकशाहीवादी समाज  निर्माण करता येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे! 
(मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकातून साभार)     
-   डॉ. प्रकाश परब
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक असून मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत)
संपर्क : ९८९२८१६२४० / parabprakash8@gmail.com

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646632697.png [postimage] => upload_post-1646632697.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 07 Mar 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, सांस्कृतिक जागतिकीकरण, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [509] => Array ( [PostID] => 23449 [post_title] => माझ्या आयुष्यांतील गमती जमती - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा या म्हणीच्या खरेपणाचा अनुभव मला अलीगडच्या मुस्लीम विद्यापीठाने भरविलेल्या कमिशनच्या बैठकींत आला. [post_shortcontent] =>

 “ही काही सामाजिक परिषद नाही. काय असावे ह्याचा विचार करण्याकरीतां आपण येथे जमलो नसून काय होते हे समजून घेण्याकरीता जमलो आहोत. गायकवाड आणि होळकर हे वेगळ्या जातींचे आहेत असे म्हटल्याने त्यांत उच्चनीचपणाचा आरोप कसा येतो ते मला कळत नाही. हल्लीच्या महाराजांनी मराठा मुलीशी लग्न केले आहे, पण ही कांही ऐतिहासिक घटना नाही. म्हणून ह्या परिषदेंत ती जमेला धरातां येत नाही.” अशा आशयाचे उत्तर देताच माझ्या बाजूने टाळ्यांचा गजर झाला. माझ्या सडेतोड उत्तराबद्दल अनेकांनी माझे अभिनंदन केले. खुद्दा आक्षेपकांनी मुद्दाम माझी भेट घेऊन माझ्याशी हस्तांदोलन केले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646196483.jpg [postimage] => upload_post-1646196483.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 07 Mar 2022 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [510] => Array ( [PostID] => 23448 [post_title] => माझ्या आयुष्यांतील गमती जमती - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => बडोद्याला गेल्यावर सयाजीराव महाराज यांना मुजऱ्यासाठी राजवाड्यांत प्रवेश मिळविण्यासाठी दोन वर्षे लागली. [post_shortcontent] =>

सन १९१७ पासून तीन वर्षे मी रत्नागिरीस हायस्कुलांत शिक्षक होतो. तेथे टिळकआळीत आमचे पूर्वजगृह आहे. पांडुमास्तर असा नांवाने ओळखिल्या जाणाऱ्या जगन्नमित्राने मला त्या घरांत नेले. आपल्या पूर्वजांचे घर पहावे आणि कुळांतील स्त्री-पुरुषांचे दर्शन व्हावे एवढाच तेथे जाण्यांत माझा हेतु होता. पांडुमास्तर त्या घरांत असणाऱ्या वृद्ध पुरुषाला म्हणाले, “हे जोशी मास्तर हायस्कुलांत नोकरीला आहेत. तुमच्याच कुळांतले आहेत.” मी त्या गृहस्थांस त्यांच्या वंशवृक्षांतील माझी डहाळी दाखवून देतांच त्यांना आनंद वाटण्याऐवजी त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि आम्हांला ते म्हणाले, “मी जरा घरांत जाऊन येतो.”

आम्ही बराच वेळ त्यांच्य परत येण्याची वाट पाहिली. आमच्याकरीतां चहा टाकण्यास सांगायला ते घरांत गेले आहेत अशी आशा आम्हांला वाटत होती. पण पुष्कळ वेळ झाला तरी ते बाहेर येईनात म्हणून पांडुमास्तर घरांत गेले आणि त्यांनी चौकशी केली. “ते तर पागोटं घालून मागल्या दारानं केव्हांच बाहेर गेले!” 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646194965.jpg [postimage] => upload_post-1646194965.jpg [userfirstname] => चिं. वि. जोशी [userlastname] => [post_date] => 05 Mar 2022 [post_author] => 6269 [display_name] => चिं. वि. जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [511] => Array ( [PostID] => 23452 [post_title] => निसर्ग नवल- रंग माझा (का ?) वेगळा... [post_content] => [post_excerpt] => सध्या भारतातील वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांमध्ये जितके पांढरे वाघ आहेत त्यांचा हा ‘मोहन’ पूर्वज आहे. पांढऱ्या नर वाघाची जोडी पांढऱ्याच वाघिणीबरोबर जमली तर त्यांची सगळी पिल्ले मात्र काळी-पिवळी म्हणजे ‘नॉर्मल’ रंगाची होतात. पण पांढऱ्या वाघाचा जोडीदार काळा-पिवळा वाघ असेल तर मात्र होणाऱ्या पिल्लांमध्ये काळे-पांढरे पिल्लू नक्की जन्माला येते. [post_shortcontent] =>

निसर्गातील एक सर्वसाधारण नियम म्हणजे एकाच प्रजातीच्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे रंग एकसमान असतात. सगळे कावळे काळे असतात; पण काही प्राणी मात्र त्यांच्या प्रजातीतील सर्वांपेक्षा अपवादाने वेगळ्या रंगाचे निपजतात. काळे बिबटे, पांढरे वाघ, पांढरा मोर... असे का होते?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646395086.jpeg [postimage] => upload_post-1646395086.jpeg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 04 Mar 2022 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [512] => Array ( [PostID] => 23451 [post_title] => प्रमाण मराठी आणि बोली [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानामुळेही मराठीपणावर बाधा येते. [post_shortcontent] =>

एम.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रबंध सादर करायचा होता. विषय होता, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषाविषयक समस्यांचा अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना सुचविणे. यात 'तुमच्या बोलीभाषेत शिक्षण मिळाले तर आवडेल का?' या प्रश्नाचं उत्तर ११५ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थ्यांनी  होकारार्थी, तर १६ विद्यार्थ्यांनी नकारार्थी दिलं. कुटुंबात बोलीभाषा आणि शाळेत प्रमाणभाषा यामुळे तुमचा गोंधळ उडतो का?’ याही प्रश्नाच्या उत्तरात एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, तर ३३ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही, असं आढळून आलं. या विद्यार्थ्यांना असं का वाटतंयाचा विचार व्हायला हवा.” - गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मराठीचे शिक्षक शंकर बळी यांची प्रमाण मराठी आणि बोली याविषयीची विश्लेषणात्मक मांडणी -
चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी सहावीत वगैरे असेन. माझ्या गावातली बायजाबाई (नाव बदलले आहे) एक कागद घेऊन माझ्याकडे आली. कागद पुढे करून वाचून दाखव म्हणाली. बापरे! इंग्रजीत लिहिलंय. काय वाचणार? कसं वाचणार? मला घाम फुटायचा अवकाश... "कोरटाचा कागुद हाय." बायजाबाईनंच माहिती पुरवली. नवर्‍यानं सोडून दिलेली बायजाबाई. न्यायालयानं काय लिहून दिलंय, ते ना मी वाचून दाखवू शकत होतो, ना तिला काही समजत होतं. सार्‍या गावाची तीच गत. तेच जर मराठीत लिहिलेलं असतं तर...
आज माझ्या गावात जिल्हा परिषदेची सातव्या वर्गापर्यंत शाळा आहे. तालुक्याच्या शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं माझं गाव. आपल्या मुलानं तालुक्याच्या शहरातून चांगलं शिक्षण घ्यावं असं आधीपासूनच पालकांना वाटतंय. पूर्वी मराठी शाळांमध्ये नि आता तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलं जातात, रिक्षानं ये- जा करतात, रोजच्या रोज. असं का घडतंय?
मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, आदिवासी आश्रम शाळेत. इंग्रजी तसं जेमतेमच, पण त्यामुळे माझं काहीच बिघडलं नाही. तरीही इंग्रजी येत नसल्यामुळे परिणाम करणारे घटक काही कमी नाहीत. मराठी भाषेचा मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहे. शाळा बंद होईल, नोकरी वगैरे जाईल म्हणून नव्हे, तर मराठीवर प्रेम करणारा म्हणून काही गोष्टी व्यक्त कराव्याशा वाटतात, म्हणून हा प्रपंच.
मला जे काही मांडायचं आहे, त्याला ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. तसा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा संघर्ष हा आजचा आहे, असं मात्र मुळीच नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात देवा-धर्माच्या बाबतीत संस्कृत भाषेला अधिक महत्त्व होतं. धर्मातल्या गोष्टी आम्हीच इतरांना सांगाव्यात आणि बहुजनांनी त्या ऐकाव्यात असा जो हेका होता, त्यामुळे बहुजनांची प्राकृत(मराठी) भाषा म्हणजे लोकभाषा नि अल्पजनांची संस्कृत भाषा म्हणजे देवभाषा, अशी उभी विभागणी झाली होती. धार्मिक व्यवहाराची भाषा ती महत्त्वाची अशी समजूत होती. याला छेद देण्याचं कार्य अनेक संतांनी केलं. ‘माझा मराठाचि बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’ असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत चक्रधरांनी तर बोलणं-लिहिणं सारं काही लोकभाषेतून म्हणजे प्राकृत(मराठी) भाषेतूनच संवाद साधण्याविषयी आपल्या शिष्यांना दंडकच घालून दिला होता. म्हणून तर आद्य चरित्रकार म्हाइंभट आणि आद्य कवयित्री महदाईसा उर्फ महदंबा मराठी भाषेत मानाचा तुरा खोवणारे ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी लोकभाषा मराठीलाच प्राधान्य दिलं.
महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानामुळेही मराठीपणावर बाधा येते. आपण ना उत्तर भारतात ना दक्षिण भारतात. 'आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना' अशी गत. दक्षिण भारतात प्रांतीय भाषिक चळवळ तशी अजूनही मजबूत; द्राविडी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी. उत्तर भारतातील भाषिक चळवळ ही वैदिक भाषिक चळवळीशी नातं जोडणारी. स्वातंत्र्योत्तर भारतात हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याचे धोरण दक्षिणेकडील द्राविडी भाषा समूहांनी कधीच मान्य केलं नाही. याउलट परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली आहे. मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपी असलेल्या भाषा भगिनी असल्यामुळे मावशीला कसं अंतर द्यायचं, हे आपलं धोरण. येथे कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याचा मुद्दाच नाही. पण 'तेरेकू, मेरेकू' म्हणणार्‍या आम्हांला हिंदी तरी कुठे अवगत आहे? दुसरीकडे दक्षिणेकडचे आम्हांला 'भीक' घालत नाहीत अन् उत्तरेकडचे 'आपलं' म्हणत नाहीत. तरी आमचं तोंड मात्र हिमालयाकडेच. म्हणून तर महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांची चलती, तर मराठी चित्रपटांना पडदे शोधावे लागतात.
महाराष्ट्रात प्रादेशिक आणि जाती-जमातींच्या बोलीभाषा खूप आहेत, नव्हे त्या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. मालवणी, वर्‍हाडी, खानदेशी, झाडी यांसारख्या प्रादेशिक बोली; तर गोंडी, भिली, आगरी, वडारी यांसारख्या जाती-जमातींच्या बोली. बोली भाषांचा म्हणावा तसा अभ्यास आम्ही केलाच नाही. आमची मराठी भाषा समृद्ध झाली ती अनेक परभाषांमुळे, हे जर वास्तव आम्ही स्वीकारत असू, तर मग आमच्याच बोलीभाषांनी मराठीला सजवण्यात कसली अडचण असावी? पण अडचणी आहेत, हे सत्य आहे.
बोलण्यात बोलीभाषांमधील दोन-तीन शब्द आले तरी 'गावंढळ' असल्याचे शिक्के माथी मारले जातात. बोलण्यातल्या आशयापेक्षा अशा शब्दांची चर्चा जास्त होते. याउलट, एकूण बोलण्यात चाळीस-पन्नास टक्के इंग्रजी शब्द आले तरी त्याला भेसळ म्हटलं जात नाही, तर  'ज्ञानवंताचं बोलणं' समजलं जातं. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्याला ती भाषा उत्कृष्ट बोलणारा न समजता ‘प्रज्ञावंत’ म्हणून गौरव केला जातो.
वर्गात बोली भाषेत संवाद साधणारा एखादा विद्यार्थी दाखल झाला, तर शिक्षकांसहित सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्याशी जवळीक साधून त्याची भाषा शिकायला पाहिजे. त्यामुळे सर्वांची भाषा समृद्ध होईल नि त्या विद्यार्थ्यालाही स्वतःच्या बोलीभाषेचा अभिमान वाटेल. हे फक्त वर्गातच नाही तर स्टाफ रूममध्ये, कार्यालयात सगळीकडे घडायला हवं. पण घडतं मात्र उलटंच.
खरं तर एखाद्या भाषेत एका शब्दाची अनेक रूपं असू शकतात, नव्हे असावीत. त्यामुळेच तर ती भाषा अधिक समृद्ध होते. उदाहरणार्थ, 'मला' हा मराठीतला प्रमाण शब्द. त्याचे वर्‍हाडी व खानदेशी 'मले', पुणेरी 'माला' नि मालवणी 'माका' हे रूप. पण यांचं आम्ही अप्रमाण, अशुद्ध असं नामकरण केलं. बरं येथेही दुजाभाव केला. 'मले' नि 'माका' गावंढळ तर 'माला' मात्र प्रतिष्ठित. मुंबईत ज्या भाजीला पत्ताकोबी (म्हणजे फूलकोबीची बहीण) म्हणतात, तिला विदर्भात पानकोबी म्हणतात. ‘पान’ हा शुद्ध मराठी शब्द, तर ‘पत्ता’ हा हिंदी शब्द. पण मग पत्ताकोबी शब्द मराठीत चालणार असेल, तर विदर्भातून मुंबईत आलेल्यांचे हिंदी शब्द चालायला हवेत, पण तसं घडत नाही. मुळात विदर्भात मुघलांचं राज्य असणं, हिंदी पट्टा लागून असणं, १९६०च्या आधी मध्यप्रदेशाचा काही भाग व महाराष्ट्रातील विदर्भ मिळून मध्यप्रांत नि त्याची राजधानी नागपूर असणं. या सर्व कारणांमुळे विदर्भातल्या वर्‍हाडीत हिंदी शब्दांचं प्राबल्य आहे. म्हणूनच मुंबईतील विदर्भातल्यांची मराठी भाषा हिंदीयुक्त असते. समाजात हसणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे हे भाषिक समूह आपलं हसं टाळण्यासाठी सरळ मराठीऐवजी हिंदीचाच अधिक आश्रय घेतात. असं असेल तर मराठी वाढणार कशी? असं अनेक नगरा-महानगरांमध्ये अनेक बोली भाषांच्या बाबतीत घडत नसेल कशावरून?
एम.एड.चा (सन २०१२- १४) अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रबंध सादर करायचा होता. विषय होता, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषाविषयक समस्यांचा अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना सुचविणे. यात 'तुमच्या बोलीभाषेत शिक्षण मिळाले तर आवडेल का?' या प्रश्नाचं उत्तर ११५ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थ्यांनी  होकारार्थी, तर १६ विद्यार्थ्यांनी नकारार्थी दिलं. ‘कुटुंबात बोलीभाषा आणि शाळेत प्रमाणभाषा यामुळे तुमचा गोंधळ उडतो का?’ याही प्रश्नाच्या उत्तरात एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, तर ३३ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही, असं आढळून आलं. या विद्यार्थ्यांना असं का वाटतं, याचा विचार व्हायला हवा. त्यांचा शाळेत गोंधळ तर होतोच, पण भाषेच्या अडचणीमुळे ही मुलं अभ्यासातही मागे पडतात, शिवाय त्यांच्यावर 'गावंढळ' असल्याचा शिक्का बसतो.
यातून  विद्यार्थ्यांना ना आनंददायी शिक्षण मिळतं, ना मराठी भाषेचं संवर्धन होतं. ते व्हायचं असेल तर बोलीभाषांचा आणि ती बोलणाऱ्यांचा आदर करायला पाहिजे. त्यामुळे वरील दोन समस्या तर सुटतीलच, पण बोलीभाषांमधील साहित्यिक व सांस्कृतिक ठेव्याचेही संवर्धन होईल. आनंदाची बाब म्हणजे, विविध बोली आणि प्रमाणभाषा यांच्यात अनुवादाच्या रूपाने सेतू उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज गरज आहे अशा प्रयत्नवाद्यांना राजकीय-सामाजिकदृष्ट्या बळ देण्याची, मानसन्मान देण्याची.
कोणत्याही भाषेचे दोन भाग असतात; एक अक्षरे नि दुसरे म्हणजे अंक. भाषेची लिपी या दोन्ही घटकांनी परिपूर्ण होत असते, म्हणून हे दोन्हीही घटक महत्त्वपूर्ण असतात. पण, सध्याच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचं काय करायचं? मराठी माध्यमाच्या गणित व विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात मराठी अंकांऐवजी इंग्रजी अंक आहेत. या इंग्रजी अंकांचं स्थान मग सदर विषयांपुरतंच सीमित राहत नाही, तर मराठीतही त्यांचं आक्रमण होतं. पत्रलेखनातल्या तारखा असू देत की आणखी काही; सर्व स्थानी इंग्रजी अंक विराजमान होत आहेत.
या सर्व बाबींमुळे मराठी ही लोकभाषा ज्ञानभाषा कशी होणार?  कथनी व करणीत फरक असेल तर मंडळे स्थापन करा की आणखी काही, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? मराठीला ज्ञानभाषा करायचं तर भाषाधोरण आणि त्याची अंमलबजावणी हातात हात घालून चालायला हवेत; एवढीच अपेक्षा आहे!
शंकर बळी
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीचे अध्यापक आहेत.)
संपर्क - 
 ९८६९९११२०४

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646243427.png [postimage] => upload_post-1646243427.png [userfirstname] => Shankar [userlastname] => Bali [post_date] => 03 Mar 2022 [post_author] => 6191 [display_name] => शंकर बळी [Post_Tags] => प्रमाण भाषा, बोली भाषा, मराठी, शंकर बळी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [513] => Array ( [PostID] => 23447 [post_title] => डॉ. भिसे यांचा अल्प परिचय [post_content] => [post_excerpt] => डॉ. भिसे यांनी आपल्या आटोमिडीनच्या अपूर्व शोधामुळे जगाला कायमचे ऋणी करून ठेविले आहे. [post_shortcontent] =>

सन १९१० मध्ये सर रतन टाटा यांनी डॉ. भिसे यांच्याबरोबर भागीदार होण्याचे कबूल केल्यानंतर पुढील उद्योगासाठी सहकुटुंब विलायतेस राहाण्याचे त्यांनी मुक्रर फेले. हिंदुस्थानचा किनारा सोडून मार्सेलीसला येईपर्यंत डॉ. मिसे यांची प्रकृती चांगली होती. परंतू त्यानंतर त्यांना मलेरियानें पछाडले व विलायतेत आल्यानंतरही तापाचा जोर बराच होता. या आकस्मिक संकटामुळे आपल्या उद्योगाकडे लक्ष देण्यास त्यांना सवड मिळेना. तापाचे प्रमाण वाढतच चालले व विलायतेंतील मलेरियावरील अत्यंत आधुनिक औषधांनी सुद्धा त्यांना गुण पडेना. सर्व मंडळींनी व डॉक्टरांनी सुद्धा त्यांची आशा सोडली होती. त्यांच्या ह्या स्थितीची बातमी त्यांच्या एका बंगाली मित्राला कळली व त्याने आपल्या ब्रह्मदेशांतील व्यापारीमित्रांकडून हिंवतापावरील देशी औषध ताबडतोब पाठवून दिले. आपले सर्व उपाय हरले अशी डॉक्टरांची खात्री झाल्यानंतर त्यांनी रा. भिसे यांना तें औषध घेण्याची परवानगी दिली व आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच औषधाने त्यांना गुण पडू लागला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1646129336.jpg [postimage] => upload_post-1646129336.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Mar 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [514] => Array ( [PostID] => 23443 [post_title] => पेट्रोलचे नियंत्रण व राजकारणाचे धागेदोरे - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => चित्रमयजगत, जुलै १९३८ - आज ना उद्या महायुद्ध जगाच्या कोठल्या तरी भागांत पेटणार हे निश्र्चित. [post_shortcontent] =>

अमेरिकेतील तेलाचे राजे ज़ॉन. डी. रॉकफेलर यांनी यावेळेपर्यंत करोडो रुपये या धंद्यावर मिळविले होते. यांचा धंद्यांचा पसारा बऱ्याचशा प्रमाणांत उत्तर-अमेरिकेतच पसरलेला होता. युद्धाच्या काळांत व त्या पाठोपाठ ब्रिटिश-अंकित कांही तेलकंपन्यांनी आपले पाय खुद्द उत्तर अमेरिकेत तर रोवलेच होते; पण त्यांनी दक्षिण- अमेरिकेतील कांही देशांतून नवीन तेलाच्या खाणी शोधून काढल्या होत्या. अमेरिकेतील तेलाच्या राज्यास बाल्कन प्रांत, रशिया, ईस्ट इंडिज, बर्मा या भागांवर प्रभुत्व मिळविता आले नाही. त्यामुळे जॉन डी. रॉकफेलर व युरोपांतील तेलाचे नोपेलियन या नांवाने संबोधले जाणारे सर हेन्री डिटरडिंग यांचे दरम्यान कोणी तेलाच्या धंद्यांची सत्ता काबीज करावयाची, याची शर्यत सुरू झाली व ही शर्यत म्हणजेच सन १९२० नंतरची पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांतील तेलाची वाढ, शर्यत ही होय.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645154127.jpg [postimage] => upload_post-1645154127.jpg [userfirstname] => विठ्ठल मोरेश्र्वर कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 28 Feb 2022 [post_author] => 6267 [display_name] => विठ्ठल मोरेश्र्वर कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [515] => Array ( [PostID] => 23446 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - विठाई किठाई (भाग – ३८) [post_content] => [post_excerpt] => ‘किट – किटण – किटणे’ हे शब्द मूळ कोणत्या भाषेतले [post_shortcontent] =>

“विविध शब्दकोशातले ‘किटाई’चे संदर्भ पाहिले की ‘किट – किटण – किटणे’ हे शब्द मूळ कोणत्या भाषेतले, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. हा शब्द आर्यभारतीय - संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती - भाषेत दिसतो; तसा तमिळ, कानडी या द्राविडी भाषेतही दिसतो. ‘किटणे’ या शब्दाचे मळणे, गंजणे हे अर्थ पाहिले तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे एखादी गोष्ट किटते, मळते तेव्हा ती काळीच पडत असते. तेव्हा काळेपणाचे अधिक्य  या अर्थाने अभंगातला ‘किठाई’ शब्द विठोबाच्या कृष्ण वर्णाला उद्देशून आहे, हे सहज लक्षात येतं.” – ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ सदरातील साधना गोरे यांचा लेख
आपल्याच भाषेतला असा एखादा शब्द अवचित समोर येतो, की आजवर माहीत असलेल्या शब्दांच्या संदर्भात त्याचा अर्थ लागेनासा होतो. पण त्याच्या अर्थापर्यंत पोहोचण्याची मनाची असोशी तर स्वस्थ बसू देत नाही. ‘रंगा येई वो येई, रंगा येई वो येई। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई।।’ हा ज्ञानेश्वरांचा अभंग वाचून काहीसं असंच झालं. या अभंगातला ‘किठाई’ शब्द विठोबाला उद्देशून आहे हे कळत होतं, पण त्याचा नेमका अर्थ गवसत नव्हता. अशा वेळी मदतीला धावून आले ते अर्थात शब्दमित्र, म्हणजे विविध कोश!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645726308.png [postimage] => upload_post-1645726308.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 28 Feb 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [516] => Array ( [PostID] => 23428 [post_title] => महत्त्व विज्ञानदिनाचं! [post_content] => [post_excerpt] => रामन परिणामाचा उपयोग रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी होतो. त्यामुळेच रामन यांच्या शोधानंतरच्या दहाच वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त संयुगांची रचना निश्चित करण्यात आली. २०१३ साली तर अमेरिकन केमिकल सोसायटीने रामन परिणामचा समावेश ‘इंटरनॅशनल हिस्टॉरिक केमिकल लँडमार्क’मध्ये केला! रामन यांच्या संशोधनाचं महत्त्व असं अनन्यसाधारण आहे. [post_shortcontent] =>

२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञानदिन. या दिवसाचं आणि सर सी.व्ही. रामन यांचं महत्त्व जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644246093.jpg [postimage] => upload_post-1644246093.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Feb 2022 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [517] => Array ( [PostID] => 23442 [post_title] => पेट्रोलचे नियंत्रण व राजकारणाचे धागेदोरे - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => चित्रमयजगत, जुलै १९३८ - तेलाचा धंदा म्हणजे ९० टक्के राजकारण व १० टक्के धंदा असे झाले आहे [post_shortcontent] =>

भूगर्भांतून विहिरी खोदून तेल मिळविण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सर्वांआदरचे आहेत. सन १८५९ ला पेनसिलव्हिया संस्थानांत अशा प्रकारची पहिली विहीर खोदण्यांत आली. या विहिरीची खोली अवघी ७० फूट असून त्या कामी दोन हजार डॉलर्सच्यावर भांडवल खर्च झालेले नव्हते. प्रथमतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत उत्पन्न होणारे या काळांतील तेल घरगुती जळणाकडे उपयोगिले जात असे. ही स्थिती लवकरच पालटून दहा वर्षांत केरोसिन सर्व जगभर प्रसार पावून त्याचा दिवे—जाळणीकरितां उपयोग करण्यात येऊ लागला. तसेच खाणींतून निघणारे काळें क्रूड ऑईल यापासूनच निरनिराळ्या प्रकारची व जातीची तेले निर्माण करण्यांत येऊ लागली.

यांत्रिकयुगाच्या वाढीबरोबरच तेलाची वाढ झालेली आढळून येते. तेलाची वाढ झाली नसती तर यांत्रिकयुगाची वाढ झाली असती की नाही याची शंकाच आहे. यांत्रिकयुगांतच वाहतुकीच्या निरनिराळ्या साधनांकरिता उपयुक्तता व काटकसर यांच्या दृष्टीने तेल वापरणे जसजसे फायदेशीर आहे असे आढळून आले तसतसा त्याचा प्रसार व ताबा या गोष्टी राष्ट्रीय स्वरूपाच्या बनूं लागल्या. अवघ्या सत्तर वर्षांच्या अवधींत या धंद्यांत ‘न भूतो न भविष्यती’ अशी क्रांती झालेली आहे. यांत्रिकयुगाच्या मागोमागच महायुद्ध आले व या धंद्यास पूर्वीपेक्षा शतपटीने महत्त्व प्राप्त झाले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645153877.jpg [postimage] => upload_post-1645153877.jpg [userfirstname] => विठ्ठल मोरेश्र्वर कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 26 Feb 2022 [post_author] => 6267 [display_name] => विठ्ठल मोरेश्र्वर कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [518] => Array ( [PostID] => 23445 [post_title] => दृक्-श्राव्य माध्यमातील भाषा [post_content] => [post_excerpt] => दूरचित्रवाणी माध्यमाबाबत एक तक्रार सतत कानावर पडते.... [post_shortcontent] =>

दूरचित्रवाणी माध्यमाबाबत एक तक्रार सतत कानावर पडते; ती म्हणजे, या माध्यमांनी भाषेचे जतन करणे तर सोडाच, पण एकूणच मराठी भाषेला आपल्या व्यवहारात गौण स्थान दिले आहे. भाषेची मोडतोड, शुद्धलेखनाच्या चुका, चुकीचे उच्चारण आणि कार्यक्रमाच्या संपूर्ण संहितेत मराठीपणाचा अभाव, या यातील काही प्रमुख बाबी. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मालिका लेखकांना आणि दिग्दर्शकांना कथासूत्र आणि त्याचे पडद्यावरचे सादरीकरण यातच रस असतो. रोज चालणाऱ्या मालिकांच्या लेखकांना तर वन लाइनर पुरेसा असतो.” – दृक्-श्राव्य माध्यमातील भाषेची चिकित्सा करणारा डॉ. केशव साठ्ये यांचा लेख -
एका लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीवर बातम्या बघत होतो. निवेदक ‘लांगूलचालन’ या शब्दाऐवजी ‘लांगूनचालन’ म्हणत होता. एका कार्यक्रमात निवेदक शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ हे नाटक कादंबरी आहे, असे आत्मविश्वासपूर्वक सांगत होता. एका चर्चात्मक कार्यक्रमात सूत्रसंचालक वक्त्याची ओखळ ‘प्रथितयश’ ऐवजी ‘प्रतिथयश’ लेखक म्हणून करून देत होता. विशेष म्हणजे, ही वाहिनी आजही लोकप्रियतेच्या निकषावर आघाडीवर असलेली वाहिनी आहे. अर्थात, अशा चुका वारंवार बहुतांशी वाहिन्यांवर पाहायला मिळतात. हे पाहताना मला या शुद्धलेखनाच्या संदर्भात पुण्यात एक अभिनव प्रयोग केल्याची आठवण येत होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645676448.png [postimage] => upload_post-1645676448.png [userfirstname] => Dr. Keshav [userlastname] => Sathye [post_date] => 24 Feb 2022 [post_author] => 6268 [display_name] => डॉ. केशव साठ्ये [Post_Tags] => दृकृ-श्राव्य माध्यम, प्रसारमाध्यमे, डॉ. केशव साठ्ये, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [519] => Array ( [PostID] => 23441 [post_title] => शिवाजी एक अभ्यास - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => शेतीला कायम पाण्याची सोय केल्याशिवाय उत्पन्नाची खात्री नाही, याची महाराजांना जाणीव होती. [post_shortcontent] =>

अंतर्गत सुराज्य-निर्मितीतील पहिले पाऊल म्हणजे गुंड, मग्रूर व बेजबाबदार वतनदारांच्या कटाच्यातून गरीब रयतेची सुटका करून राजसत्तेचा वचक व तिच्याबद्दल योग्य तो आदर थेट तळापर्यंत पोहोचविणे हे होय. हा वचक व आदर कसा प्रस्थापित करायचा याचे प्रत्यक्ष शिक्षण महाराजांना दादोजी कोंडदेवांकडून लहानपणीच मिळाले होते. युद्धतंत्र जसे महाराजांनी आपले वडील शहाजीराजे यांचेकडून उचलले, तसे रयतेवर अंमल कसा बसवावा याचे कसब त्यांनी दादोजींकडून आत्मसात केले होते. स्वराज्याच्या प्रारंभीची गोष्ट. मावळातले वतनदार-देशमुख शिवाजीला हळूहळू मानू लागले होते. काही मात्र साफ जुमानीत नसत. दादोजी दयामाया न दाखविता अशा कित्येक शिरजोरांना कडक शिक्षा करून वठणीवर आणीत होते. खोडबाऱ्यातला रामाजी चोरघे याला दादोजींनी साफ ठार मारला. गुंजण मावळातला फुलजी नाईक शिळमकरला बांबूने झोडपून काढले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645152605.png [postimage] => upload_post-1645152605.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Feb 2022 [post_author] => 340 [display_name] => श्री. ग. माजगावकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [520] => Array ( [PostID] => 23429 [post_title] => भाषाप्रभू कुसुमाग्रज [post_content] => [post_excerpt] => मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम यांची पराकोटीची पिछेहाट होत आहे. तो वि.वा.शिरवाडकर यांच्या चिंतेचा विषय होता. इंग्रजी भाषा व या भाषेची महती ते जाणून होते, परंतु मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक प्रश्नांना निमंत्रण देणारे आहे, हे वि.वा.शिरवाडकरांनी अनेकदा सांगितले आहे. ते म्हणतात- ‘मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील एकमेकांच्या भवितव्यावरील संकट आहे. समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते.’ [post_shortcontent] =>

 

२७ फेब्रुवारी हा राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. ह्या उपक्रमामागील प्रेरणा कोणती? ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्या मागील आग्रह नेमका का बरं ? आणि या भाषाप्रभू महाकवीने आपल्या कवितेतून भाषेचा संपन्न वारसा कसा दिला? हे सांगणारा विशेष लेख, खास ‘वयम्’बालदोस्त व त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644246958.jpg [postimage] => upload_post-1644246958.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Feb 2022 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [521] => Array ( [PostID] => 23440 [post_title] => शिवाजी एक अभ्यास - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => बहुसंख्य मराठ्यांमध्ये महाराज ही व्यक्ती निरपेक्ष ‘स्वराज्यनिष्ठा’ निर्माण करू शकले [post_shortcontent] =>

महाराजांचे ५० वर्षांचे अल्पायुष्य मुख्यत्वे लढाया आणि मोहिमा यांच्या भाऊगर्दीत खर्च झाले आणि त्यामुळे स्वराज्याचे सुराज्य करण्यास त्यांना फारसी सव़ड सापडली नाही हे खरे हे, परंतु महाराजांची सुराज्यनिर्मितीची दृष्टी काय होती, ते स्वराज्य कशाला म्हणत, याची कल्पना त्यांच्या प्रत्यक्ष कारभारावरून सहज येते. केवळ मोहिमा, केवळ लढाया, केवळ प्रतिकार, केवळ विरोध हा महाराजांच्या स्वराज्याचा अर्थच नव्हता. स्वराज्यातून सुराज्य निर्माण झाले नाही, तर लोक यापेक्षा ते मोगल बरे असे म्हणू लागतील याची महाराजांना जाणीव होती. म्हणूनच जेवढा भाग हाती येईल, तेथपर्यंत स्वराज्याच्या सीमा विस्तारतील, तेथपर्यंत महाराज सुराज्याचे निर्दोष यंत्रही उभे करण्याची फार दक्षता बाळगीत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645152310.png [postimage] => upload_post-1645152310.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Feb 2022 [post_author] => 340 [display_name] => श्री. ग. माजगावकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [522] => Array ( [PostID] => 23444 [post_title] => भाषाविचार - खूप लोक (नाही) आहेत (भाग – २९) [post_content] => [post_excerpt] => आपण सगळे कुठली ना कुठली भाषा रोज बोलतच असतो. [post_shortcontent] =>

आपण सगळे कुठली ना कुठली भाषा रोज बोलतच असतो. त्यामुळे भाषा ही यत्र-तत्र-सर्वत्र असतेचतिला काय होणार? अशी सर्वसाधारण समजूत असते. आणि काही होणार असलं तर त्यासाठी आवाज देण्याचा एकाधिकार आपण कधीचाच साहित्यिकांना देऊन ठेवला आहे. त्यांना त्यातलं सगळं कळतंकिंबहुना 'त्यांनाच त्यातलं सगळं कळतंहे आपल्या मनात इतकं ठाम रजलंय, की ते सांगतील ती पूर्व दिशा ठरते. त्यामुळे जास्त कविता लिहिल्याकादंबऱ्या रचल्या किंवा सरकारने साहित्यिक पुरस्कारांची संख्या वाढवली, की भाषेचे प्रश्न आपोआप मार्गी लागतील असं साहित्यिक सांगतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भाषेसाठी काम करणाऱ्या लोकांविषयी सांगतायत - 
काही दिवसांपूर्वी मी चेन्नई आणि जालंधरला गेलो होतो. तिथं समविचारी लोक भेटले. आपण करतोय तसंच काम करणारे लोक इतरत्रही आहेत, त्यांनाही आपल्यासारख्याच अडचणी आहेत, त्यांच्याकडेही कमी-अधिक प्रमाणात भांडण्याची ऊर्जा आहे, हे कळून बरं वाटलं. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि अस्वस्थ करणारी गोष्ट कळली, ती म्हणजे सगळीकडेच भाषेचं काम करणारी माणसं मोजकीच आहेत. म्हणजे विविध भाषा बोलणारे खूप लोक आहेत, पण त्या भाषेची काळजी वाहणारे मात्र मोजकेच आहेत. आता असा युक्तिवाद करता येईल की, कोणत्याही समाजात चळवळे लोक मोजकेच असणार. ती तर जगरहाटीच आहे. पण दिसतंय ते चित्र तितकं सोपं नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645379260.png [postimage] => upload_post-1645379260.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 21 Feb 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [523] => Array ( [PostID] => 23439 [post_title] => शिवाजी एक अभ्यास - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => शिवाजीने युद्धाचे तंत्रच अमुलाग्र पालटून टाकले. ही क्रांती समजल्याशिवाय प्रतापगडचे युद्धही समजणार नाही. [post_shortcontent] =>

गझनीच्या महंमदाला पहिल्या तीन स्वाऱ्यांत यश मिळाले तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी पंजाबच्या अनंगपाळ राजाने कनोज, कलिंजर, ग्वाल्हेर वगैरे ठिकाणच्या राजांचे सहाय्य मिळवून लढाईची जंगी तयारी केली. हा सुमार होता इ.स. १००८ ते १००९ चा. डॉ. गो.स. सरदेसाई लिहितात, “धर्माचा पाडाव व देवालयांचा विध्वंस ह्यांचे योगाने रजपुतांस मुसलमानांविषयी विशेष त्वेष चढला होता. इतके अपार सैन्य समरांगणी पूर्वी कधीही आले नव्हते.” महंमदास ही बातमी समजताच तो दबत दबतच पुढे आला. उभय फौजांचा तळ अटकनजीक सिंधूच्या पूर्वेस कच्छचे मैदानात पडला. “आरंभी हिंदूंची सरशी होती. पुढे एक दिवशी लढाईचे तोंड लागून अनंगपाळ निकराने लढत असता त्याचा हत्ती तीर व नक्तेलाचे गोळे लागून घाबरून रणभूमीवरून पळत सुटला. त्याबरोबर आपला अधिपती पळाला असे वाटून हिंदी फौज युद्ध सोडून पळत सुटली. अनंतपाळाचे ठिकाण लागले नाही. महंमुदास विजय प्राप्त झाला.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645151609.png [postimage] => upload_post-1645151609.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Feb 2022 [post_author] => 340 [display_name] => श्री. ग. माजगावकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [524] => Array ( [PostID] => 23438 [post_title] => राज्य मराठीचे, इंग्रजी शिक्षणाचे! [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाच्या ह्या अंदाधुंद इंग्रजीकरणाचा सामजाला काय फायदा झाला, [post_shortcontent] =>

जेव्हा एखाद्या समाजातील लोक स्वभाषा द्वितीय भाषा म्हणून आणि द्वितीय भाषा प्रथम भाषा म्हणून शिकायला सुरुवात करतात, तेव्हा तो त्या भाषेच्या अंताचा आरंभबिदू समजला जातो. शिक्षणाच्या ह्या अंदाधुंद इंग्रजीकरणाचा सामजाला काय फायदा झाला, याचाही एकदा जमाखर्च मांडला गेला पाहिजे. मूठभर वर्ग इंग्रजीत विज्ञान व तंत्रज्ञान शिकून परदेशी बक्कळ पैसा कमावू लागला म्हणजे प्रगती झाली का? गेल्या तीन-चार दशकांत संपूर्ण जगाने नोंद घ्यावी अशी काय ज्ञाननिर्मिती आपण केवळ इंग्रजी शिकून केली? राज्यातील एक तरी विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात आले आहे काय? – ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचे मराठी राज्यातील इंग्रजी शिक्षणावरील परखड भाष्य -
नुकताच राज्यभर ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा झाला. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी हा पंधरवडा मोठ्या प्रमाणात साजरा केला, कारण राज्य शासनाने तशा सूचनाच दिल्या होत्या. मराठी भाषेच्या गौरवार्थ महाविद्यालयांनी व विद्यापीठांनी कसे व कोणकोणते कार्यक्रम करावेत, याबाबत मराठी भाषा विभागाकडून मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक पाठविण्यात आले होते. खरे तर दरवर्षीच शासन अशी परिपत्रके काढत असते. काही महाविद्यालये स्वयंस्फूर्तीने व कर्तव्यभावनेने मराठी भाषा पंधरवडा साजरा करतात, तर काही त्याकडे पाठ फिरवतात. यंदा शासकीय-निमशासकीय कार्यालयांनीही मोठ्या प्रमाणात मराठी भाषाविषयक कार्यक्रम आयोजित केले होते. कोविडमुळे बहुतेक कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडले. मराठी पंधरवडा साजरा करताना काही जण काव्यगायनात रमले, तर काही उत्सवी मनोरंजनात. चर्चा, व्याख्यानादी कार्यक्रमही पार पडले. पण या सर्वांचे फलित काय? बहुधा, फारसे काही नाही.  भाषादिन, भाषा पंधरवडे साजरे करणे हा भाषासंवर्धनाचा खात्रीचा मार्ग नाही. ती आत्मसमाधानार्थ केलेली एक प्रतीकात्मक उपाययोजना आहे. भाषासंवर्धनासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती आटली की समाज किंवा राज्यकर्ते अशा प्रतीकात्मक उपायांचा अवलंब करतात. एखाद्या समाजात असे दिन, पंधरवडे साजरे व्हायला लागले की  समजावे, त्या समाजाने अन्य भाषेचा स्वीकार करून स्वभाषेला निरोप द्यायचे ठरवले आहे. मराठी भाषेबाबत असेच घडत असेल का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1645060102.png [postimage] => upload_post-1645060102.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 17 Feb 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, मराठी राज्य, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [525] => Array ( [PostID] => 23437 [post_title] => कुंकवाची उठाठेव (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => लेखक – बाबूराव जनार्दन गोखले , अंक – मनोरंजन, डिसेंबर १९३३ [post_shortcontent] =>

समाजाची विधवांकडे पाहण्याची दृष्टी ही खरोखरच अत्यंत लाजिरवाणी, अनुदार व निंद्य आहे यांत शंकाच नाही. जणू काय विधवा म्हणजे माळावरची माती किंवा बेवारशी मालच होय! पण यांतही हल्ली बराचसा इष्ट असा पालट झाला आहे व ज्या मानाने शिक्षणाचा फैलाव समाजांत होईल त्या मानाने त्यांत पुष्कळच सुधारणा होईल. पण त्यावर तोड म्हणून कुंकू लावणे हा उपाय खास नव्हे. त्याला समाजाच्या अनुदार दृष्टीकोनांतच पालट झाला पाहिजे. ज्याप्रमाणे एकाद्या गरिबाने उंची पोषाख करून मानसन्मान मिळविला किंवा एखाद्या “हरिजनाने” तो स्पृश्य हिंदुसारखा दिसतो म्हणून मानमरातब मिळविला तर त्यांत ज्याप्रमाणे आपण श्रीमंतांचा गरिबांकडे किंवा स्पृष्टांचा अस्पृष्टांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला असे त्यास म्हणणार नाही त्याचप्रमाणे कुंकू लावल्यामुळेच झालेला विधवांचा मानसन्मानही समाजाच्या अनुदार दृष्टीकोणांत पालट झाल्याचा पुरावा नव्हे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644799294.jpg [postimage] => upload_post-1644799294.jpg [userfirstname] => बाबूराव जनार्दन गोखले [userlastname] => [post_date] => 16 Feb 2022 [post_author] => 6266 [display_name] => बाबूराव जनार्दन गोखले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [526] => Array ( [PostID] => 23436 [post_title] => कुंकवाची उठाठेव (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => लेखक – बाबूराव जनार्दन गोखले , अंक – मनोरंजन, डिसेंबर १९३३ [post_shortcontent] =>

विधवांनी कुंकू लावावे किंवा नाही? या प्रश्र्नाला अशा तऱ्हेने अनेक अधिकारी व विद्वान स्त्रीपुरुष समाजसुधारकांनी चालना व पाठिंबा दिल्यामुळे त्या विषयावर लिहिणे—जरा निषेधपर व उलटच लिहिणे—हे फारच धोक्याचे व जबाबदारीचे झाले आहे याची आम्हांस पूर्ण जाणीव आहे. त्याचप्रमाणे सदरहु लेख लिहून आपण “Fools rush in where angels fear to treat” या पोप कवीच्या सुप्रसिद्ध उक्तीमध्ये पडलो की काय अशीही मनाला बरीच धाकधूक व शंका वाटत आहे. पण सदरहु उपक्रम ही एक स्त्रीदास्यविमोचनार्थ व स्त्रियांच्या समान हक्कांची वाढ होण्यास खरोखरीच इष्ट व आवश्यक सुधारणा आहे किंवा नाही या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा व साधकबाधक चर्चा व्हावी याच उदात्त हेतुने फक्त हा धोका व ही जोखीम पत्करूनही आम्ही या विषयावरील आपले विचार स्पष्टपणे व निर्भिडपणे मांडण्याचे ठरविले आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644799055.jpg [postimage] => upload_post-1644799055.jpg [userfirstname] => बाबूराव जनार्दन गोखले [userlastname] => [post_date] => 14 Feb 2022 [post_author] => 6266 [display_name] => बाबूराव जनार्दन गोखले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [527] => Array ( [PostID] => 23435 [post_title] => मराठी भाषा, शासन आणि साहित्यसंस्था [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेच्या विकासासाठी ..... [post_shortcontent] =>

महाराष्ट्राचे एकूण सर्वच शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावे, असे महाराष्ट्र शासनाचेच धोरण आहे की काय अशी शंका यावी, असे निर्णय शासनातर्फे घेतले जात आहेत. मराठी शाळा एकामागून एक बंद पाडल्या जात आहेत. मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना मान्यता दिली जात नाही. या उलट, इंग्रजी शाळांना मात्र मान्यता मिळते. एकीकडे  इंग्रजीला अनुकूल असलेले धोरण आडवळणाने घेत राहायचे आणि दुसरीकडे मराठी भाषेच्या विकासासाठी नव्या-नव्या संस्था स्थापन करीत असल्याच्या घोषणा करायच्या, असे शासनाचे गेल्या अनेक वर्षांपासून चालले आहे.” – मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी अ.भा. साहित्य महामंडळाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त २ ऑक्टोबर २०२१ रोजी केलेले भाषण -
अ.भा. महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, महामंडळाचे आणि विदर्भ साहित्य संघाचे सर्व सदस्य, उपस्थित मान्यवर लेखकवर्ग आणि वाङ्‍मयप्रेमी श्रोतेहो!
आपणांसमोर बोलण्याची मला जी संधी दिली, त्याबद्दल प्रथम मी महामंडळाचे अभार मानतो. आज मी आपणांसमोर वाङ्‍मयीन प्रश्नांच्या संदर्भात न बोलता मराठी भाषेसंबंधीच्या प्रश्नांसंबंधी बोलणार आहे. हे प्रश्न प्रामुख्याने मराठी भाषेवर इंग्रजीच्या होत असलेल्या आक्रमणासंबंधी आहेत. त्याबरोबरच गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राच्या बदलत चाललेल्या भाषिक लोकसंख्येच्या आकृतिबंधासंबंधीही आहेत. महाराष्ट्राचा भाषिक आकृतिबंध मराठी भाषा आणि संस्कृती यांना मारक ठरणारा जरी असला, तरी तो ज्या परभाषकांमुळे उपस्थित झाला आहे, त्याच्या मी विरोधात नाही. याचे कारण हा प्रश्न प्रामुख्याने आपल्यामुळेच - मराठी भाषकांमुळेच निर्माण झाला आहे. माझ्या बोलण्यातून कदाचित असा गैरसमज होण्याचा संभव आहे, म्हणून मी प्रारंभीच हा खुलासा करीत आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यासंबंधी उपस्थित होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कृती करणे, हे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे एक कार्य आहे. मराठी भाषा आणि संस्कृती यांच्या अस्तित्वासंबंधी जो प्रश्न निर्माण झाला आहे, त्याकडे आतापर्यंत तरी पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे तो नीटपणे सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारने केलेला दिसत नाही. हा प्रश्न आता अधिकाधिक गंभीर बनत चालला असून, त्याची दखल अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने घेणे गरजेचे बनले आहे. म्हणून महामंडळाने मला उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठावरून मी तो आपणांसमोर मांडत आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली असून, महाराष्ट्र हा मराठी भाषकांच्याऐवजी बहुभाषकांचा प्रांत होऊ घातला आहे. त्यामुळे भावी काळात येथील मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही अल्पसंख्यांकांची बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०११च्या जनगणनेच्या आकडेवाडीनुसार, महाराष्ट्रात फक्त ६८ टक्के लोक मराठी भाषक असून ३२ टक्के अन्य भाषक आहेत. महाराष्ट्राची जर गुजरातशी तुलना केली, तर महाराष्ट्रातील मराठी भाषकांच्या घसरत चाललेल्या टक्केवारीचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. गुजरातमध्ये ८६ टक्के लोक गुजराती भाषक असून, १४ टक्के अन्य भाषक आहेत. आता होऊ घातलेल्या जनगणनेत तर मराठी भाषकांची महाराष्ट्रातली टक्केवारी अधिकच घसरलेली दिसू शकेल. ग्रामीण भागापेक्षा महाराष्ट्रातल्या शहरांतच अन्य भाषकांची टक्केवारी अधिक आहे. महाराष्ट्राच्या सर्व औद्योगिक शहरांत पोटापाण्यासाठी अन्य प्रांतांतील लोक येत असतात. त्यात प्रामुख्याने हिंदी भाषक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे ही शहरे बहुभाषक बनू लागली आहेत. जेथे-जेथे बहुभाषक लोक राहतात, तेथे-तेथे सार्वजनिक व्यवहारांत स्वाभाविकपणे सर्वच भाषकांना कळणारी हिंदी भाषा बोलली जाते. त्यामुळे सर्वच शहरांची सार्वजनिक व्यवहाराची भाषा मराठीऐवजी हिंदी बनलेली आहे. पुण्यासारख्या एकेकाळी केवळ मराठी असलेल्या शहरात रस्त्यावर आता मराठीपेक्षा अधिक प्रमाणात हिंदी ऐकू येऊ लागली आहे. नागपुरात तर पहिल्यापासून हिंदीचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रात परभाषकांचे प्रमाण सर्वात अधिक असल्याने आणि ते सतत वाढतच असल्याने भावी काळात या प्रदेशाचे हिंदीकरण होण्याचा धोका आहे.
महाराष्ट्रातल्या शहरांत सार्वजनिक व्यवहाराची भाषा इतक्या सहजपणे हिंदी बनली, याचे कारण सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषकही आपणहून हिंदी बोलू लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाला हिंदी अवगत नव्हती. त्यामुळेच या काळात हिंदी सिनेमाच्याही मराठी आवृत्या काढल्या जात असत. पण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदी भाषाशिक्षणाचा वेगाने प्रसार केवळ महाराष्ट्रातच झाला. पुण्याला हिंदी राष्ट्रभाषा सभा आणि वर्ध्याला हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती या दोन संस्था हिंदीचा प्रसार करू लागल्या. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असा मराठी माणसाचा समज होता आणि हिंदी भाषा शिकणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे अशी श्रद्धा होती. हिंदी भाषा शिकण्यात गैर असे काहीच नव्हते. भारतातील माणसे बहुभाषकच असणे गरजेचे आहे, परंतु कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलण्याचा प्रसंग आला की मराठी माणूस त्याच्याशी आपणहून हिंदीत संभाषण करू लागतो. त्यामुळे परभाषकांना महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी येणे आवश्यक आहे, याची जाणीवच होईनाशी झाली. शेवटी याचा एक परिणाम असाही झाला, की महाराष्ट्रातील जनतेला हिंदी कळते म्हणून राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांत हिंदी भाषेतून सूचना फलक लावले जाऊ लागले आणि कागदपत्रे हिंदी भाषेतून उपलब्ध होऊ लागली. एवढेच नव्हे, तर केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयीन शाखांमध्ये मराठी न येणारे अन्य भाषिक कर्मचारीही नेमले जाऊ लागले. अन्य अ-हिंदीप्रदेशाबाबत मात्र असे घडले नाही.
कौटुंबिक व्यवहाराचे, सार्वजनिक व्यवहाराचे आणि शीर्षस्थ व्यवहाराचे अशी मानवी समाजाला तीन जीवनक्षेत्रे असतात. बाजारात आणि रस्त्यावर होणारे सर्व व्यवहार हे सार्वजनिक व्यवहार असतात. ज्ञान, शासन आणि अर्थ या व अशा अन्य काही क्षेत्रातले व्यवहार शीर्षस्थ व्यवहार असतात. जी भाषा जीवनाच्या या तिन्ही क्षेत्रांत उपयोजिली जाते, तीच भाषा सर्वार्थाने संपन्न असते. यातही सातत्याने विकसित होत असणाऱ्या ज्ञानक्षेत्रात वापरली जाणारी भाषा अधिकच संपन्न बनलेली असते. ज्ञानक्षेत्रातील पाश्चात्त्य भाषांच्या वापरामुळे त्या अधिक संपन्न झाल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वापरासाठी त्या भाषेत शब्दसंग्रह, वाक्यप्रयोग निर्माण झालेले असतात. जर ती भाषा एखाद्या जीवनक्षेत्रात वापली जाईनाशी झाली, तर त्या भाषेची संपन्नता तेवढ्यापुरती कमी होते. शासन सोडल्यास अर्थ आणि ज्ञान या शीर्षस्थ क्षेत्रांत महाराष्ट्रात मराठी भाषा वापली जात नाही. आता तर ती सार्वजनिक क्षेत्रांत वापरली जाईनाशी झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातही जर मराठी वापरली गेली नाही, तर ती केवळ कौटुंबिक क्षेत्रापुरतीच शिल्लक राहील आणि शेवटी तिचे अस्तित्वच धोक्यात येईल.
महाराष्ट्र हा भारताचा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला प्रांत आहे. तेव्हा येथे पोटापाण्यासाठी आणि तज्ज्ञ म्हणून अन्य भाषक लोक येणारच. त्यांना थोपवले जाऊ शकत नाही. त्यांची सोय व्हावी म्हणून जर आपण त्यांच्याशी हिंदीत बोलत गेलो तर येथील सार्वजनिक व्यवहार हिंदीतच होऊ लागतील. महाराष्ट्रात मराठी भाषेशिवाय चालतच नाही, अशी जेव्हा आपण परिस्थिती निर्माण करू, तेव्हाच परभाषक मराठी शिकतील. त्यासाठी आपणच त्यांच्याशी मराठीत बोलत राहिले पाहिजे. दुसरे म्हणजे, जे परभाषक मराठी शिकतील, त्यासाठी आपणच त्यांच्याशी मराठीत बोलत राहिले पाहिजे. दुसरे म्हणजे, जे परभाषक दीर्घकाळ महाराष्ट्रात राहणार आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी शिकवण्याची रीतसर सोय केली पाहिजे. कुठल्याही भाषेच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी त्या भाषेच्या वापराला सलग भूभाग आवश्यक असतो. आज महाराष्ट्रात हिंदी भाषेत सार्वजनिक होणारी बेटे निर्माण झाली आहेत. ती नष्ट केल्याशिवाय मराठीला तिचाच असलेला सलग भूभाग मिळणार नाही. त्यासाठी सर्व शहरातील सार्वजनिक व्यवहार पुन्हा मराठीतून सुरू झाले पाहिजेत. स्थानिक भाषकांपेक्षा जेव्हा परभाषकांची संख्या अधिक होते, तेव्हा स्थानिक भाषकांनाच परभाषकांची भाषा बोलावी लागते. अशा परिस्थितीत परभाषक स्थानिक भाषा शिकत नसतात. मुंबईबद्दल असेच झाले आहे. मुंबईतला मराठी माणूस बाहेर बंबईया हिंदी बोलतो. मुंबईतल्या अ-मराठी माणसाला आता मुद्दाम मराठी शिकण्याची गरज उरली नाही. उद्या कदाचित सर्वच मोठ्या शहरांबद्दल हे होऊ शकेल. म्हणून शासनाने परभाषक जोपर्यंत अल्पसंख्य आहेत, तोपर्यंत त्यांच्या मराठी शिक्षणाची सोय केली पाहिजे आणि मराठी भाषकानेही सर्व व्यवहार केवळ मराठीतच करून त्यांना मराठी शिकणे अनिवार्य बनवले पाहिजे. त्यासाठी प्रथम इंग्रजी आणि हिंदी या भाषांमुळे मराठी माणसाच्या ठिकाणी बोलण्याबद्दल निर्माण झालेला न्यूनगंड घालवून टाकला पाहिजे.
परभाषकांची संख्या जेव्हा स्थानिक भाषकांपेक्षा अधिक होते, तेव्हा परभाषकांच्या भाषेच्या प्रभावामुळे स्थानिक भाषा नष्ट होत जाऊन ती केवळ एक बोली म्हणून उरते. महाराष्ट्राच्या वाढत असलेल्या संख्येमुळे हिंदीचे व्यापक स्वरूपास जे चलन सुरू झाले आहे, त्यामुळे मराठीत हिंदी भाषेतील शब्द आणि वाक्प्रयोग अतिरिक्त प्रमाणात येऊ लागले आहेत. येथे त्याचा फक्त निर्देश करतो.
परभाषकांच्या संख्यावाढीमुळे शहरांतून जसे हिंदीचे चलन सुरू झाले, तसेच इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी भाषकांच्या नव्या पिढ्यांमुळे मराठीच्या जागी इंग्रजीचे चलन सुरू झाले. दोन भाषांच्या वापरामुळे मराठी माणूस इंग्रजी भाषा आत्मसात करू लागल्यावर ते इंग्रजी केले गेले. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठीय शिक्षण इंग्रजीतूनच दिले जाऊ लागले. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा आणि वाङ्‍मय या विषयाला स्थान नव्हते. न्या. रानडे यांच्या दीर्घ प्रयत्नानंतर ते मिळाले. परंतु, प्रारंभी काही वर्षे मराठी भाषेच्या आणि वाङ्‍मयाच्या अध्यापनाचे माध्यम मात्र इंग्रजी होते. मराठी भाषेच्या प्रश्नपत्रिकाही इंग्रजीतून काढल्या जात असत.
इंग्रजी शिकलेल्या तरुणांसमोर मानवाच्या धर्मातीत, लौकिक जीवनाचे चित्रण करणारे इंग्रजी वाङ्‍मय होते. मराठीतील धर्म-अध्यात्मसंलग्न वाङ्‍मयाकडून धर्मातीत जीवनाचे चित्रण करणाऱ्या वाङ्‍मयाकडे मराठी वाङ्‍मय नेण्याची निकड मराठी तरुणांना वाटत होती. इंग्रजी वाङ्‍मयातले विविध वाङ्‍मयप्रकारही मराठीत रुजविण्याची गरजही वाटत होती. तेव्हा मराठी वाङ्‍मयाचा नव्या दिशेने विकास करण्यासाठी त्यावर विचारविनिमय व्हावा म्हणून मराठी लेखकांना एकत्र आणणारे व्यासपीठ उभे करणे आवश्यक होते. न्या. मा. गो. रानडे यांनी मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ करून हे कार्य केले. ज्या इंग्रजीत इतके संपन्न वाङ्‍मय आहे आणि जी भौतिक शास्त्रांचे शिक्षण देऊ शकते, ती भाषा मराठीपेक्षा कितीतरी पटीने समृद्ध आहे, याची खात्री मराठी माणसाला पटली होती. यातून मनाच्या सुप्त पातळीवर इंग्रजीबद्दल दबदबा आणि मराठीबद्दल न्यूनगंडही तयार होत होता. एकीकडे सुप्त असा भाषिक न्यूनगंड, तर दुसरीकडे इंग्रजी आमच्यावर लादली गेल्याची भावना. या न्यूनगंडाचा परिणाम म्हणून देशभक्तीच्या नावाखाली इंग्रजीला विरोध आणि मराठीचा पुरस्कार केला जाऊ लागला. या काळात, याच भावनेतून दुकांनाच्या पाट्यांवर दुकांनाची नावे मराठीत लिहिली जाऊ लागली. जागोजागी केशकर्तनालये, गृहवस्तुभांडार आणि उपहारगृहे दिसू लागली. असे असले तरी शिक्षणाचे माध्यम मराठी असावे, असा आग्रह धरला जात नव्हता. या काळात प्रकट होणारे हे मराठीचे प्रेम प्रतिक्रियात्मक स्वरूपाचे होते. सर्व जीवनव्यवहार पेलू शकण्याइतकी मराठी भाषा समर्थ बनवावी, अशी कुठलीही सकारात्मक प्रेरणा त्या काळात निर्माण झाली नव्हती. आणि त्या दिशेने त्या काळात प्रयत्नही होत नव्हता. त्या काळात अशी प्रेरणा जर कार्यरत झाली असती, तर नंतर मराठीची जी परवड झाली, ती झाली नसती.
स्वातंत्र्य मिळाले तसे इंग्रजांचे राज्य गेले आणि इंग्रजीचे राज्य सुरू झाले. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सुरुवातीला मात्र इंग्रजीच्या जागी मराठी हे शिक्षणाचे माध्यम केले गेले. परंतु, सर्व परिस्थितीचा विचार करून हे नीटपणे केले गेले नसल्यामुळे महाराष्ट्रात हळूहळू मराठीऐवजी इंग्रजीचे राज्य सुरू झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाच्या मराठीकरणाचा पहिला प्रयोग बाळासाहेब खेर मंत्रिमंडळाने केला. या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून इंग्रजी हा विषय  काढून टाकला. आठव्या वर्गापासून शालांत परीक्षेपर्यंत चार वर्षे फक्त इंग्रजी शिकवले जाऊ लागले. परंतु, मुंबई राज्याच्या शासकीय कारभाराची तसेच औद्योगिक जगतातील कारभाराची भाषा इंग्रजी होती. त्यामुळे नोकऱ्यांसाठी इंग्रजीचे पुरेसे ज्ञान आवश्यक होते. उमेदवारांचे इंटरव्ह्यू इंग्रजीतच होत असत आणि शिक्षणाच्या खेरप्रणित आकृतिबंधात शिकलेले मराठी उमेदवार त्यात टिकत नसत. त्यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक जगतातील नोकऱ्या दाक्षिणात्यांना मिळू लागल्या. मुंबईतील नोकऱ्यांत दाक्षिणात्यांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी १९६६ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. या शैक्षणिक पद्धतीतील दोष लक्षात आल्यावर तिच्यात बदल केले जाऊन इंग्रजीच्या शिक्षणाला पूर्वीचे स्थान दिले गेले. शिक्षणाचा आकृतिबंध बदलताना खेर मंत्रिमंडळाने शीर्षस्थ जीवनव्यवहारांचा विचारच केला नाही. जोपर्यंत शीर्षस्थ जीवनव्यवहारांचे भाषिक माध्यम इंग्रजी असेल, तोपर्यंत शिक्षणाच्या आकृतिबंधात इंग्रजीला गौण स्थाने देणे योग्य नव्हते. इंग्रजी भाषेच्या प्रेमापोटी मराठी माणसे इंग्रजी शिकू इच्छित नव्हती; तर नोकरीसाठी इंग्रजीची आवश्यकता आहे आणि इंग्रजी आले की संपूर्ण जगच आपले अंगण बनू शकते, म्हणून इंग्रजी भाषेचा आग्रह होता. शिक्षणात इंग्रजीला गौण स्थान देताना खेर मंत्रिमंडळाने हे लक्षातच घेतले नाही. खेर मंत्रिमंडळाच्या या शैक्षणिक प्रयोगामुळे लोकांत मराठी माध्यमाच्या विरोधात एक भावना तयार झाली.

भारताची भाषावार प्रांतरचना सर्वांनाच हवी होती. शासकीय आणि सार्वजनिक व्यवहार करताना बहुभाषिक प्रदेश अडचणीचे ठरत होते. अनेकदा एखाद्या भाषेची दादागिरी दुसऱ्या भाषेला सहन करावी लागत होती. आपापल्या भाषेचे स्वतंत्र राज्य बरे, एवढाच विचार सामान्य माणूस करीत होता. भाषावार प्रांतरचनेमुळे प्रांताच्या भाषिक संस्कृतीच्या विकासाला निरंकुशपणे गती देता येऊ शकते, हा विचार सामान्य माणसाच्या मनात नव्हता.
संयुक्त महाराष्ट्र झाला. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक संस्कृतीच्या विकासाला वेगाने प्रारंभ झाला. शासकीय कारभार मराठीतून करण्यासाठी पदनामकोश तयार करण्यात आला. भाषा विकासासाठी भाषा संचालनालय स्थापन करण्यात आले. जगातल्या विविध भाषांतील अभिजात वाङ्‍मय आणि वैचारिक-शास्त्रीय ग्रंथ मराठीत भाषांतरित करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केले गेले. मराठीत विश्वकोश आणि मराठी भाषेचा बृहत् शब्दकोश तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. मराठी लेखनविषयक नियमातले अराजक नष्ट करून शास्त्रशुद्ध असे लेखनविषयक नियम तयार करण्याची जबाबदारी साहित्य महामंडळावर सोपवण्यात आली. मुख्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या विद्याशाखांच्या शिक्षणांचे माध्यम मराठी करण्यात आले. हे माध्यम यशस्वी व्हावे म्हणून मराठीत पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विद्यापीठ पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळाची स्थापना केली गेली. सर्वच ज्ञानशाखांतील सर्वच विषयांच्या पारिभाषिक संज्ञा निश्चित करण्यासाठी सर्वच विषयांच्या तज्ज्ञांच्या समित्या नेमण्यात आल्या. मराठी भाषेच्या प्रगत अभ्यासासाठी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
मराठी भाषा आणि संस्कृती यांच्या विकासाच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांच्या या सर्वच योजना चांगल्या होत्या, परंतु यातील मराठी माध्यमाशी संलग्न असलेले विद्यापीठ - पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ मात्र काही वर्षांनी बंद करावे लागले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठीत शास्त्रीय स्वरूपाचे ग्रंथ लिहिले जाणे बंद झाल्यामुळे आर्ट्स् आणि कॉमर्स या विद्याशाखांतील शास्त्रांचे तयार केलेले परिभाषा संज्ञा कोश हे निरुपयोगी ठरले. यशवंतराव चव्हाणांच्या योजनेमागोमागच १९७० पासून इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित खाजगी शाळा वेगाने स्थापन होऊ लागल्या. विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे झुकला. यानंतर जागतिकीकरण आले आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात लोकांना इंग्रजी माध्यम अपरिहार्य वाटू लागले. आता येथून पुढे शीर्षस्थ व्यवहार फक्त इंग्रजीतूनच होणार असल्यामुळे आता मराठीतून शिकण्याची कल्पना बाद झाली आहे, असा एक समज महाराष्ट्रात पसरला. भरमसाठ शैक्षणिक शुल्क देऊन पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत दाखल करू लागले. महाराष्ट्रात सुमारे गेल्या पन्नास वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. या शाळा मराठी माध्यमाच्या शाळांच्या जिवावर उठल्या आहेत. म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत. आता तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा तालुक्यांपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. काही वर्षांतच त्या खेडीही व्यापतील.
सध्या केवळ खेड्यातला शिक्षित मराठी वाचतो-लिहितो. गेल्या काही दशकांपासून ग्रामीण भागातूनच लेखक पुढे येत आहेत. मराठी भाषेतील वाङ्‍मयनिर्मिती या लेखकांनी खंडित होऊ दिली नाही. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या शाळा जेव्हा खेडीही व्यापू लागतील तेव्हा सध्याचे ग्रामीण लेखकांच्या अधिक्याचे चित्रही बदलेल. किंबहुना, मराठी भाषेतील वाङ्‍मयनिर्मितीही हळूहळू क्षीण होत जाईल.
इंग्रजी माध्यमातून शिकून नव्याने घडलेला सुशिक्षित वर्ग जर मराठी वाचेनासा झाला, तर जगातील अभिजात ललित आणि वैचारिक वाङ्‍मय मराठीत आणणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाची गरजच राहणार नाही. इंग्रजीत शिकलेला हा वर्ग ज्ञानासाठी एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका किंवा इंटरनेटवरचा विकिपीडिया वापरील. तो मराठीतील शासननिर्मित विश्वकोश कशाला पाहील? मराठी न वापरणाऱ्या महाराष्ट्रीय समाजामुळे महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी ठेवण्याचे कारणच उरणार नाही. त्यांच्यासाठी शासनाचा सर्व कारभार इंग्रजीतूनच चालवावा लागेल. याचा अर्थ, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाने केवळ मराठी भाषाविकासाच्या सर्व योजना रद्द करवल्या नाहीत, तर या शिक्षणाने मराठी भाषेचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.
महाराष्ट्राचे एकूण सर्वच शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावे, असे महाराष्ट्र शासनाचेच धोरण आहे की काय अशी शंका यावी, असे निर्णय शासनातर्फे घेतले जात आहेत. मराठी शाळा एकामागून एक बंद पाडल्या जात आहेत. मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना मान्यता दिली जात नाही. या उलट, इंग्रजी शाळांना मात्र मान्यता मिळते. खाजगी इंग्रजी शाळा भरमसाठ शैक्षणिक शुल्क लावतात. त्यावर शासकीय नियंत्रण नाही. इंग्रजीतून शिक्षण इतके महाग झाले आहे की, दारिद्र्यरेषेखाली असलेल्या बहुसंख्यांकांना हे महागडे शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे इंग्रजीतून शिक्षण घेऊन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उत्तम संधी मिळवणारा एक ‘नवा ब्राह्मणवर्ग’ निर्माण होत चालला आहे. सामान्य माणसाला प्रतिकूल असलेल्या या शैक्षणिक वातावरणाबद्दल शासन उदासीन असून ‘जे आहे आणि जसे आहे तसे’ चालू द्या, अशी शासनाची वृत्ती बनली आहे.
एकीकडे  इंग्रजीला अनुकूल असलेले धोरण आडवळणाने घेत राहायचे आणि दुसरीकडे मराठी भाषेच्या विकासासाठी नव्या-नव्या संस्था स्थापन करीत असल्याच्या घोषणा करायच्या, असे शासनाचे गेल्या अनेक वर्षांपासून चालले आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी मराठवाड्यात एक विद्यापीठ स्थापन केल्यानंतर या विद्यापीठाच्या मराठी विभागाचा मध्ययुगीन वाङ्‍मयाच्या अभ्यासासाठी अधिकाधिक विकास करण्याऐवजी पैठणला संतपीठ स्थापनेची, मग ऋद्धिपूरला मराठीसाठी आणखी एका संस्थेच्या स्थापनेची आणि मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेची, अशा विविध घोषणा केल्या गेल्या. महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा-विषय अनिवार्य करण्याचा कायदा जरी केला असला, तरी त्याची अंमलबजावणी कितपत झाली, हे जाहीर झालेले नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाचा आराखडा एक समिती नेमून तयार करून घेतला होता. पण, त्यासंबंधीही पुढे काहीच झाले नाही. भाषावार प्रांतरचना कशासाठी, मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र झगडून कशासाठी मिळवला, असा प्रश्न अशा प्रकारच्या सरकारी धोरणांमुळे पडतो.
ब्रिटिशांच्या राज्यात मराठीबद्दल जी परिस्थिती होती, तशीच आज निर्माण झालेली आहे. स्थानिक भाषांबद्दल ब्रिटिश सरकार उघडपणे उदासीन होते. आज मराठीबद्दलची ही उदासीन वृत्ती केवळ मराठीबद्दलच्या वरपांगी प्रेमाचे प्रदर्शन करून झाकली जात आहे. एवढाच या दोन काळामधला फरक. इंग्रजी राज्यात मराठीच्या विकासाची जबाबदारी आपणच स्वीकारली पाहिजे, हे रानड्यांसारख्यांच्या लक्षात आले होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा साहित्य संस्थांनीच आता ही जबाबदारी उचलली पाहिजे. महाराष्ट्राचे मराठीकरण करणे हे सर्वात महत्त्वाचे असल्यामुळे परभाषकांसाठी मराठीचे वर्ग चालवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे मराठी भाषक मराठीपासून तुटलेले आहेत. तेव्हा त्यांना पुन्हा मराठीशी जोडून घेण्यासाठी साहित्य संस्थांनी पुन्हा मराठीच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. ज्या मराठी पालकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घातलेली आहेत, त्यांपैकी अनेकांना आपल्या मुलाला नीट मराठी यावे असे वाटत असणार. असे पालक आनंदाने आपल्या मुलांना या परीक्षा देण्यासाठी उत्तेजन देतील. किमान या दोन गोष्टी साहित्य संस्थांनी करणे मला आवश्यक वाटते.
शीर्षस्थ व्यवहारांचे इंग्रजी माध्यम कायम राहणार आहे;  शासनही ते बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता-लिहिता आले पाहिजे, अशी मराठी विद्यार्थ्यांची इच्छाही कायम राहणार आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने इंग्रजी भाषेचे शिक्षण देणाऱ्या, परंतु सर्व विषय मराठी माध्यमातून शिकवणाऱ्या शाळा सुरू केल्या पाहिजेत.
केवळ मातृभाषेतूनच शिक्षण का, हे नीट समजून घेणे आवश्यक आहे, विद्यार्थ्याला विषय नीट कळण्यासाठी शिक्षण मातृभाषेतून दिले गेले पाहिजे, असे सर्वच शिक्षणतज्ज्ञ म्हणत असतात. मग यावर असाही युक्तिवाद केला जातो की, जर इंग्रजीवर प्रभुत्व असेल तर इंग्रजीतून शिकवला गेलेला विषय चांगल्या प्रकारे कळेल; म्हणून आधी विद्यार्थ्यांची इंग्रजीची चांगली तयारी करून घेतली पाहिजे. परंतु, केवळ विषय नीट कळणे हा मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मूळ उद्देश नाही. मातृभाषा हीच माणसाची एकमेव ज्ञानभाषा असते. ज्ञानभाषा म्हणून मातृभाषेची जागा अन्य भाषा घेऊ शकत नाही. म्हणून जी नैसर्गिकरीत्या माणसाची ज्ञानभाषा असते, तिच्यातूनच माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे.
बालकात बोलण्याची क्षमता आली की ते बोलायला शिकू लागते. त्याचे बोलायला शिकणे ही त्याची ज्ञानग्रहणक्रिया असते. आई जेव्हा बाळाला ‘ही चिऊ, हा काऊ’ असे शिकवते, तेव्हा ती हे उच्चार करायलाच केवळ शिकत नाही, तर त्याबरोबरच या पक्ष्यांचे त्याला ज्ञानही होते. नंतरही तो चिऊ-काऊबद्दल जे-जे पाहत जातो, ते-ते तो या उच्चारांशी संलग्न करीत जातो. मग तो उच्चार त्या पक्ष्याबद्दलच्या ज्ञानाचा एक कोश बनू लागतो. आई जेव्हा बालकाला ‘इथं इथं नाच रे मोरा। चारा खा। पाणी पी। आणि भुर्र उडून जा।’ हे बालगीत शिकवते; तेव्हा ‘इथं म्हणजे कुठे, हे जसे त्याला कळते, तसेच मोरही आपल्यासारखेच खातो, पितो, आणि त्याला उडताही येते. तो आपल्यासारखा असूनही तो आपल्यापेक्षा वेगळा आहे, हे सर्व त्याला कळायला लागते. सजीव-निर्जीव सृष्टीचे हळूहळू त्याला ज्ञान होत जाते. त्याच्या भोवतीच्या परिसराचे त्याला होणारे ज्ञान हे त्याच्या भाषा शिकण्याशी निगडित असते.
मातृभाषेतून तो वागण्याच्या पद्धती, रीतीभाती, चांगले-वाईट हे सर्व शिकत जातो. त्याचे हे शिकणे त्याचे व्यक्तिमत्त्व घडवत असते. हे शिकत असताना यासंबंधीचे शब्द आणि वाक्येही तो शिकत असतो. या प्रकारे तो भाषा जशी शिकतो, तसेच भाषा शिक्षणाबरोबरच तो परिसराचे ज्ञानही मिळवत असतो. तो जे-जे मातृभाषेतून शिकतो, त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. पुढेही जर तो मातृभाषेतून शाळेत आणि महाविद्यालयात शिकला, तर त्याला मिळालेले ज्ञान त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनत जाईल. मातृभाषेतून जर तो विज्ञान शकला, तर वैज्ञानिक दृष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनेल आणि तो जगताना या दृष्टीचा वापर करील. आपल्या समाजात आपले स्वतःचे घर पारंपरिक वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे बांधणारे सिव्हिल इंजिनीयर आणि नव्या घराची वास्तुशांती करणारे विज्ञानाचे प्राध्यापक आपल्याला दिसतात. याचे कारण ते परभाषेतून शिकल्यामुळे विज्ञान त्यांच्या व्यक्तिमत्त्त्वाचा भाग बनू शकले नाही. ते उपरेच राहिले आणि त्याला नोकरी मिळवून देण्यापुरते ते ‘त्याचे’ राहिले. हे इंग्रजी माध्यमातील शिक्षण व्यक्ती बदलवू शकत नसल्यामुळे ते योग्य असे समाजपरिवर्तनही घडवून आणू शकत नाही.
मातृभाषा ही आपल्या विचारांची भाषा असते. आपली मातृभाषाच आपल्या संज्ञाप्रवाहाचे माध्यम असते. आपल्याला स्वप्नेही मातृभाषेतूनच पडत असतात. आपले उत्स्फूर्त उद्गार मातृभाषेतूनच निघत असतात. हात, पाय, नाक, डोळे यांसारखाच मातृभाषाही आपला नैसर्गिक अवयव बनून गेलेली असतो. आपण ज्ञाननिर्मिती आणि वाङ्‍मयनिर्मितीही मातृभाषेतूनच करू शकतो. आपल्या देशात उत्तम प्रतीचे संशोधन होत नाही,  कुठल्याही सामाजिक विज्ञानामध्ये आपले अभ्यासक मूलभूत भर घालीत नाहीत. ज्ञानक्षेत्रात आपले स्थान दुय्यमच राहत आले. आपण विज्ञानापासून ते तत्त्वज्ञान-समीक्षा यांपर्यंत सर्वांचे ज्ञान पाश्चात्त्यांकडून आयात करीत आलो. भारतीयांच्या इंग्रजी भाषेत होणाऱ्या वाङ्‍मयनिर्मितीची साधी दखलही  इंग्रजी समीक्षक घेत नाहीत, कारण त्यांना ते त्या लायकीचे वाटत नाही. हा सर्व परभाषेतून शिक्षण घेतल्याचा परिणाम आहे. आपणांस जर सांस्कृतिक प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची असेल, तर नवसर्जनक्षम स्वरूपाचे ज्ञान आपण मिळवले पाहिजे. असे ज्ञान फक्त मातृभाषेतूनच मिळत असते. त्यासाठी मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम झाले पाहिजे. ते जर झाले, तर आपल्या मातृभाषेतूनच आपण स्वतंत्रपणे वैज्ञानिक संशोधन करू आणि ज्ञानक्षेत्रात आपलीही सन्मानपूर्वक नोंद व्हायला लागेल.
मातृभाषेतून शिक्षण देणे शक्य नाही, हे सांगताना पारिभाषिक संज्ञांची अडचण पुढे केली जाते. आज विज्ञानक्षेत्रात रोज नवनवे शोध लागत असतात आणि प्रत्येक शोधाबरोबरच नवनव्या संज्ञाही निर्माण होत असतात. दररोज भर पडत असलेल्या संज्ञांना मराठी पर्यायी संज्ञा निर्माण करणे हे अशक्य असल्यामुळे आपल्या भाषा या विज्ञानाचे माध्यम बनू शकणार नाहीत, त्यामुळे इंग्रजीला पर्याय नाही;  असा युक्तिवाद केला जातो. खरे म्हणजे, पारिभाषिक संज्ञांचा प्रश्न हा गौण प्रश्न आहे. आपण नव्या संज्ञा घडवण्यासाठी संस्कृत भाषा वापरत असतो. संस्कृत भाषेच्या मदतीने नव्या संज्ञा तयार करण्याचा खटाटोप करण्याऐवजी आपण इंग्रजीतील संज्ञाच मराठी माध्यमात वापरल्या पाहिजेत. ज्ञानक्षेत्रातल्या पारिभाषिक संज्ञा या माणसाच्या नित्य बोलण्यात येणाऱ्या नसतात. त्यामुळे त्या कुठल्याही भाषेतल्या असोत, त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परक्याच असतात. इंग्रजीइतकीच संस्कृत भाषाही परकीच आहे. तेव्हा संस्कृत काय आणि इंग्रजी काय, दोन्ही भाषांतील संज्ञा विद्यार्थ्याला तितक्याच परक्या वाटतात. मराठी भाषेत आपण असंख्य इंग्रजी शब्द घेतले आहेत. त्या शब्दांना आपण विरोध केला नाही. मग इंग्रजी पारिभाषिक संज्ञांनाच विरोध का?
गणितातल्या काही शाखा जेव्हा भारतातून युरोपात गेल्या, तेव्हा युरोपीय भाषांनी त्यातील संस्कृत संज्ञाच स्वीकारल्या. ट्रिग्नॉमिट्री या गणित शाखेतील इंग्रजी संज्ञेचे मूळ संस्कृत संज्ञा आहे. खुद्द ‘ट्रिग्नॉमिट्री’ हा शब्द ‘त्रिकोणमिती’पासून आला आहे. प्रत्येक भाषेची एक उच्चारपद्धती असते. कुठलाही परका शब्द जेव्हा एखाद्या भाषेत स्वीकारला जातो, तेव्हा तो त्या भाषेतील उच्चारपद्धतीत बसवला जातो. आपण इंग्रजी शब्दांचे जसे उच्चार करतो, तसे इंग्रजी भाषक करीत नाहीत. आणि ते जसे उच्चार करतात, तसे आपणही करू शकत नाही. आपण कितीतरी इंग्रजी शब्दांना मराठी रूप दिले आहे आणि त्यांना मराठी व्याकरण लावले आहे. उदा. हॉस्पिटलचे आपण इस्पितळ केले आणि त्याचे अनेकवचनी रूप ‘इस्पितळे’ केले. काही काळाने या इंग्रजी संज्ञांचे उच्चार पूर्णतः मराठी होऊन जातील. मग हे शब्द मूळचे इंग्रजी आहेत हे सांगावा लागेल. कुठल्याही शास्त्रासंबंधीचे ज्ञान त्याला त्याच्या भाषेतल्या वाक्यांतून अगर विधानांतून दिले गेले की ते त्याचे बनून जाते. पारिभाषिक शब्द नव्हे, तर ज्ञान देणारी वाक्ये, विधाने मराठी असणे गरजेचे आहे.
आता प्रश्न इंग्रजी शिक्षणाचा राहिला. आजकाल आपण विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या वर्गापासून ते तो पदवीधर होईपर्यंत इंग्रजी भाषा शिकवत राहतो. एवढे पुरेसे वाटत नसल्यामुळे पुन्हा त्याला सर्वच विषय इंग्रजीतून शिकवू लागतो. इंग्रजी भाषाशिक्षणासाठी विद्यार्थ्याला आपल्या आयुष्याचा एवढा दीर्घ काळ खर्चावा लागतो आणि सर्वच विषय परक्या इंग्रजीतून शिकवावे लागतात. परकीय भाषा शिकण्यासाठी एवढा काळ देणे आवश्यक आहे काय? भारतीय विद्यार्थी रशिया, जर्मनी यांसारख्या देशांत शिकण्यासाठी जातात. तेथे त्यांना तिथल्या भाषेतच शिकावे लागते. तिथल्या स्थानिक भाषेतच परभाषक विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते, म्हणून भाषाशिक्षणाच्या आधुनिक दृकश्राव्य माध्यमातून, म्हणजेच भाषा प्रयोगशाळेद्वारा, त्यांना केवळ सहा महिन्यांत ती भाषा शिकवली जाते. आपल्याकडे इंग्रजी ही परकी भाषा शिकवण्यासाठी शाळाशाळांतून ही अत्याधुनिक पद्धती का वापरली जात नाही? मराठी भाषक विद्यार्थ्याला सर्व शिक्षण मराठीतून द्यावे आणि त्याला इंग्रजी भाषा भाषाप्रयोगशाळेद्वारे अल्प काळात शिकवली जावी. ती अशा प्रकारे शिकवली जावी, की तो इंग्रजीतून सफाईने बोलू शकेल आणि गरज पडल्यास अत्त्युच्च शिक्षणही तो इंग्रजी भाषेतून घेऊ शकेल; तसेच जगात त्याला भाषिक अडचण न पडताच वावरता येईल.
अर्थातच, भाषा प्रयोगशाळाद्वारे इंग्रजी शिकवणे, ही पद्धत खूपच खर्चिक आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच शाळांमधून ही पद्धती वापारायचे ठरवले तर लाखोने प्रयोगशाळा उभ्या कराव्या लागतील. या योजनेसाठी प्रचंड संख्येने परभाषा प्रयोगशाळा भाषातज्ज्ञ शिक्षक लागतील आणि प्रथम असे भाषातज्ज्ञ प्रशिक्षित करून घ्यावे लागतील. ही पद्धत सर्वच शाळांत चालू करण्यासाठी जरी बराच काळ लागणार असला, तरी केवळ मराठीतच नव्हे तर सर्वच भारतीय भाषा टिकवण्यासाठी आणि त्या वर्धित करण्यासाठी भारतभर हीच पद्धत राबवली जाणे आवश्यक आहे. घेतलेले ज्ञान माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवणारे मातृभाषेतून शिक्षण आणि आधुनिक दृकश्राव्य पद्धतीने अल्प काळात शिकवली गेलेली प्रभुत्वप्राप्त इंग्रजी भाषा हीच शैक्षणिक व्यवस्था आपली भाषा आणि संस्कृती वाचवू शकेल.
मराठी भाषा आणि संस्कृती यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारे प्रश्न आपणासमोर मांडण्याची संधी अ.भा. मंडळाने मला दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकवार महामंडळाचे आभार मानून हे भाषण संपवतो.
डॉ. सुधीर रसाळ
(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644811914.png [postimage] => upload_post-1644811914.png [userfirstname] => Dr. Sudhir [userlastname] => Rasal [post_date] => 14 Feb 2022 [post_author] => 6252 [display_name] => डॉ. सुधीर रसाळ [Post_Tags] => मराठी साहित्य संमेलन, मराठीसाठी लढा, सुधीर रसाळ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [528] => Array ( [PostID] => 23434 [post_title] => ‘माझे किशोरवय’- डॉ. अनिकेत सुळे [post_content] => [post_excerpt] => कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना ‘आपल्याला उत्तर आलं पाहिजे’ हा त्याचा हट्ट असतो आणि ‘उत्तर असंच का आलं’ हे शोधून काढणं हा माझा अट्टहास असतो! किशोरवयात लाभलेले शाळेतले आणि सराव-वर्गातले शिक्षक, खगोल मंडळ, पुस्तकं आणि अर्थातच आई-बाबांचं मार्गदर्शन या सगळ्यामुळे माझ्या पुढच्या कारकिर्दीचा भक्कम पाया रचला गेला, असं नक्कीच म्हणता येईल! [post_shortcontent] =>

 

‘माझे किशोरवय’मध्ये आज आपण भेटणार आहोत, डॉ. अनिकेत सुळे यांना. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (मानखुर्द) इथे ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे ते महासचिव आहेत. डॉ. अनिकेत सुळे यांनी रुईया महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात B.Sc., IIT मुंबई इथून भौतिकशास्त्रात M.Sc.आणि Astrophysical Institute Potsdam, जर्मनी इथून खगोलशास्त्रात Ph.D. केलं आहे. सध्या खगोल शिक्षण, गणित शिक्षण आणि भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास या विषयांत त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांना विज्ञानाची गोडी कशी लागली, तर्कसंगत विचार करण्याची व सखोल अभ्यासाची सवय कशी जडली, ते आपण जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644496781.jpg [postimage] => upload_post-1644496781.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 14 Feb 2022 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [529] => Array ( [PostID] => 23432 [post_title] => मराठींतील आत्मचरित्रें - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => लेखक - श्री. रा. पारसनीस, अंक- मनोरंजन, सप्टेंबर १९३२ [post_shortcontent] =>

मराठींत नांव घेण्याजोगे पहिले आत्मचरित्र म्हणजे प्रो. अण्णासाहेब कर्वे यांचे आत्मवृत्त होय. प्रो. कर्वे यांची कार्यैकनिष्ठा प्रसिद्धच आहे. आयुष्याची सुमारे चाळीस वर्षे त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्याला वाहून घेतले आहे. आणि महिला विश्र्वविद्यालय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. त्यांनी केलेले कार्य महनीय आहे, तसेच स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत महाराष्ट्रांत घडवून आणलेली क्रांतीही स्पृहणीय आहे. कित्येक आपल्या हयातींत बुद्धिमत्ता किंवा सततोद्योग या गुणामुळे थोर कार्य करतात; परंतु त्यांच्या जीवना वृत्तांतांत उदात्तता असतेच असे नाही. आणि अशी उदात्तता नसली म्हणजे आत्मचरित्र हा एक इतिहास बनतो. फरक एवढाच की जो इतिहास दुसऱ्या कोणीही लिहिला असता तो ती व्यक्ती स्वतः लिहिते. प्रो. कर्वे यांच्यामध्ये अनुकरणीय चारित्र्य आणि महनीय कार्य यांचा सुंदर मिलाफ झालेला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644289852.jpg [postimage] => upload_post-1644289852.jpg [userfirstname] => श्री.रा. पारसनीस [userlastname] => [post_date] => 12 Feb 2022 [post_author] => 6265 [display_name] => श्री.रा. पारसनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [530] => Array ( [PostID] => 23433 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - उपवासाला केळं (भाग – ३७) [post_content] => [post_excerpt] => सृष्टीच्या प्रसवशक्तीचे रूप म्हणूनही केळीला धार्मिक कार्यात महत्त्व [post_shortcontent] =>

“केळी आणि कर्दळी यांच्या खुंटासंबंधात आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे. केळीच्या मूळ झाडाभोवती आणखी रोपं फुटतातत्यांना केळीची पिल्लं म्हटलं जातं. काही ठिकाणी त्यांना केळीच्या लेकी असंही म्हटलं जातं, तर लेकींच्या रोपांना नाती म्हटलं जातं. कर्दळीलाही केळीप्रमाणे अशीच रोपं फुटतात. सृष्टीच्या प्रसवशक्तीचे रूप म्हणूनही केळीला धार्मिक कार्यात महत्त्व असावं. इतकं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या केळीवरून म्हणी-वाक्प्रचारही पुष्कळ आहेत.” – ‘केळ’ या शब्दांची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख -
भारतातील बऱ्याच प्रदेशात बारा महिने उपलब्ध असलेले फळ म्हणजे केळ. हिंदू धर्मात पूजाअर्चा, सणसमारंभ, व्रतवैकल्ये अशा प्रसंगी केळ या फळाचं आणि पानाचं महत्त्व आहेच. शिवाय आपल्याकडील विवाहसोहळे आणि पूजाविधीलाही केळीचे खुंट लागतात. आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते, या पिकाचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात  असून, ते भारतातील आसाम राज्याच्या दक्षिणेस आहे. अनादी काळापासून भारताच्या आग्नेय व पश्चिम भागांत ही वनस्पती आढळते. पुरातन संस्कृत ग्रंथांमध्ये केळ या फळाचा उल्लेख सापडतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644417293.png [postimage] => upload_post-1644417293.png [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 10 Feb 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती, शब्दव्यवहार, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [531] => Array ( [PostID] => 23430 [post_title] => फेब्रुवारीच लहान का? [post_content] => [post_excerpt] => मात्र नक्की गडबड कशाने होते आहे, हे ज्युलियस सीझर या सम्राटाच्या बरोब्बर लक्षात आलं. एकीकडे चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावरून वर्ष, तर दुसरीकडे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू. मग दोघांचा ताळमेळ कसा राहणार? तेव्हा त्याने चांद्र वर्ष सोडून फक्त सौर वर्षाचा आधार घ्यायचं ठरवलं. त्यातूनच तयार झालं ज्युलियन कॅलेंडर, इ. स. पूर्व 46मध्ये. अर्थात नुसतं केलं नि झालं एवढं सोपं नव्हतं ते. त्यातल्या प्रत्येक महिन्यात 30 की 31 दिवस बसवायचे याचा भरपूर काथ्याकूट झाला. त्यातच फेब्रुवारीला पुन्हा एकदा 28 दिवस मिळाले. आता तेवीसचे अठ्ठावीस झालेले बरं मानायचं, की अजूनही आपण पिटुकलेच हे बघायचं, यात तो फेब्रुवारी चक्रावून गेला असेल! [post_shortcontent] =>

इंग्लिश कॅलेंडरमधल्या बाकीच्या महिन्यांना 30 आणि 31 दिवस दिले गेले, पण फेब्रुवारी महिन्याला मात्र 28 का? कोणी ठरवलं हे? कधीपासून?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644247376.jpg [postimage] => upload_post-1644247376.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Feb 2022 [post_author] => 2041 [display_name] => मेघश्री दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [532] => Array ( [PostID] => 23431 [post_title] => मराठींतील आत्मचरित्रें - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => लेखक - श्री. रा. पारसनीस, अंक- मनोरंजन, सप्टेंबर १९३२ [post_shortcontent] =>

प्राचीन मराठी वाङ्मयांत आत्मचरित्र असे नांव ज्याला देतां येईल असा एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. परंतु ज्याला आत्मचरित्रपर भाग म्हणतां येईल असे कांही भाग सांपडतील. नामदेव आणि तुकाराम यांनी आपल्या आयुष्यांतील कांही प्रसंगावर अभंग लिहिलेले सांपडतात आणि हे अभंग एकत्र केले तर तें त्यांचे त्रटित असें एक आत्मचरित्र होईल यांत शंका नाही. ज्ञानेश्र्वरीमधूनही असे कांही उतारे एकत्र करातां येतील. जनाबाईचे आत्मचरित्रपर अभंग तर पुष्कळच आहेत आणि रे. अबेट यांनी ते प्रसिद्ध केले आहेत. अभंगात्मक रचना त्यांतल्या त्यांत आत्मनिष्ठ (Subjective) असते आणि त्यामुळे साहजिकच आत्मचरित्रपर भाग अभंगात्मक रचना करणाऱ्या कवींच्या वाङ्मयांत थोड्याबहुत प्रमाणांत आढळून येतात. आख्यानपर रचना करणाऱ्या कवीच्या काव्यामध्ये आत्मचरित्रपर उल्लेख येतात परंतु हे उल्लेख इतके थोडे आणि मामुली आहेत की त्यांना आत्मचरित्रांतील भाग म्हणणे मुष्कीलीचे होईल. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644289577.jpg [postimage] => upload_post-1644289577.jpg [userfirstname] => श्री.रा. पारसनीस [userlastname] => [post_date] => 09 Feb 2022 [post_author] => 6265 [display_name] => श्री.रा. पारसनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [533] => Array ( [PostID] => 23427 [post_title] => हिम आणि हुडहुडी [post_content] => [post_excerpt] => राक्षस मानवी शक्तीला मनोमन शरण गेला आणि त्याने तिथून पळ काढला. पीटर झोपडीतून सहीसलामत बाहेर पडला. सर्व गावकऱ्यांनी त्याचं लगेच कौतुक केलं. या आपल्या लढ्याचं स्मरण म्हणून पीटर दर थंडीत हिममानवाची ही प्रतिकृती तयार करत असे. गावकरीही तसे करू लागले. आणि मग गावागावातून गल्लीबोळात हिममानव– स्नो-मॅन बनवले जाऊ लागले. असा झाला या स्नो-मॅनचा जन्म! [post_shortcontent] =>

शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात 'हिम' या शब्दाची नातीगोती जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644227617.jpg [postimage] => upload_post-1644227617.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Feb 2022 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [534] => Array ( [PostID] => 23423 [post_title] => पेशानं हुजऱ्या, परंतु वृत्तीनं रसिकाग्रणी! [post_content] => [post_excerpt] => साधीभोळी सरळ अंतःकरणाची प्रेमळ माणसं पाटलांच्या दृष्टीनं ‘देव’ कोटीतली होती. [post_shortcontent] =>

सुंदर आणि असुंदर यांच्यातील फरकाचं वर्णन करताना केशवराव पाटील एक फार बहारीची उपमा वापरीत असत. त्यांना जो कपड्यांचा जन्मजात षोक होता त्यामुळे त्यांना ती उपमा सुचली होती. ‘कॉटन’ म्हणजे कमी प्रतीचा सुती कपडा, आणि ‘वूलन’ म्हणजे भारी किंमतीचा उंची कपडा. एखाद्या गवयाला उद्देशून ते म्हणत, “हे गाणं कॉटन आहे हो.” आणि जे गाणं त्यांना आवडत असे त्याला ते “वूलन” हे विशेषण देत असत. एखादा माणूस लोभी, मत्सरी, अनुदार दिसला की “हा माणूस कॉटन आहे” असा उद्गार ते काढीत असत. अशा माणसांच्या संगतीत ते बिलकून रमत नसत. त्यांचं बसणं, उठणं, जाणं, येणं असे जी माणसं त्यांना ‘वूलन’ वाटत त्यांच्यात आणि अशा ‘वूलन’ माणसांची कितीही मैत्री झाली तरी केशवराव पाटील त्यांच्याशी मांडीला मांडी लावून बसले असं कधी झालं नाही. जन्मानं, पेशानं, शिक्षणानं आपण फार खालच्या दर्जाचे आहोत याचा विसर त्यांना कधी पडला नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644031790.jpg [postimage] => upload_post-1644031790.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 07 Feb 2022 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [535] => Array ( [PostID] => 23426 [post_title] => भाषाविचार - देशी भाषांच्या विकासाचं तंत्र (भाग - २८) [post_content] => [post_excerpt] => देशी भाषांच्या विकासातच भारताचा विकास दडला आहे [post_shortcontent] =>

घटनेच्या आठव्या परिशिष्टात सध्या असलेल्या २२ भाषांमध्ये बोलण्याची आणि अनुवाद करण्याची सोय संसदेत झाली, तर त्या-त्या भाषिक समुदायांमध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होईल. केंद्र सरकारचे सर्व अहवाल या २२ भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवेत. त्यातून देशी भाषांमध्ये या क्षेत्रातल्या अनुवादाचे एक शास्त्र तयार होईल. हे अनुवाद केलेलं साहित्य जेव्हा ऑनलाइन आणि ऑफलाइन लोकांपर्यंत पोहोचेलतेव्हा प्रशासनाची पारदर्शकता वाढेलतसंच उत्तरदायित्वाची भावनाही निर्माण होईल. या सगळ्याला नक्की खर्च येईलपण देशी भाषांच्या विकासासाठी एवढी झळ सोसलीच पाहिजे. कारण, देशी भाषांच्या विकासातच भारताचा विकास दडला आहे.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार देशी भाषांच्या विकासाचे तंत्र सांगतायत -
एखादं गाव, एखादं शहर, एखादा जिल्हा, एखादं राज्य, एखादा देश यांच्या विकासाबद्दलचा एखादा दस्तावेज कोणत्या भाषेत असला पाहिजे, याचं उत्तर 'लोकभाषेत' असावं असं आपल्याला वाटतं आणि एखादं लहान मूलही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल इतका साधा प्रश्न आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं नाही, असा भारतभरातला अनुभव आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644206344.png [postimage] => upload_post-1644206344.png [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 07 Feb 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [536] => Array ( [PostID] => 23424 [post_title] => स्थलांतरित पिढ्यांचे सांस्कृतिक विभाजन - द टेस्ट ऑफ फा [post_content] => [post_excerpt] => मानवाच्या इतिहासात स्थलांतर हा अतिशय महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. ही स्थलांतरे विविध कारणांसाठी झालेली असली तरी, पोटाची खळगी भरणे वा संकटांपासून दूर जाणे, ही त्यातल्या त्यात महत्त्वाची कारणे त्यामागे आहेत. गेल्या काही वर्षांत हा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आलेला आहे. अलीकडे युरोपात झालेल्या स्थलांतराच्या ह्रदयद्रावक कहाण्या आपण पाहत आहोतच. स्थलांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. राष्ट्र, भाषा, जात, श्रद्धा, अस्मिता व त्यांचे राजकारण याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती आदी मुद्द्यांवर मूळचे व बाहेरचे यांच्यात होणारा संघर्ष व नंतर जुळवून घेणे ही प्रक्रिया कायम चालणारी आहे. अशी प्रक्रिया विविध माध्यमांमधून आपल्यासमोर येते. [post_shortcontent] =>

मानवाच्या इतिहासात स्थलांतर हा अतिशय महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. ही स्थलांतरे विविध कारणांसाठी झालेली असली तरी, पोटाची खळगी भरणे वा संकटांपासून दूर जाणे, ही त्यातल्या त्यात महत्त्वाची कारणे त्यामागे आहेत. गेल्या काही वर्षांत  हा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आलेला आहे. अलीकडे युरोपात झालेल्या स्थलांतराच्या ह्रदयद्रावक कहाण्या आपण पाहत आहोतच. स्थलांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. राष्ट्र, भाषा, जात, श्रद्धा, अस्मिता व त्यांचे राजकारण याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती आदी मुद्द्यांवर मूळचे व बाहेरचे यांच्यात होणारा संघर्ष व नंतर जुळवून घेणे ही प्रक्रिया कायम चालणारी आहे. अशी प्रक्रिया विविध माध्यमांमधून आपल्यासमोर येते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1644132997.jpg [postimage] => upload_post-1644132997.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Feb 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => IFFI 51 [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [537] => Array ( [PostID] => 23421 [post_title] => दुकानांतील मोहक मांडणावळ [post_content] => [post_excerpt] => कोणतेही कार्य करितांना मनुष्य सौंदर्यास व कलेस जितके महत्त्व देईल तितके त्याचे ते कार्य जास्त सुबक होत जाईल. [post_shortcontent] =>

आपल्याकडे अद्यापीही एखादा मनुष्य एकाच प्रकारचे दुकान काढीत असतो. म्हणजे वाणजिनसाचे किंवा कापडाचे किंवा स्टेशनरी. संसारांत लागणाऱ्या सर्व वस्तूंचा संग्रह एके ठिकाणी करून Stores काढण्याची कल्पना आमच्या इकडे अजून बाल्यावस्थेंत आहे. पुण्यामुंबईस कांही दुकाने (Stores) या नावाने मोडतात; पण पाश्चिमात्य स्टोअर्स प्रमाणे त्यांचेमध्ये सर्व जिनसा मिळत नाहीत. आमच्या या स्टोअर्सचा मुख्य भर कापड/कपडे यावर आहे.

युरोपीय स्टोअर्सची कल्पना फारच व्यापक व सर्व संग्राहक आहे. लंडन येथील प्रख्यात हॅरॉड स्टोअर्स घ्या. या दुकानात मिळत नाही असा एकही जिन्नस नाही. भाजी, धान्य, खेळणी, कापड, बूट जोडे, चैनीच्या वस्तू, स्टेशनरी, काय वाटेल ते मागा ते हॅरॉड स्टोअर्समध्ये मिळते. आमच्याकडे हिंदूच्या मालकीचा, हिंदू दृष्टीनं काढलेला असा एकही स्टोअर नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643783480.jpg [postimage] => upload_post-1643783480.jpg [userfirstname] => ना. ह. आपटे [userlastname] => [post_date] => 05 Feb 2022 [post_author] => 6264 [display_name] => ना. ह. आपटे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [538] => Array ( [PostID] => 23422 [post_title] => मराठीचे शुद्धलेखन – परंपरा आणि पुनर्विचार (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन - सद्य:स्थिती [post_shortcontent] =>

 “एखाद्या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकले तर जी अपराधी भावना वाटते अथवा निर्माण केली जाते, ती मराठीबाबत वाटत नाही. मध्यंतरी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात काही शब्द अशुद्ध होते, त्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिल्या पानावरची बातमी केली होती. ह्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या मराठी पत्रव्यवहारातील मराठी शुद्धलेखन कोणी पाहिले, तर निश्चितपणे वर्तमानपत्रांचे विशेषांक काढावे लागतील. जणू उच्चार व लेखनप्रामाण्य हे केवळ इंग्रजीसाठी आहेमराठीसाठी नाही.” – मराठीच्या शुद्धलेखनाच्या परंपरेची चिकित्सा करणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
मराठीच्या आजवरच्या शुद्धलेखनविचारात अनेक मुद्द्यांची अटीतटीने चर्चा झाली. लेख  लिहिले  गेले. त्यांतील वादांचे-मतभेदांचे जे ठळक मुद्दे आहेत, ते असे : शुद्धलेखनाची व्याप्ती व प्रमाणविवेक, वर्ण-लिपिविचार, अनुस्वार, जोडाक्षरलेखन, ऱ्हस्व-दीर्घ इ. मराठी शुद्धलेखन परंपरेत परंपरावादी आहेत तसेच सुधारणावादी किंवा परिवर्तनवादीही आहेत. एकप्रमाणवादी आहेत तसेच बहुप्रमाणवादी आहेत. शास्त्रवादी आहेत तसेच व्यवहारवादी किंवा तडजोडवादी आहेत. मराठीच्या पारंपरिक शुद्धलेखनात ‘उच्चारण’ हे प्रमाण कमी-अधिक व्याप्तीने अनुसरण्यात आलेले दिसते. त्याची व्याप्ती वाढवून रूढ लेखनात बदल करण्याचा जेव्हा-जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा-तेव्हा हे प्रमाण बहुप्रमाणवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य बनले. मराठीचे शुद्धलेखन ठरवताना उच्चार हे एकमेव प्रमाण असू नये; तर व्याकरण, व्युत्पत्ती, रूढी यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका घेणारे अभ्यासक आरंभीच्या काळात होते, तसे ते आजही आहेत. सत्त्वशीला सामंत व्याकरणसिद्ध अनुस्वारांचा आग्रह धरताना उच्चारानुसार लेखन ह्या तत्त्वाऐवजी शुद्धलेखनानुसार उच्चार ह्या तत्त्वाचा पुरस्कार करतात. दिवाकर मोहनी व्याकरण आणि परंपरा यांना महत्त्व देऊन जुन्या शुद्धलेखनाचा पक्ष घेतात. द. न. गोखले ह्यांनी आपल्या ‘शुद्धलेखन-विवेक’ (१९९३) ह्या ग्रंथात मराठीच्या शुद्धलेखनाच्या तात्त्विक चर्चेसह महामंडळकृत नियमांची समीक्षा करून परिवर्धित नियम सादर केले. मराठी भाषकांना शुद्धलेखनाचा चांगला परिचय व्हावा याकरिता शुद्धलेखनाच्या कार्यशाळा घेणारे अरुण फडके यांच्याकडे नव्या पिढीचे अभ्यासक म्हणून पाहता येईल. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तयार केलेला मराठी लेखन-कोश उपयुक्त आहे. प्रचलित शुद्धलेखन समजून सांगण्याचे काम ते करीत असले, तरी मराठीच्या शुद्धलेखनाबाबत त्यांची स्वत:ची एक दृष्टी आहे. ऱ्हस्व-दीर्घाच्या नियमांतील तत्सम-तद्भव भेद मिटावा, असे अरुण फडके यांना वाटते. अलीकडेच जाहीर झालेल्या सांस्कृतिक धोरणातही मराठीच्या लेखनपद्धतीत काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सरकारकडून दोन आशादायक घटना घडल्या. त्या म्हणजे, राजभाषा मराठी विभागाची स्थापना व राज्याचे भाषाविषयक धोरण ठरवण्यासाठी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समितीची स्थापना. आजवर मराठी साहित्य महामंडळ मराठीच्या शुद्धलेखनाची जबाबदारी सांभाळत होते. आता ही जबाबदारी स्वाभाविकपणे राज्याच्या भाषा सल्लागार समितीकडे व राज्य मराठी विकास संस्थेकडे आली आहे.                                   
 मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन - सद्य:स्थिती 
शुद्धलेखनाच्या चर्चेकडून आता एका व्यापक विषयाकडे, किंबहुना समस्येकडे वळू या. मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन यांच्या सद्य:स्थितीचा विचार करताना, यांपैकी कोणाची स्थिती अधिक वाईट आहे असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. हे मत कोणाला निराशाजनक  किंवा अवास्तवही वाटेल. परंतु, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रत्यक्ष काम करताना जो अनुभव घेतला-घेत आहे, त्यातून बनलेले हे मत आहे, हे नम्रपणे सांगू इच्छितो. कधी तरी मराठी भाषेच्या वास्तवाला सामोरे जावेच लागणार आहे. तेव्हा मराठीची समस्या नाकारण्यापेक्षा तिचा समग्रपणे शोध घेऊन काही कृती करता येते का, ते पाहिले पाहिजे.
आज महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती काय आहे? इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शिकण्या-शिकवण्याच्या प्रेरणा क्षीण होत चालल्या आहेत. मराठी ही आपल्या समाजाची भावनिक व सांस्कृतिक गरज असली, तरी ती आर्थिक गरज राहिलेली नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. एका बाजूला अनुदानप्राप्त मराठी शाळा पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खासगी इंग्रजी शाळा व त्यांची पटसंख्या वाढत आहे. समाजाचा इंग्रजी शाळांकडचा हा कल लक्षात घेऊन शासनानेही नवीन मराठी शाळांना स्थगिती, तर इंग्रजी शाळांसाठी पायघड्या, असे धोरण स्वीकारले आहे. जणू मराठी समाजाचा आधी शालेय स्तरावर व मग इतर स्तरांवर मराठीकडून इंग्रजीकडे प्रवास सुरू झाला आहे. हा भाषापालट (Language Shift) अस्वस्थ करणारा आहे.     
व्यवहारात सक्ती आणि संधी यांच्या अभावामुळे मराठी भाषेचे सार्वत्रिक अवमूल्यन होत आहे. स्वभाषाविषयक मूल्यभावाची जागा भाषानिरपेक्ष उपयुक्ततावादाने घेतली आहे. परिणामी, मराठीच्या प्रामाण्याविषयी एके काळी असलेले गांभीर्य आज राहिलेले दिसत नाही. उलट, प्रमाण मराठीचे अज्ञान हा इंग्रजी उच्च शिक्षित मराठी अभिजन वर्गासाठी कौतुकाने मिरवण्याचा भाग बनला आहे. शिक्षण, साक्षरता आणि संवादकौशल्य यांच्या व्याख्या आज इंग्रजीधार्जिण्या झालेल्या आहेत. शिक्षण म्हणजे इंग्रजीचे ज्ञान, साक्षरता म्हणजे इंग्रजी लिहिता-वाचता येणे आणि संवादकौशल्य म्हणजे अस्खलित इंग्रजी बोलणे होय, अशी समाजधारणा बनत आहे. मराठी माध्यमातून उच्च शिक्षित, पण इंग्रजी न येणारा मनुष्य भविष्यात अडाणी गणला जाण्याचीही शक्यता आहे. इंग्रजी किंवा मराठी ह्या विषम माध्यमभेदाने सामाजिक व आर्थिक दरी रुंदावण्याचीच शक्यता अधिक आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सामाईक परीक्षा - सामाईक अभ्यासक्रम आणि सामाईक माध्यम, असा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यात मराठीच्या अभ्यासाचे क्षेत्र विस्तारण्याऐवजी आकुंचित पावण्याची शक्यता अधिक वाटते. मराठी माध्यमातील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण निष्फळ आहे, अशी  समाजाची सर्वसाधारण धारणा बनत चालल्यामुळे मराठीला ज्ञानभाषा करण्याची आपली आकांक्षा दिवास्वप्न ठरणार आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी आणि मराठी यांच्यातील अंतर वाढतच चालले आहे.
दुसऱ्या बाजूला मराठीच्या शुद्धलेखनाचे सुलभीकरण करण्याची तसेच ते बहुजनसन्मुख करण्याची मागणी होत आहे. असा आग्रह इंग्रजीच्या संदर्भात कोणी धरत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. मराठी शुद्ध लिहिणे - बोलणे इंग्रजीपेक्षा कठीण आहे, अशा अफवा काही लोक पसरवत असतात. मराठीचे शुद्धलेखन सोपे केले म्हणजे मराठीची स्थिती सुधारेल, असेही काहींना वाटते. खरी गोष्ट अशी आहे की, कोणतीही भाषा खूप सोपी किंवा खूप कठीण नसते. ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष व प्रेरणासापेक्ष आहेत. मराठी भाषा व मराठी शुद्धलेखन दोन्हीही व्यवहारात प्रयोजनशून्य होत आहेत, ही खरी समस्या आहे. तरीही मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन यांच्यापैकी आधी काय वाचवायचे हा प्रश्न उरतोच. मराठीच्या प्रमाण वापराविषयीची सार्वत्रिक अनास्था ही मराठी भाषेच्या दुरवस्थेचे लक्षणही आहे आणि परिणामही. तेव्हा बुडणाऱ्या व्यक्तीची टोपी सरळ करण्याआधी तिचा जीव वाचवणे, ही अग्रक्रमाने करण्याची गोष्ट आहे एवढे नक्की!
समाजात  भाषेच्या प्रामाण्याविषयी  अनास्था असणे, शुद्धलेखनाविषयी  विधिनिषेध नसणे हे संबंधित  भाषेच्या ढासळत्या स्थानाचे, मरणासन्नतेचे एक लक्षण मानले जाते. भाषेच्या वापरातील सोपेपणा किंवा  काठिण्य वर सांगितल्याप्रमाणे ती भाषा वापरण्याच्या व वापरणाऱ्यांच्या प्रेरणांवर अवलंबून असते. भाषा-वापरामागे प्रबळ प्रेरणा नसतील, तर तिच्या उच्चारित अथवा लेखनव्यवहाराकडे गांभीर्याने पाहिले जात  नाही. मराठी आणि इंग्रजी भाषाव्यवहारांची तुलना केली असता आपल्या हे लक्षात येईल. सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील माहिती-फलक, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाट्या, जाहिराती, सूचना-फलक यांतील मराठीचा वापर पाहिला, की मराठीत शुद्धलेखन नावाची गोष्ट इतिहासजमा झाली आहे, असे वाटते. एखाद्या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकले तर जी अपराधी भावना वाटते अथवा निर्माण केली जाते, ती मराठीबाबत वाटत नाही. मध्यंतरी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात काही शब्द अशुद्ध होते, त्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिल्या पानावरची बातमी केली होती. ह्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या मराठी पत्रव्यवहारातील मराठी शुद्धलेखन कोणी पाहिले, तर निश्चितपणे वर्तमानपत्रांचे विशेषांक काढावे लागतील. जणू उच्चार व लेखनप्रामाण्य हे केवळ इंग्रजीसाठी आहे, मराठीसाठी नाही. शब्दोच्चार, शब्दलेखन आणि वाक्यरचना या तिन्ही आघाड्यांवर मराठीचा स्वैर वापर होताना दिसतो. एके काळी प्रमाण मराठीच्या प्रसारात व नवीन मराठी शब्द घडवून ते रूढ करण्यात  महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसारमाध्यमांचे (विशेषत: इलेक्ट्रॉनिक) - आजचे इंग्रजीमिश्रित मराठी, लिहिण्याबोलण्यातील सदोष वाक्यरचना - सुधारणे शब्दलेखनापुरत्या सीमित असलेल्या प्रचलित शुद्धलेखनाच्या कक्षेबाहेरचे आहे. त्यासाठी शुद्धलेखनाऐवजी व्याकरण आणि शुद्धलेखन दोन्हींची गरज आहे.   
मराठीच्या शुद्धलेखनाविषयीच्या ह्या वाढत्या अनास्थेला मराठी शिकण्यामागे  इंग्रजीप्रमाणे प्रबळ प्रेरणा नाही हे जसे कारण आहे, तसेच शुद्धलेखनाच्या प्रशिक्षणाचा व मार्गदर्शक साधनांचा अभाव हेही आहे. मराठीच्या शुद्धलेखनाच्या तपशिलाबाबत मतभेद असू शकतात. परंतु, एकदा एखादी शुद्धलेखन-नियमावली तज्ज्ञ समितीने तयार केल्यानंतर तिचे समाजाच्या सर्व घटकांकडून यथोचित पालन होण्यासाठी काही यंत्रणा असावी लागते. अभ्यासाची साधने निर्माण करावी लागतात. मराठीचे शुद्धलेखन हे प्राय: उच्चारानुसारी असले, तरी ते समग्रपणे सर्वांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली पाहिजे. मराठीचे प्रचलित शुद्धलेखन हे या दृष्टीने अव्याप्त आहे. मराठीचे सर्व क्षेत्र प्रचलित नियमांनी व्यापलेले नाही. तसे ते होणे अवघडही असते. कारण, भाषाव्यवहारात नियम असतात त्याप्रमाणे त्यांना अपवाद, प्रत्यपवाद व विकल्पही असतात. साहित्य महामंडळाने केलेल्या अठरा नियमांच्या द्वारा मराठीच्या लेखनव्यवहाराचे नियमन करणे, हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. ह्या शुद्धलेखनाच्या जोडीने मराठीमध्ये प्रमाण उच्चार व लेखनकोशांची आवश्यकता आहे. इंग्रजीप्रमाणे अशा कोशांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून ते घराघरांत पोहोचवण्याची गरज आहे. मराठीचा संगणकावर वापर करताना, इंग्रजीप्रमाणे स्पेल चेकर अर्थात शुद्धलेखन तपासणीसाची/मार्गदर्शकाची सोय उपलब्ध करून देण्याचीही आवश्यकता आहे. प्रमाण भाषा, शुद्धलेखन या गोष्टी समाजाच्या निकोप बौद्धिक व्यवहारासाठी व वाढीसाठी उपयुक्तच नव्हे, तर आवश्यकही असतात. म्हणूनच त्या शिकाव्या लागतात. त्यांची सवय करून घ्यावी लागते. शुद्धलेखनविषयक अनास्था किंवा लेखनविषयक प्रामाण्य ठरवण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य  भाषिक अराजकाकडे नेणारे आणि अंतिमत: संप्रेषणाच्याच मुळावर येणारे आहे. परंतु, मराठी शुद्धलेखनाची चाड व प्रतिष्ठा ही शेवटी मराठी समाजाचे मराठी भाषेशी काय नाते आहे, समाजाला मराठी भाषेची कोणकोणत्या व्यवहारांसाठी किती गरज आहे, यांवर अवलंबून आहे. ती नसेल तर शुद्ध काय आणि अशुद्ध काय, दोन्ही एकच.   
डॉ. प्रकाश परब
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643862139.png [postimage] => upload_post-1643862139.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 03 Feb 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, शुद्धलेखन, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [539] => Array ( [PostID] => 23420 [post_title] => माझ्या काही रम्य आठवणी [post_content] => [post_excerpt] => तो काळ असा होता की, कोणीही कोणावर चिखलफेक करीत नसे, चारित्र्यहनन करीत नसे. [post_shortcontent] =>

एकदा पुण्याला वसंत व्याख्यानमालेत, विठ्ठलरावांचे व्याख्यान होते – विषय काहीतरी लोकशाहीवर होता. गंमत म्हणजे या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून काकासाहेबांना बोलावले. आम्ही घरी सगळी मंडळी त्यांना खूप चिडवायला लागलो. विशेषतः यांच्या बहिणी काकांच्या समोर यांची बोलती कशी बंद पडणार बघ. मस्त फजिती होणार. आम्हाला इथे जोरजोरात दटावतो नाही का? तिथे अगदी घसा बसेल याचा, अशा त्यांना चिडवत होत्या. त्या दिवशी संध्याकाळी झाडून घरातली सगळी मंडळी व्याख्यानाला गेलो आणि अगदी पहिल्या रांगेत बसलो. मला मात्र मनातून धाकधूक वाटत होती. सभेची प्रथा अशी की, अध्यक्षांनी वक्त्याची ओळख करून द्यायची. काका ओळख करून द्यायला उभे राहिले. काकांनी एका वाक्यात यांची ओळख करून दिली. काका म्हणाले, “आजचा वक्ता कोण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. वर्तमानपत्रात तुम्ही वाचलेच असेल. तेव्हा या वक्त्याची ओळख मी चार शब्दांत करून देणार आहे. शेर का बच्चा शेरही होता है.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643773544.png [postimage] => upload_post-1643773544.png [userfirstname] => सुनिता गाडगीळ [userlastname] => [post_date] => 02 Feb 2022 [post_author] => 6263 [display_name] => सुनिता गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [540] => Array ( [PostID] => 23419 [post_title] => दुधाचा फुगा [post_content] => [post_excerpt] => “दुधात पाणी, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ याचं मिश्रण असतं. दूध गरम होऊ लागलं की, त्यातले स्निग्ध पदार्थ दुधाच्या पृष्ठभागावर येऊन तरंगू लागतात. मग त्याचा एक पापुद्रा तयार होतो...” [post_shortcontent] =>


दुधावर फुगा येतो मग पाण्यावर का नाही? अन्वू आणि आजीची ही रंजक गोष्ट-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643719635.jpg [postimage] => upload_post-1643719635.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 01 Feb 2022 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [541] => Array ( [PostID] => 23418 [post_title] => मानसीचा चित्रकार [post_content] => [post_excerpt] => चित्रकाराच्या चित्राला मिळणारी किंमत .... [post_shortcontent] =>

आपल्या समाजामध्ये चित्रकलेला दुय्यम स्थान दिले जाते आणि याचे मूळ आपल्या शालेय शिक्षणात आहे. शालेय शिक्षणात चित्रकलेला इतर विषयांसारखे महत्त्व दिले जात नाही. याविषयी स्वअनुभवातली उदाहरणे देत, आपल्या रोजच्या जगण्यातल्या चित्रकलेविषयी विचार करायला लावणारा मयूरेश गद्रे यांचा लेख...
आज दुपारी दुकान उघडायला गेलो तर बाहेर एक शाळकरी मुलगा आणि त्याचे बाबा उभे होते. चित्रकलेचं साहित्य घ्यायला आले होते. मुलगा असेल नववी-दहावीत. दुकान उघडून त्यांना हव्या त्या वस्तू काढून दिल्या. बाबांनी खूप कौतुकाने मोबाइलमधले मुलाच्या चित्रांचे फोटो काढून दाखवले. खरोखरच वयाच्या मानाने त्याची चित्रकलेची जाण आणि रेषांवरचं प्रभुत्व उत्तम होतं. मलाही कौतुक वाटलं आणि त्याची  चौकशी करावीशी वाटली. बोलण्याच्या ओघात बाबांनी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली, ‘अभ्यासात पण खूप हुशार आहे तो, शाळेत कायम टॉप रँकर्स मध्ये असतो!!’
त्याच्या अभ्यासातल्या हुशारीचा उल्लेख त्यांना करानासा वाटला यात काही गैर नाही. पण, त्यातला थोडा चढा स्वर लक्षात येऊन मी काहीसा विचारात पडलो. एखादा मुलगा किंवा मुलगी केवळ चित्रकार असून नाही का भागणार? त्याने अभ्यासात हुशार असणं हे तितकंच, किंबहुना त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे का?
मध्यप्रदेशातली भीमबेटकामधली गुहाचित्रं असोत किंवा अजिंठ्याची भित्तिचित्रं असोत,  त्यांचा ‘जागतिक वारसा’ म्हणून आपण अभिमानानं उल्लेख करतो. पण मग चित्रकलेला आज आपण तेवढं महत्त्व, तेवढा मान देतो का? रोजच्या जगण्यात ठायी ठायी चित्रकला आपल्या सोबत असते. फ़क्त ‘त्या’ नजरेनं आपण तिचा आस्वाद घेत नाही, इतकं आपण त्या कलेला गृहीत धरून चालतो. सकाळी उठल्यावर वापरायच्या टूथपेस्टच्या पॅकपासून रात्री झोपताना घ्यायच्या औषधांच्या वेष्टनापर्यंत, दिवसभर असंख्य वस्तू, ठिकाणं, कपडे, वाहनं... ही न संपणारी यादी आहे! चित्रकला अशी सर्वव्यापी बनून आपल्या आसपास असतेच. दुर्दैवाने अनेकांना रूढार्थाने ‘दृष्टी’ असूनही तशी ‘नजर’ मात्र नसते. होतं काय की, आपल्याकडे बालवाडीपासून आठवीपर्यंत चित्रकला हा ‘विषय’ म्हणून शिकावा लागतो. पण म्हणून त्याची गोडी प्रत्येकालाच वाटते असं नाही. खरंतर मराठीच्या पुस्तकातल्या कितीतरी कविता त्यातल्या चित्रांसकट मला आणि माझ्यासारख्या अनेकांना आजही आठवतात. 'लाडकी बाहुली होती माझी एक' या कवितेत त्या बाहुलीला तुडवून गेलेली गाय अजून डोळ्यांसमोर आहे, ते सोडून द्या. मोठया भावंडांनी किंवा इतर कुणीतरी आधी वापरलेलं इतिहासाचं पुस्तक आठवून बघा. थोर राष्ट्रपुरुषांना दाढी-मिश्या काढणं, हा तर अनेकांचा जन्मसिद्ध हक्क होता. असो. पण, एकंदरीत ही पुस्तकं, त्यातली चित्रं आपल्या भावविश्वाचा भाग बनून जातात. मात्र आपल्या शिक्षणपद्धतीमुळे अनेकांचा आठवीनंतर चित्रकलेशी असलेला सांधा सुटतो तो थेट मुलं-बाळं होईपर्यंत. मग पुढच्या पिढीला वॅक्स क्रेयोन्स किंवा कलरिंग बुक्स घेण्याच्या निमित्तानं हा संबंध कसाबसा जोडला जातो.
या सगळ्या गडबडीत  चित्रकलेला आणि पर्यायानं चित्रकारांना प्रतिष्ठा वगैरे द्यायच्या फंदात कुणीच पडत नाही. आपल्या घराच्या एखाद्या भिंतीवर किंवा रोज आपण जिथे आठ-दहा तास घालवतो, त्या ऑफिसमध्ये, आवर्जून एखादं सुंदर पेंटिंग विकत घेऊन लावणारी मंडळी किती असतील? दोन प्रोफेशन्सची तुलना करू नये हे मान्य, पण इंजिनीअरिंग करताना जशी चार-पाच वर्षं घालवावी लागतात, तशी फाईन आर्टची पदवी घेतानाही चार-पाच वर्षं मेहनत करावीच लागते. पण, जेवढा मान त्या इंजिनीयरला मिळतो, तेवढा फाईन आर्टची पदवी घेतलेल्या आर्टिस्टला मिळतो का? दुर्दैवाने त्याच्या मेहनतीची कदर करण्याच्या फूटपट्ट्या आपल्याला शिकवल्याच गेल्या नाहीयेत.
चित्रकाराच्या चित्राला मिळणारी किंमत हा तर फारच मोठा आणि तितकाच नाजूक विषय आहे. अनेकदा तर  किंमत ठरवताना भाजी मंडईत करावी तशी घासाघीस केली जाते. आणि चित्र पूर्ण करून हातात आल्यावर त्यात खोट काढून पैसे बुडवण्याकडे कल असतो, अशी असंख्य उदाहरणं मला माहीत आहेत. याबाबतीत अहमदनगरचे ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा एक किस्सा मी त्यांच्याच तोंडून ऐकलाय. तसे प्रमोदजी शिल्पकार, पण मुळात ते उत्तम चित्रकारही आहेत. त्यांना एका व्यापाऱ्याने आपल्या वडिलांचं पोर्ट्रेट करायला सांगितलं. त्यांनी किंमत सांगितली. कुरकूर करत ती त्या व्यापाऱ्याने मान्य केली. काही दिवसांनी चित्रं पूर्ण झालं. ठरल्याप्रमाणे तो चित्र घ्यायला आला, पण पैसे द्यायची वेळ आल्यावर ‘बाबांचे डोळे बरोबर नाहीत, कपाळही थोडं मोठं वाटतंय’ अशी न पटणारी कारणं सुरू झाली. एकंदर त्याचा नूर बघून प्रमोदजींनी आपल्या असिस्टंटला बोलावलं आणि सांगितलं, ‘ते चित्र फ्रेमवरून काढ आणि फरशीपुसणं म्हणून दारात टाकून दे’.  हे ऐकल्यावर तो व्यापारी हडबडला. त्यावर प्रमोदजी म्हणाले, ‘अहो, ते जर तुमच्या वडिलांसारखं दिसत नाही असं तुम्हीच आत्ता म्हणत होता, मग माझ्यासाठी तरी ते साधं कापडच आहे!’  यावर तो व्यापारी काही न बोलता मुकाटपणे किंमत चुकती करून चित्र घेऊन गेला. तर सांगायचा मुद्दा हा की, जी प्रतिष्ठा आपण इतर व्यावसायिकांना देतो, ती चित्रकारांना मात्र देत नाही. ही प्रगल्भता आपण कधी दाखवणार?
‘थ्री इडियट्स’ मध्ये इंजिनीयर मुलाला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेऊन देणारे वडील आपल्याला भावतात. गेल्या दोन वर्षांत भयंकर असं कोंडलेपण आपण सगळेच जण अनुभवत आहोत. आश्चर्यानं आणि मुद्दाम नमूद करावी अशी गोष्ट म्हणजे, या काळात कलासाहित्याची विशेषतः चित्रकलेच्या सामानाची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यूट्युब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर असे असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते बघून अनेकांना वेळ घालवण्यासाठी म्हणा किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी म्हणा, चित्रकलेचा आधार घ्यावासा वाटला आहे, ही खूपच जमेची बाजू आहे. याच काळात अनेक पालकांनी ‘थ्री इडियट्स’मधल्या अब्बाजानचा कित्ता गिरवलाय, हे मी खात्रीने आणि अनुभवाने सांगू शकतो. आपल्या मुलांना महागडं, परदेशी कलासाहित्य घेऊन देणारे अनेक पालक गेल्या दोन वर्षांत मला जवळून अनुभवायला मिळाले. चित्रकला, कॅलिग्राफी, फॅब्रिक पेंटिंग, मंडला आर्ट, अशा वेगवेगळ्या वाटांवर चालून बघायचा प्रयत्न खूप जणं सजगपणे करत आहेत किंवा त्यासाठी बच्चेकंपनीला प्रोत्साहन देत आहेत, हे बदल खूपच आश्वासक आहेत.
कोरोनाच्या काळ्या ढगांना असलेली ही चंदेरी किनार म्हणजे, वाईटातून काहीतरी चांगलं घडत असल्याची सुखद जाणीव ठरावी, एवढीच अपेक्षा आहे.
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643603064.jpg [postimage] => upload_post-1643603064.jpg [userfirstname] => Mayuresh [userlastname] => Gadre [post_date] => 31 Jan 2022 [post_author] => 6081 [display_name] => मयूरेश गद्रे [Post_Tags] => चित्रकला, प्राथमिक शिक्षण, गद्रे बंधू, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [542] => Array ( [PostID] => 23409 [post_title] => रातराणी [post_content] => [post_excerpt] => अशा वेळी शेलाटी अंगलट असणाऱ्या झिम्मा खेळत असणाऱ्या एखाद्या खट्याळ चंचल कुमारिकेप्रमाणं ती मोठी विलोभनीय वाटत असते. [post_shortcontent] =>

कृष्णपक्षात चंद्रराजाचं वैभव हळूहळू क्षीण होऊ लागतं. तो उशिरा उगवू लागतो. रातराणीचा बहरही औसरू लागतो. एक एक फूल गळू लागतं, सारी फुलं झडून जातात. खाली जमिनीवर फुलांच्या निर्माल्याचा खच पडतो. मागं शिलक राहते केवळ यौवनाची स्मृती! शृगाराची स्मृती! वैभवाची स्मृती! हा स्मृतिगंध आता तिच्या हृदयात दाटून राहतो. भूतकाळची मधुरमधुर स्वप्नं तिच्या दृष्टीपुढं नाचू लागतात. आपला मोहर ओसरला हे ती ओळखते. विचारमग्न बनते. विमनस्क बनते. तपस्या करू लागते. मनाला शांती मिळविण्याच्या शोधात राहते. अशा वेळी आपल्या प्रपंचाच भार मुलांवर सोपवून आपल्या नातवंडांना खेळवीत उरलेलं जीवन कंठणाऱ्या एखाद्या व्रताचरणी स्त्रीप्रमाणं ती वाटू लागते, किंवा क्षीणशक्ती ययातील राजासह वानप्रस्थाश्रमी होणार्या शर्मिष्ठेप्रमाणं वाटू लागते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643014554.png [postimage] => upload_post-1643014554.png [userfirstname] => स.ना. दीक्षित [userlastname] => [post_date] => 29 Jan 2022 [post_author] => 6259 [display_name] => स.ना. दीक्षित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [543] => Array ( [PostID] => 23417 [post_title] => मराठीचे शुद्धलेखन : परंपरा आणि पुनर्विचार (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => मराठीच्या शुद्धलेखनाचा उगम व विकास यांचा परामर्श [post_shortcontent] =>

मराठीच्या प्रचलित शुद्धलेखनातील कथित क्लिष्टता, विसंगती दूर करून ते वापरसुलभ, किंबहुना, सोपे करावे; अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडच्या काळात तर ती जास्तच होताना दिसते आहे. मात्र कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हा एकूणच विषय काय आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर शुद्धलेखनाची संकल्पना, मराठी भाषेचे प्रमाणीकरण, मराठीच्या शुद्धलेखनाचा उगम व विकास यांचा परामर्श घेणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा हा लेख - 
मराठीच्या प्रचलित शुद्धलेखनातील कथित क्लिष्टता, विसंगती दूर करून ते वापरसुलभ, किंबहुना, सोपे करावे; अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडच्या काळात तर ती जास्तच होताना दिसते आहे. मध्यंतरी शासनदरबारीही त्याची चर्चा झाल्याचे कळते. शुद्धलेखनातील बदलाची मागणी करताना भाषिक, व्यावहारिक कारणांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक भेदभावाची कारणेही संबंधितांकडून दिली जातात. परंतु, आता हा विषय इतका संवेदनशील बनला आहे की, प्रचलित शुद्धलेखनात काहीही बदल करायचा म्हटले तरी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मराठीबाबत आधीच स्थितप्रज्ञ असलेले शासन काही पावले उचलेल हे संभवत नाही. तरीही ह्या विषयाची चर्चा होतच राहील. मात्र कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हा एकूणच विषय काय आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. त्यासाठी शुद्धलेखनाची संकल्पना, मराठी भाषेचे प्रमाणीकरण, मराठीच्या शुद्धलेखनाचा उगम व विकास यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1643258724.jpg [postimage] => upload_post-1643258724.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 27 Jan 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, शुद्धलेखन, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [544] => Array ( [PostID] => 23408 [post_title] => मराठी भाषेची पूर्वपीठिका [post_content] => [post_excerpt] => नाग, श्र्वापदे, राक्षस, यक्ष, भिल्ल वगैरे जिथे राहतात अशा प्रांताला महाराष्ट्र हे नाव द्यावयाचे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसाचे काम असावे. [post_shortcontent] =>

बेळगाव-कारवारचा हट्ट धरून बसलेले ते ‘मरहट्टे हे’ आम्हांसही मान्य आहे. पण काही ठिकाणी ‘मरहट्ट’ असे नसून ‘महारट्ट’ असेही उल्लेख सापडतात. तेव्हा इथे कोणी तरी कुणाला तरी ‘रट्टे’ दिलेले दिसतात. ही मराठ्यांची६ सवय. त्याच्या तपशिलात न जाणे बरे! महामहोपाध्याय काणे यांचे मत ‘महान लोकांचे राष्ट्र’ ते महाराष्ट्र. पण हे नाव पडण्याच्या काळात राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्यामुळे ‘महान’ हीदेखील हल्लीच्या ‘थोर’ सारखी जात असावी. साधे पुढारी आणि थोर पुढारी, कलावंत आणि थोर कलावंत, साहित्यिक आणि ...... म्हणजे ‘थोरच’ वगैरे जातींप्रमाणे महान ही जात असावी. थोर हीही असावी. महान लोक हत्तीवरून जात, म्हणून महान झाले व थोरांचे थोरात झाले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642001574.jpg [postimage] => upload_post-1642001574.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 26 Jan 2022 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [545] => Array ( [PostID] => 23416 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - होल वावर इज आवर (भाग – ३६) [post_content] => [post_excerpt] => वावर हा शब्द संस्कृतमधील ‘वप्र्’ [post_shortcontent] =>

वावर हा शब्द संस्कृतमधील वप्र् या शब्दापासून तयार झाला. ‘वावर म्हणजे पेरण्यायोग्य जमीनशेत. ‘वावर शब्दाचा मराठीत आणखीही एक अर्थ आहेतो म्हणजे हालचालफिरणेराबतावर्दळ इ. उदाः अमक्याचा पाटलाच्या घरी वावर आहेया वाक्यात हा दुसरा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र या अर्थाची वावरची व्युत्पत्ती वेगळी आहे. व्यापृ या संस्कृत शब्दापासून हा वावर शब्द तयार झाल्याचे कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. व्यापारव्यापारी या  शब्दांची निर्मिती थेट या व्यापृतूनच झाली आहे.” – वावर शब्दाच्या व्युत्पत्तीविषयीचा साधना गोरे यांचा लेख -
काही वर्षांपूर्वी आलेला ‘सैराट’ चित्रपट अनेक कारणांमुळे वेगळा ठरला. त्याच्या वेगळेपणाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्यट्य होतं, त्यातील ठसकेबाज भाषा. त्यातला ‘होल वावर इज आवर’ हा आर्चीचा डायलॉग आणि त्यातला मराठी ठसका मराठीच काय, अमराठी प्रेक्षकांनाही भावला. दोन भिन्न भाषांमधील वावर आणि आवर या यमकजुळणीने आपण चकित होतो. अशाच यमकजुळणीचं, समाजमाध्यमांवरून बरंच फिरलेलं आणखी एक वाक्य म्हणजे ‘वावर हाय तर पावर हाय’. या वाक्यातून शेती, पीक हा माणसाच्या जगण्याचा मूलाधार आहे, हे वास्तवही मनावर ठसतं. औद्योगिक क्रांतीच्या आधी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती उत्तम, व्यापार मध्यम आणि चाकरी म्हणजे नोकरी कनिष्ठ मानली जात असे. आता हे चित्र पूर्णतः पालटलं असलं तरी मनुष्याला अन्नाची गरज आहे तोवर शेतीचं म्हणजे वावराचं महत्त्व राहणारच!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642998452.jpg [postimage] => upload_post-1642998452.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 24 Jan 2022 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [546] => Array ( [PostID] => 23407 [post_title] => आरोग्य-भुवनाची कल्पना व मांडणी [post_content] => [post_excerpt] => कोणतेही कार्य यशस्वी करण्यास इतर शिक्षणापेक्षा गृहशिक्षणच जास्त उपयोगी पडते. [post_shortcontent] =>

आरोग्य-भुवनाचे एक हितचिंतक व एका एक्स्पोर्ट इंपोर्ट एजन्सीचे मालक अशा एका गृहस्थांनी दररोज दहा दहा बारा बारा पाकिटे सिगारेट लागावयाचे ते बंद करून धूम्रपान करण्याचे अजिबात सोडून दिले आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे धूम्रपानाप्रीत्यर्थ होणारा खर्च बाजूला ठेवून तो सर्व राष्ट्रीय काऱ्याला देण्याचा निश्चय केला आहे.

या गृहस्थांचा असा अनुभव आहे की; हे धूम्रपानाचे व्यसन सोडावयाचे असेल तर स्ट्रॉंग पेपरमिंटच्या एका वडीचे चार तुकडे करून विडी सिगारेटची तलफ येताच एक तुकडा तोंडात टाकावा. अशा प्रकारे दोनचार दिवस गेल्यास पुढे विशेष त्रास होत नाही.

(पेपरमिंटच्याऐवजी आलेपाक वडी उपयोगात आणल्यासही चालेल.)

आरोग्य-भुवनाचे दुसरे हितचिंतक सॉ. बाळासाहेब खेर यांनीही सिगारेटचे राष्ट्रीय दृष्ट्या दु:परिणाम लक्षात आणून सिगारेट पिणे बंद करून गुडाख ओढण्यास सुरुवात केली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642000550.jpg [postimage] => upload_post-1642000550.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jan 2022 [post_author] => 124 [display_name] => काकासाहेब तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [547] => Array ( [PostID] => 23415 [post_title] => केरळ आंतरराष्ट्रीय लघुपट आणि माहितीपट महोत्सव [post_content] => [post_excerpt] => चित्रपट साक्षर असलेला केरळी प्रेक्षक केवळ मनोरंजनवादी चित्रपट पहात नाही तर माहितीपट आणि लघुपट सुद्धा तितक्याच आत्मीयतेने पाहतो याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या केरळ माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सव आला. [post_shortcontent] =>

चित्रपट साक्षर असलेला केरळी प्रेक्षक केवळ मनोरंजनवादी चित्रपट पहात नाही तर माहितीपट आणि लघुपट सुद्धा तितक्याच आत्मीयतेने पाहतो याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या  १३ व्या  केरळ माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सव आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642919868.jpg [postimage] => upload_post-1642919868.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Jan 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => IDSFFK चित्रपट महोत्सव [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [548] => Array ( [PostID] => 23406 [post_title] => नववधूची मानहानी [post_content] => [post_excerpt] => वधूनं जर ‘वरा’ची अशीच मुलाखत घ्यायचं ठरविलं तर मात्र मुलाकडच्या माणसांना ती मानहानी वाटते. [post_shortcontent] =>

ह्या परंपरेची सर्वांनाच इतकी सवय झाली आहे की, एका विवाहसमारंभात वरमायेनं पाय धुऊन घेण्यास नकार दिला, फक्त ओटी भरून घेतली. पण मुलीची आईच म्हणू लागली,

“मला केवढी हौस विहिणीचे पाय धुण्याची. पण त्यांनी काही पाय धुवून घेतले नाहीत.” दुसर्याचे पाय धुण्यात कसली आली हौस?

वास्तविक पाय धुण्याची वाईट प्रथा मोडल्याबद्दल त्या विहिणबाईंचे सर्वांनी अभिनंदन करायला हवं!

हल्ली विहीणीचा तोरा पूर्वीपेक्षा थोडा कमी झाला आहे हे खरं. पण पूर्वी रासनहाणाचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे विहीण व तिचा परिवार ह्यांना सुगंधी तेलानं मर्दन करून – उटणं लावून अभ्यंगस्नान घालत.

तिचं पाऊल नुसत्या टणक जमिनीवर पडून दुखू नये म्हणून तिच्यासाठी पायघड्या घालत! आजच्या एक दिवसाच्या कंत्राटी लग्नसमारंभात ह्या गोष्टींना निदान शहरात तरी फाटा मिळाला हे छान झालं आहे.

वरमायेनं सध्या आहे एवढासुद्धा रूबाब करता कामा नये. काही वर्षांपूर्वी आपल्याला मुलगा झाला होता, एवढ्याचसाठी ह्या समारंभात आपला मानपान झाला पाहिजे ही कल्पना तिने सोडून दिली पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641986736.jpg [postimage] => upload_post-1641986736.jpg [userfirstname] => Kunda [userlastname] => Modak [post_date] => 22 Jan 2022 [post_author] => 5979 [display_name] => कुन्दा मोडक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [549] => Array ( [PostID] => 23412 [post_title] => आरशाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => घरी गेल्यावर माझ्या कानावर पडलं की, माझ्यामुळे तिला त्या कुत्र्याचे पैसे द्यावे लागले. मी खजील झालो आणि माझ्या आरशातल्या मित्राला भेटायला गेलो. तो होता तिथे आरशात. मी जीभ बाहेर काढली. मान वळवली आणि त्यानेही ते सर्व केलं.माझा मित्र तिथे होता हे पाहून मला आनंद झाला, पण थोडाच वेळ [post_shortcontent] =>

ही गोष्ट आहे ब्रान्डोची... त्याचा निरागसपणाची...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642237230.jpg [postimage] => upload_post-1642237230.jpg [userfirstname] => विद्या [userlastname] => डेंगळे [post_date] => 22 Jan 2022 [post_author] => 6261 [display_name] => विद्या डेंगळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [550] => Array ( [PostID] => 23414 [post_title] => भाषाविचार - भाषावार प्रांतरचना घटनात्मक, पण अपुरी (भाग – २७) [post_content] => [post_excerpt] => भारताच्या भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषण [post_shortcontent] =>

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य स्वीकारलेल्यांचे स्मरण म्हणून नुकताच १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषण करणारा आणि सीमाभागाचे शल्य मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख - 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या अभ्यासासाठी मी गेली काही वर्षे बिदर, भालकीपासून कारवार, हल्याळपर्यंत संपूर्ण सीमाभागात फिरून लोकांशी बोलतो आहे. जवळपास ५८ वर्षं आपल्या हक्काच्या राज्यात जायला न मिळाल्याचं दुःख उराशी घेऊन सीमाभागातले लाखो लोक जगतायत. विविध आंदोलनं, सत्याग्रह, लोकसंघटन या माध्यमांतून त्यांनी अतिशय मेहनतीने हा लढा जिवंत ठेवला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातला प्रदीर्घ काळ चालणारा लोकलढा म्हणून त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. व्यक्तिशः मला या नोंदीपलीकडे जाऊन या लढ्याला यश कसं मिळेल याचा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो. हा लेख फक्त या लढ्याबद्दल सांगण्यासाठी नसून त्यातून निर्माण होणाऱ्या भाषिक प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642652827.jpg [postimage] => upload_post-1642652827.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 20 Jan 2022 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषावार प्रांतरचना, मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [551] => Array ( [PostID] => 23405 [post_title] => मराठ्यांचे राज्यकर्तृत्व [post_content] => [post_excerpt] => प्रथम शिवाजीमहाराजांनी राज्य निर्माण केले व नंतर मराठ्यांनी ते पडतां पडतां सांवरले. [post_shortcontent] =>

शिवाजीमहाराजांच्या मागून सुमारे पंचवीस वर्षे महाराष्ट्रांत औरंगजेबाच्या स्वारीमुळे जो धुमाकूळ माजला होता, त्याकडे बारकाईने पाहिल्यास वरून तो शुद्ध अराजकासारखा दिसला तरी राज्यरक्षणाच्या दृष्टीने त्याच्या पोटीं कार्यक्षमतेचे भरपूर बळ असल्याचे दिसून येईल. कुठे दक्षिणेंत जिंजी व कुठे महाराष्ट्र! परंतु मोगलांच्या बंदोबस्ताला न जुमानतां मराठ्यांच्या फौजा व सेनापती जिंजीहून येणाऱ्या आज्ञेप्रमाणे आपली पराक्रमाची कामे पार पाडण्याला चुकत नव्हते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभिमान मराठ्यांना मोगलांशी लढवीत होता. किल्ले गेले; पुष्कळसा प्रदेश औरंगजेबाने पायदळी तुडवला; पण मराठ्यांच्या लढाऊ स्वाभिमानाने मराठ्यांना स्वराज्यरक्षणाच्या ध्येयापासून यत्किंचित् ढळूं दिले नाही. त्या स्वाभिमानाचा योग्य उपयोग करून घेणारे राज्यसूत्रधार शिल्लक होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641985900.jpg [postimage] => upload_post-1641985900.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jan 2022 [post_author] => 2412 [display_name] => न. र. फाटक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [552] => Array ( [PostID] => 23411 [post_title] => कालमापन [post_content] => [post_excerpt] => आश्चर्य म्हणजे अमेरिकेच्या अनेक भागांत ग्रेगोरिअन कॅलेंडरपेक्षा भारतात प्रचलित असलेली चांद्र कालगणनापद्धती अधिक स्वीकारार्ह मानतात. खासकरून तिथल्या पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी हीच चांद्र कालगणना पद्धती वापरतात. [post_shortcontent] =>

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात 'काळ' या शब्दाची नातीगोती जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642235760.jpg [postimage] => upload_post-1642235760.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jan 2022 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [553] => Array ( [PostID] => 23403 [post_title] => माणूस उपदेश कां करतो? [post_content] => [post_excerpt] => सर्वसामान्य माणसाला शेजाऱ्याचं दुःख पाहून दुष्ट प्रकारचं एक विशिष्ट समाधान होत असतं [post_shortcontent] =>

“कुठंतरी मला एक साधी नोकरी लावून द्या,” अशी एखादा गरीब मनुष्य तुमच्याजवळ विनवणी करूं लागला तर त्याला “अमुक गृहस्थांना जाऊन भेट म्हणजे ते तुझी व्यवस्था करतील,” असं कधीही सांगू नका. त्याला असं म्हणा, “अरे, असा निराश कां होतोस? प्रयत्न चालू ठेव म्हणजे नोकरी काय कुठंही मिळेल! मात्र हंगामी काम पत्करूं नकोस हं! कारण, हंगामी नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी! आता आहे तर आणखी थोड्या वेळानं नाही. कुठंतरी कायम स्वरूपाची नोकरी मिळविण्याची खटपट कर. मग ती कमी पगाराची असली तरी चालेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641925260.jpg [postimage] => upload_post-1641925260.jpg [userfirstname] => शि. आ. स्वामी [userlastname] => [post_date] => 17 Jan 2022 [post_author] => 6258 [display_name] => शि. आ. स्वामी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [554] => Array ( [PostID] => 23413 [post_title] => खिचडी भाषा [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक बारा कोसांची माती आपली भाषा बोलते आणि मराठी भाषेवरच ध्यान देऊन बोलायचं.... [post_shortcontent] =>

“शहरी म्हणताना कोणतं शहर, मुंबई, की पुणे की इंदूर की बेळगाव? आणि ग्रामीण वाचकाला महाराष्ट्रातलं बाकीचं ग्रामीण सलग कळेल याची शाश्वती नाही. मालवणी भाषा अहिराणी प्रदेशाला कळेल असं नाही, वऱ्हाडी भाषा कोल्हापुरी प्रदेशाला कळेल असं नाही. ‘असं काही वाचताना कंटाळा येतो’, अशी तक्रार एका प्रांतातले लोक दुसऱ्या प्रांतातल्या लिखाणाबद्दल करताना मी अनुभवले.” मराठी भाषेच्या बहुविधतेबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या भाषिक संस्काराबद्दल सांगतायत कादंबरीकार राजन खान -
कोणत्याही प्रदेशाची भाषा एकच असते. त्या प्रदेशातली माणसं एकाच भाषेत जगत असतात, पण त्यातल्या दोन माणसांची भाषा एकसारखी नसते. कोणत्याही एकाच भाषेतल्या दोन माणसांच्या भाषा वापरण्यात, हाताळण्यात, जिभाळण्यात  बारीक-बारीक बदल असतात. जुनी म्हण आहे, दर बारा कोसांवर भाषा बदलते. बारा कोस मोठे झाले, त्या बारा कोसांच्या आतसुद्धा भाषेचे कित्येक फरक असतात. एका कुटुंबातल्या माणसांच्या भाषेतसुद्धा छोट्या-छोट्या तफावती असतात. मी तर म्हणतो की, कोणत्याही दोन माणसांच्या भाषा वापरण्यातही सूक्ष्म-सूक्ष्म भेद असतात. त्यात काही शब्दांचा फरक पडतो, शब्दांच्या उच्चारांचा फरक पडतो, शब्दांच्या हेलांचा फरक पडतो, अक्षरांचा सुद्धा फरक पडतो. वेलांट्या, उकार, काना, मात्रा यांचाही फरक पडतो. एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरण्याचा फरक तर ठळकच असतो. उदा. कृष्ण, क्रिष्ण, किरिष्ण – पुन्हा ण चा न/ कृपा, किरपा/ पृथ्वी, प्रिथ्वी, पिरिथवी/  सवाष्ण सवाशिण, सुवाशिणी, सुवासिनी. समाजाची भाषा एकच असते, पण समाजातल्या प्रत्येकाची भाषा थोडीबहुत आपापली असते. प्रत्येक माणूस भाषेचे आपल्यावर होणारे कोणते संस्कार स्वीकारतो, यावर ती भाषेची बारीक तफावत अवलंबून असते, कित्येक माणसं भाषा हाताळता-हाताळता किंवा जिभाळता-जिभाळता नवे शब्द, नवे उच्चारही तयार करत राहतात. तो भाग आणखी वेगळा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642357580.jpg [postimage] => upload_post-1642357580.jpg [userfirstname] => राजन [userlastname] => खान [post_date] => 17 Jan 2022 [post_author] => 2922 [display_name] => राजन खान [Post_Tags] => मराठी भाषा, राजन खान, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [555] => Array ( [PostID] => 23410 [post_title] => पतंग उडतो का? कसा? [post_content] => [post_excerpt] => पतंग कोणत्या वेळी छान उडतो? पतंग उडविण्यासाठी योग्य वेळ कोणती? झाडांची पाने हलत असली व उजेड असला, तर ती वेळ योग्य समजायला हरकत नाही. जेव्हा इमारतीवर झेंडा फडकत असतो त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १० ते २५ किलोमीटर एवढा असू शकतो व त्या वाहत्या वाऱ्यात पतंग अगदी छान उडू शकतो. [post_shortcontent] =>

मकर संक्रांत आली की आकाशात पतंग उडताना दिसू लागतात. पण पतंग उडविण्यासाठी योग्य वेळ कोणती? पतंग उडतो कसा? त्यामागे कोणते विज्ञान आहे?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1642230334.jpg [postimage] => upload_post-1642230334.jpg [userfirstname] => डॉ. शरद [userlastname] => काळे [post_date] => 15 Jan 2022 [post_author] => 6260 [display_name] => डॉ. शरद काळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [556] => Array ( [PostID] => 23402 [post_title] => श्री. सदानंद जोशी यांचे ‘अत्रे-दर्शन’ [post_content] => [post_excerpt] => अत्र्यांची नक्कल न करता जरी हे किस्से चारचौघांत कुणी सांगितले तरी हशाची कारंजी उभी राहू शकतील [post_shortcontent] =>

‘असा मी असा मी’ मध्ये निवदेक पु.ल. हे ‘बेंवबट्या जोशी’ उभा करताना जे स्वातंत्र्य घेतात ते स्वातंत्र्य अत्रे उभे करताना सदानंद जोशी यांना यशस्वीपणाने घेता येणार नाही. कारण ‘असा मी असा मी’त हे बेंबट्या जोशीद्वारे घडणारे नकलाकार पु. ल. चे दर्शन अधिक आकर्षक ठरले तरी अत्रे द्वारे घडणारे नकलाकार सदानंद जोशी यांचे दर्शन तितके आकर्षक वाटत नाही. कारण ‘बेंबट्या जोशी’ हा सामान्य कारकून तर अत्रे हे जबरदस्त व्यक्तिमत्व. म्हणून या कार्यक्रमात इतर नकला सादर करणे हे या कार्यक्रमाला मारक ठरते आहे. हा मोह जोशी यांना टाळावा असे वाटते. कारण अत्रे हे नकलाकार म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641922680.jpg [postimage] => upload_post-1641922680.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jan 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [557] => Array ( [PostID] => 23404 [post_title] => स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार [post_content] => [post_excerpt] => युवकांना प्रेरीत करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार [post_shortcontent] =>

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन देशभर ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. युवकांना प्रेरीत करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार मांडले आहेत गोरेगाव-मुंबई  येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजीचे अध्यापक मच्छिंद्र बोऱ्हाडे यांनी-
'उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती होईपर्यंत सतत कार्यरत राहा' हा संदेश तुम्हा-आम्हा सर्वांना देणारे युवा संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून स्वामीजींच्या शिक्षणविषयक कार्याची ओळख आपण या लेखाच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता इथे एका अतिशय सधन कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. ते कोलकात्ता उच्च न्यायालयात यशस्वी वकील होते. त्यांना विविध विषयांची आवड होती. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्या वृत्तीने धार्मिक  आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ होत्या. विवेकानंद त्यांच्या आईकडून अनेक गोष्टी शिकले. त्या नरेंद्रला महाभारत आणि रामायणातील गोष्टी सांगायच्या. नरेंद्रला लहानपणापासून संगीत, व्यायाम आणि अभ्यासाची आवड होती. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांच्या शिक्षकांनी एकदा वाचून दाखवलेला पाठ त्यांना समजत असे. त्यांना पशु-पक्ष्यांची आवड होती. विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट या शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातीस एक वर्ष प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर स्कॉटिश चर्च कॉलेज या ठिकाणी झाले. १८८४ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. जवळपास चार-पाच वर्षे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांना अनेक वाद्य वाजवता येत होती. ते उत्तम गात. कोलकात्ता विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना, त्यांनी विविध विषयांबरोबरच पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि जगाचा इतिहास या विषयांचा सखोल अभ्यास केला होता.
सन १८८१ मध्ये  त्यांना  श्रीरामकृष्ण परमहंस  भेटले. रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वर कालीमंदिराचे पुजारी होते. या  भेटीनंतर  नरेंद्रनाथ  यांच्या जीवनात  आमूलाग्र बदल  घडून  आले. काही  कालावधीनंतर त्यांनी  परमहंस  यांना आपले  मार्गदर्शक  आणि  गुरू  मानले. परमहंस यांच्या निधनानंतर विवेकानंदांनी वराहनगर मठाची  स्थापना  केली. या  ठिकाणी  त्यांनी  त्यांचे आध्यात्मिक  प्रयोग  केले. वेदांत तत्त्वज्ञान लोकांना  समजावून  सांगण्यासाठी विवेकानंदानी आसेतु-हिमाचल भ्रमंती  केली. अज्ञान, अंधश्रध्दा आणि रूढींनी  ग्रासलेल्या  समाजाला दिशा  दाखवण्याचे  कार्य  त्यांनी  केले.
सन  १८९३ मध्ये अमेरिकेत  शिकागो  इथे  भरलेल्या  सर्वधर्म  परिषदेत  त्यांनी हिंदू  धर्माचे  प्रतिनिधित्व  केले होते. ही परिषद त्यांच्या  आयुष्याला कलाटणी  देणारी  ठरली. ११ सप्टेंबर  १८९३ रोजी झालेल्या या परिषदेतील त्यांच्या उत्कृष्ट भाषणाने सर्व जगात भारताचा मान वाढला. नंतर जवळपास चार वर्षे  त्यांनी  अमेरिकेतील  काही  शहरांत, तसेच  लंडन आणि  पॅरिस इथे व्याख्याने दिली. जर्मनी, रशिया आणि  पूर्व  युरोपातील  काही ठिकाणांना  भेटी  दिल्या. या  प्रत्येक  ठिकाणी  त्यांनी वेदांत तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिली आणि प्रचार  केला.
स्वामी  विवेकानंद  हे   वेदांत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते  होते. १ मे १८९७ रोजी विवेकानंद यांनी कोलकाता  येथील  बेलूर या  ठिकाणी  रामकृष्ण  मिशन या  संस्थेची  स्थापना  केली. कोलकाता  येथील  बेलूर  मठ  या  ठिकाणी  या संस्थेचे    मुख्यालय  आहे. या  संस्थेच्या देश-विदेशात  शाखा  आहेत.  संस्थेचे नाव ‘रामकृष्ण मिशन’ हे असले, तरी सोयीसाठी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन असे त्याचे दोन स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत.मठाच्या शाखांतून धार्मिक कार्य, तर मिशनच्या शाखांच्या द्वारा शिक्षण, रुग्णालये  आणि  आपत्कालीन साहाय्य इत्यादी  सेवाकार्ये अशी विभागणी करण्यात आली. रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या आध्यात्मिक सत्यांचा प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदांत धर्माचा संदेश पोहोचवणे, भारतात आधुनिक विद्येचा प्रसार करण्यासाठी शिक्षणसंस्था चालवणे, अशी ध्येये समोर ठेवून रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आली  आहे. 
४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली. स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि कार्य  अखिल मानव जातीसाठी आजही दिशादर्शक आणि   प्रेरणादायी आहेत.
जीवनविषयक तत्त्वज्ञान
'सुप्त शक्तीचा पूर्ण आविष्कार म्हणजे शिक्षण' असे विवेकानंद म्हणतात. ज्ञान हे मुळातच मनुष्याच्या ठिकाणी असते, ते बाहेरून येत नाही. शिक्षणाचा मूळ हेतू हा व्यक्तिमधील सुप्त गुणांचा विकास करणे हा आहे. मूल शिकत असताना त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्व प्रकारचे अडथळे दूर करणे, हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. केवळ माहिती गोळा करणे आणि ती मुलाच्या मेंदूत कोंबणे म्हणजे शिक्षण नाही, असे  ते  म्हणतात.  विवेकानंद यांचा तत्कालीन इंग्रजी शिक्षण पद्धतीस विरोध होता. फक्त कारकून निर्माण करणारी आणि आत्मविश्वास देऊ न शकणारी शिक्षण पद्धती त्यांना पसंत नव्हती. सर्वांगीण विकासाबरोबरच स्वतःच्या पायावर उभे करणारे आणि आत्मनिर्भर करणारे शिक्षण त्यांना अभिप्रेत होते. शिक्षणातून त्यांना व्यक्तीच्या चारित्र्य  विकासाबरोबर मनाचे सामर्थ्य वाढवणारे, स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण अभिप्रेत होते. शारीरिक शिक्षणावर ते भर देतात. शरीर, मन आणि आत्मा यांच्या समग्र विकासातून माणूस घडायला मदत होईल, असा त्यांना  विश्वास  होता. 'गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाल. तुमच्या  मनगटात अधिक  बळ  आल्यास  तुम्हांला  गीता अधिक चांगली  समजू  शकेल, असे  ते म्हणतात.  
विवेकानंदप्रणित शिक्षणपद्धती
एकाग्रता  ही  ज्ञानसाधनेची  गुरुकिल्ली  आहे, असे  विवेकानंदांचे  मत  होते. प्रयोगशाळेत  काम  करणारा  वैज्ञानिक, योग साधना  करणारा  योगी, ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करणारा  खगोलशास्त्रज्ञ,  ज्ञान प्राप्तीसाठी झटणारा   विद्यार्थी, या सर्वांच्या  नवनिर्मितीच्या  मुळाशी एकाग्रता  आढळते.  एकाग्रता  जेवढी  अधिक  तेवढे ज्ञानसंपादन  अधिक होईल. कोणत्याही  क्षेत्रातील  यश  हे  एकाग्रतेचाच  परिणाम  असतो. कला, संगीत, इत्यादी  बाबतीतील यश हे  एकाग्रतेचेच  फळ  आहे. केवळ  माहिती  गोळा  करणे म्हणजे  शिक्षण  नाही, तर  शिक्षणाचे  सार  मनाच्या  एकाग्रतेत आहे. एकाग्रता ही  चिंतनातून  विकसित होते. मनाच्या  एकाग्रतेसाठी इंद्रियनिग्रही वृत्ती गरजेची  असते. ज्ञानप्राप्तीसाठी  एकाग्रतेबरोबरच  श्रद्धाही  आवश्यक आहे. श्रद्धा  हेच   विकासाचे  मूळ  आहे. मनुष्याच्या  विकासात  श्रद्धेचे  स्थान महत्त्वाचे आहे. या  श्रद्धेनेच  माणूस बलवान अथवा दुर्बल  बनतो.  श्रद्धेचे  पुनरुज्जीवन झाल्यास आपल्या पुढील प्रश्न आपण  सहज सोडवू  असे  विवेकानंद  म्हणतात. एकाग्रता  आणि  श्रद्धा दोन शक्तींच्या जोरावर  मानवाने आपला  विकास  केला  आहे. विवेकानंदांनी शिक्षणप्रक्रियेत या  दोन  पद्धतींना  विशेष  महत्त्व  दिले आहे. 
शिक्षकाची भूमिका
शिक्षकाची मुख्य भूमिका ही विद्यार्थ्यास शिकण्यास साहाय्य करणे ही आहे. मूल स्वतःहून शिकत असते. ते शिकत असताना त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्व प्रकारचे अडथळे दूर करणे, हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करणे महत्त्वाचे आहे. वनस्पतीची वाढ ही नैसर्गिकरीत्या होत असते. शिक्षकाची भूमिका ही बागेतील माळ्यासारखी असावी. माळी हा बागेतील रोपे वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. केवळ माहिती गोळा करणे आणि ती मुलाच्या मेंदूत कोंबणे हे शिक्षकाचे काम नाही, तर शिकण्यास अनुकूल स्थिती निर्माण करणे हे शिक्षकाचे काम आहे. विविध माध्यमांतून विद्यार्थी माहिती मिळवत असतात. शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थ्यास शिकण्यास मदत करणे, साहाय्य करणे, दिशा दाखवणे आणि प्रोत्साहन देणे, स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होते. प्रत्येक मूल वेगळे आहे. त्यांच्या क्षमता आणि गरजा भिन्न आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार शिक्षकांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींत बदल केला पाहिजे. शिक्षकाकडे केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे  हेही महत्वाचे आहे. अध्यापन करताना विद्यार्थ्याची पातळी लक्षात घेऊन, त्या पातळीवर जाऊन शिक्षकाला शिकवता येणे महत्त्वाचे आहे.
शिक्षक-विद्यार्थी संबंध
स्वामी विवेकानंद यांना  गुरुकुल शिक्षणपद्धतीबद्दल  विशेष आदर होता. त्याकाळी  ऋषिमुनी  विद्यार्थ्यांना आश्रमातून   शिकवत  असत. विद्यार्थ्यांना मोफत  शिक्षण  दिले  जात  असे. शिक्षक  आणि विद्यार्थी  एकमेकांच्या  संपर्कात  असायचे. त्या काळी विद्यार्थ्यांकडून  कोणत्याही  प्रकारचे  शुल्क  आकारले  जात  नसे.  आता मात्र आपण  आधुनिक  शिक्षणपद्धती स्वीकारली  आहे. या  बदलत्या पार्श्वभूमीवर शिक्षक  आणि विद्यार्थी संबंध कसे  असावेत  याविषयी विवेकानंदानी  विचार मांडले  आहेत. शिक्षकास   त्याच्या  विद्यार्थ्यांबद्दल  अपार प्रेम, जिव्हाळा  आणि  सहानुभूती असावी. केवळ पैसा, नावलौकिक आणि  प्रसिद्धी हा  त्याचा  हेतू  असता  कामा  नये. शिक्षकास  धर्मशास्त्रांचे  ज्ञान  अवगत असावे. ते  ज्ञान  सहज  आणि  सोप्या भाषेत मांडण्याचे  कौशल्य  त्याच्याकडे  असावे.  शिक्षक हा  चारित्र्यसंपन्न  असावा, तर  विद्यार्थी हा विनयशील  असावा. त्याला  शिक्षकांबद्दल  आदर  असावा. त्याच्याकडे कष्ट करण्याची  तयारी असावी. तो संयमी आणि सहनशील असावा. ज्ञानाची तीव्र लालसा  आणि  आत्मसंयमन हे   गुण  त्याच्याकडे  असावेत.
स्त्री-शिक्षण
सुसंस्कृत  स्त्रियांनी अध्यापनाचे  कार्य  करावे.  त्यांनी  गावोगावी  आणि  शहरांत  शैक्षणिक केंद्रे उघडावीत.  या  केंद्रांतून   स्त्री-शिक्षणाचा प्रसार  करावा, असे  विवेकानंद  म्हणतात. आपल्या देशात मुलांच्या   शिक्षणासाठी जेवढे लक्ष दिले जाते आणि काळजी घेतली जाते, तशी काळजी मुलींच्या शिक्षणाबाबत घेतली पाहिजे. त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पक्षी आकाशात केवळ एका पंखाने उडू शकत नाही, त्यासाठी त्याला दुसरा पंख आवश्यक आहे. देशाची प्रगती फक्त पुरुषांच्या शिक्षणाने होणार नाही. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते. स्त्रियांना शिकवा म्हणजे त्या स्वतः त्यांच्या समस्या सोडवतील. देशातील स्त्रीया शिक्षित झाल्या, तरच देशाची प्रगती  होईल, असे ते म्हणतात.
लोकशिक्षण
सामान्य  जनतेच्या  शिक्षणाकडे झालेले  दुर्लक्ष  हे  राष्ट्रीय पातक  असून  ते   आपल्या  ऱ्हासाचे  एक कारण  आहे. जोपर्यंत  सामान्य   जनतेला चांगले  शिक्षण,    पुरेसे   अन्न मिळत नाही आणि त्यांची योग्य  ती काळजी घेतली  जात  नाही;  तोपर्यंत कितीही  राजकारण  केले  तरी त्याचा  काहीही  उपयोग  होणार  नाही, असे  स्वामी  विवेकानंद  म्हणतात. त्यासाठी  सामान्य  लोकांत  शिक्षणाचा  प्रसार घडवून आणण्याचे  ते आवाहन  करतात. स्वामी विवेकानंद यांनी मातृभाषेतील  शिक्षणाबरोबर संस्कृत भाषा शिक्षणाचाही पुरस्कार  केला  आहे.  शिक्षण हे मातृभाषेतून दिले पाहिजे, याबाबत स्वामी विवेकानंद आग्रही होते.
आपले  राष्ट्र झोपड्यांतून  वसले  आहे याचे  विस्मरण होऊ  देऊ  नये. लोकांना  सुशिक्षित करणे  हाच  त्यांच्या प्रगतीचा  एकमेव मार्ग  आहे, या  गोष्टींची  जाणीव विवेकानंदानी  सुशिक्षितांना  करून  दिली. गरीब मुले शाळेत जाऊ शकत नसतील तर शाळेने त्यांच्यापर्यंत जावे,  असे  विवेकानंद  यांनी  सुचविले आहे. निःस्वार्थ  भावनेने  काम  करणारे हजारोंनी धर्मोपदेशक, समाजसेवक आणि संन्यासी या  देशात  आहेत. या  सर्वांनी  त्यांच्याबरोबर कॅमेरा, पृथ्वीचा गोल, नकाशे इत्यादी साहित्य खेड्यात बरोबर  न्यावे. या साधनांच्या  साहाय्याने  खगोलशास्त्र  आणि  भूगोल  आदी  विषयांचे  ज्ञान  तेथील मुलांना  द्यावे. याशिवाय, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि  साहित्य या  विषयांचे अध्यापन देखील  करावे, असेही  ते  सांगतात.
धार्मिक  शिक्षण
धर्म  हा  भारतीय  जीवनाचा  मूलाधार असून  विज्ञान युगात होरपळणाऱ्या साऱ्या  जगाला  भारतातील अध्यात्म  विचारांमुळे शांती  लाभणार  आहे, अशी  त्यांची  श्रद्धा  होती. त्यांनी  भारताला  अस्मितेची जाणीव निर्माण  करून  दिली आणि पाश्चात्य  जगाला  भारताचा  परिचय  करून  दिला.  भारतातील  अध्यात्म  आणि  पाश्चात्यांचे आधुनिक  विज्ञान यांच्या  समन्वयातून उद्याची  आदर्श  मानव  संस्कृती उदयाला  येणार  आहे, असे त्यांनी म्हटले  आहे. थोर संतांची  शिकवण  विद्यार्थ्यांना  दिली  पाहिजे, परंतू  त्याचवेळी  रूढी, अंधश्रद्धा  आणि  अज्ञान  या  गोष्टी  त्यांना  मान्य  नव्हत्या. दीनदुबळे  आणि  गरीब  यांची  सेवा  हाच  खरा धर्म,  असे  ते  मानत.
स्वामी  विवेकानंद यांनी मांडलेले शिक्षणविषयक विचार  आजही  खऱ्या  अर्थाने  क्रांतिकारी  म्हटले  पाहिजेत. अजूनही  महिला  आणि बहुजन समाज यांच्या  शिक्षणाच्या  बाबतीत  आपल्याला  खूप  मोठा  पल्ला  गाठायचा  आहे.  अध्ययन-अध्यापन  प्रक्रिया आणि त्या  प्रक्रियेशी संबंधित घटकांसंदर्भातील  मुद्दे  आजच्या  परिस्थितीतही  विचार  करायला  लावणारे  आहेत. 
संदर्भ ग्रंथ :
शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा : ग. वि. अकोलकर
शैक्षणिक तत्त्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र : डॉ. म. बा. कुंडले
स्वामी विवेकानंद ते  आचार्य विनोबा : प्राचार्य रा. तु. भगत
मराठी  विश्वकोश
My Idea of Education: Swami Vivekananda
Education: Swami Vivekananda
मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगावमुंबई येथील  नंदादीप विद्यालयात इंग्रजीचे अध्यापक आहेत.)
संपर्क : ९८९२८३०६६३ / borhadem@gmail.com

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641973279.jpg [postimage] => upload_post-1641973279.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 12 Jan 2022 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => स्वामी विवेकानंद, शिक्षण, मराठी शाळा, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [558] => Array ( [PostID] => 23399 [post_title] => विद्यार्थ्यांचे नवे घर [post_content] => [post_excerpt] => आज समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने गृहिणी आहेत, ही फार महत्त्वाची बाब आहे. [post_shortcontent] =>

‘सांभाळणे’ या शब्दामागे एक भावना आहे. स्वस्त दरात ‘लॉजिंग बोर्डिंग’ चालवणे हा काही समितीचा मुख्य उद्देश नव्हे. खेड्यापाड्यांतून ही मुले येतात. त्यांच्यावर कुटुंबाप्रमाणे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संस्कार व्हावेत, या दृष्टीने समितीच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सतत चालू आहेत. या कार्याला ‘विद्यार्थी घडवणे’ असे मोठे नाव श्री. अच्युतराव आपटे यांनी किर्लोस्कर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिलेले आढळते, पण कार्यकर्त्यांच्या सहजस्वाभाविक प्रेरणांना व वृत्तींना ‘ध्येयवाद’चे व्यापक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न तितकासा ठीक नाही. समिती आज भल्यामोठ्या एकत्र कुटुंबासारखी वाढते आहे आणि ती तशीच वाढण्यात, वाढू देण्यात नावीन्य आहे, वैशिष्ट्य आहे. विशिष्ट मतप्रणाली किंवा आचारविचारांचा आग्रह धरला, त्यानुरूप संस्कारांसाठी काही विशिष्ट कार्यक्रमांची मांडणी केली, तरच ‘विद्यार्थी घडविणे’ ही क्रिया संभवते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641744781.jpg [postimage] => upload_post-1641744781.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Jan 2022 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [559] => Array ( [PostID] => 23398 [post_title] => विवाह आणि पत्रिका-मेलन - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => वधूची पत्रिका दिसेल त्या ज्योतिषाला दाखविण्याची अगतिक झालेल्या मातापित्यांना नकळत सवय झालेली असते. [post_shortcontent] =>

पुण्याखेरीज व वेगवेगळ्या स्थळी, भिन्न काळी केलेल्या चाचणी पाहाणीत दिल्लीखेरीज झालेल्या विवाहांचे वेळी ज्योतिषपद्धतीचा शे. ८० टक्क्यांचेवर उपयोग केला जातो हे सिद्ध झाले आहे. या सर्व गोष्टींमागे खरोखरच अंधश्रद्धा आहे, की शास्त्र प्रचीती आहे, की एक वेडगळ कल्पना आहे या गोष्टींची छाननी करणे आवश्यक आहे! परंतु यासंबंधी कोणी चाचणी पाहाणी केलेली आढळत नाही! खरोखरीच तशी पाहाणी करणे अवघड आहे. कारण या ठिकाणी वैयक्तिक मताचा प्रश्न निर्माण होतो. सुखी वैवाहिक जीवन घालवलेली मंडळी स्वतःच्या कर्तृत्वाकडे बोट दाखविणार, तर विवाह होऊन कौटुंबिक जीवन भकास व निष्फळ झालेली मंडली दैवाला दोष देणार! किंवा वडीलधाऱ्या मंडळींना जबाबदार ठरविणार! कारण लग्नाचे वेळी बधूवरांची वये गद्धेपंचविशीत असल्यामुळे इतर सांसारिक जबाबदारीचा विचार करण्याइतकी मने प्रगल्भित झालेली नसतात! निव्वळ ती बाहुली असतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641540566.jpg [postimage] => upload_post-1641540566.jpg [userfirstname] => श्री. के. केळकर [userlastname] => [post_date] => 10 Jan 2022 [post_author] => 6131 [display_name] => श्री. के. केळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [560] => Array ( [PostID] => 23400 [post_title] => शिक्षण क्षेत्रात मराठी-इंग्रजी द्विभाषा धोरणाची व्यवहार्यता (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => मराठी व इंग्रजी ह्या भाषांचे सामाजिक, आर्थिक स्थान विषमच राहिले. [post_shortcontent] =>

“शिक्षणाच्या माध्यमभाषेचे धोरण ठरवताना आपल्यासमोर एकूण तीन पर्याय उपलब्ध आहेत, ते असे: (१) केवळ मराठी माध्यम (२) केवळ इंग्रजी माध्यम आणि (३) मराठीसह इंग्रजी किंवा इंग्रजीसह मराठी असे द्विभाषा माध्यम. पैकी पहिला पर्याय आता व्यवहार्य राहिलेला नाही. दुसरा पर्याय स्वीकारणे म्हणजे मराठीच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. राहता राहिला तिसरा पर्याय द्विभाषिकतेचा. तो पर्याय आपणास स्वीकारता येईल काय आणि स्वीकारला तर ह्या द्विभाषिकतेचे स्वरूप काय असेल, हे ठरवावे लागेल.” – शिक्षणाचे माध्यम म्हणून द्विभाषा धोरणाची आवश्यकता अधोरेखित करणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा मराठी प्रथमवरील लेख...
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय भाषांनी इंग्रजीची जागा घ्यावी व सर्व व्यवहारक्षेत्रांत त्यांचा वापर व्हावा, असे स्वप्न आपण पाहिले होते. मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भातही आपण हे स्वप्न पाहिले. पण, आपले भाषाधोरण कायम इंग्रजीधार्जिणे राहिले. भावनिक, सांस्कृतिक  पातळीवर आपण मराठीच्या बाजूने बोलत राहिलो, मात्र शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारात मराठीऐवजी इंग्रजीलाच प्राधान्य दिले. मराठीने इंग्रजीची जागा घेता-घेता आता इंग्रजीच मराठीची जागा घेईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. साठ-सत्तरच्या दशकांत मराठी माध्यमाच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाचा विस्तार झाला खरा, पण मराठी व इंग्रजी ह्या भाषांचे सामाजिक, आर्थिक स्थान विषमच राहिले. काही अपरिहार्य कारणांमुळे शालेय शिक्षण मराठीतून व उच्च शिक्षण इंग्रजीतून ही आरंभी तात्पुरती म्हणून स्वीकारलेली व्यवस्था पुढे कायम राहिली. उच्च शिक्षणातही व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून आणि उदारमतवादी शिक्षण इंग्रजी व मराठीतून असे धोरण  स्वीकारले. त्यामुळे मराठी माध्यमातील शालेय शिक्षणाचा डोलारा आता कोसळू लागला आहे. उच्च शिक्षणातील मराठीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मराठी माध्यमातून व्यावसायिक पाठ्यक्रम उपलब्ध करून दिले, तरी ते यशस्वी होताना दिसत नाहीत, कारण एक तर त्यांकडे हुशार विद्यार्थी फिरकत नाहीत  व हे पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या बाजारात कोणी स्वीकारत नाही. एखाद्याने खूप मेहनत करून पैसे मिळवावेत, पण ते बाजारात चालू नयेत, असा मराठीच्या पदवीधरांचा अनुभव आहे. उद्योगाच्या आणि रोजगाराच्या जगात मराठी भाषेचे चलन चालत नाही. तिथे केवळ इंग्रजी भाषेतील ज्ञान व संभाषण कौशल्यच दखलपात्र आहे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641752148.jpg [postimage] => upload_post-1641752148.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 10 Jan 2022 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [561] => Array ( [PostID] => 23397 [post_title] => विवाह आणि पत्रिका-मेलन - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => चंद्र म्हणजे मन आणि विवाह सुखी व्हावयाचा असेल तर वधू-वरांची मने एकमेकांशी सुसंगत पाहिजेत अशी कल्पना दृढ आहे [post_shortcontent] =>

मागील वर्षी (१९६४) मे-जूनमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेत “एक वधू-वर परिचय मंडळ असावे,” अशासाठी पालकांची सभा झाली. विवाह जास्तीत जास्त सुखी व्हावे हा ह्या मंडळाचा हेतू होता. कारण अनोळखी मंडळींच्या गाठीभेटी पडल्याने फसवणूक होते आणि शेवटी निराशा पदरी पडते, असे अनेक पालकांच्या अनुभवास आले आहे. पोळलेल्या वधू-वरांच्या पालकांना परिचय मंडळाची कल्पनासुद्धा पसंत नाही. कारण परिचयाचे नावाखाली काही होतकरू मंडळी मजा मारावयाची असा त्यांचा दावा आहे.

नुकतेच परदेशगमन करून आलेल्या एका युवतीस वाटते की, प्रेमविवाहाला उत्तेजन दिल्याने विवाह सुखी होतो. अगदी पुराणकाळात जावयाचे म्हटले तर राम-सती; कृष्ण-रुक्मिणी; नल-दमयंती; अज-इंदुमती या जोड्या जरी घेतल्या, तरी कृष्ण—रुक्मिणीशिवाय इतरांना वनवासासारख्या अनेक संकटांतून जावे लागले. या मंडळींच्या पत्रिका न पाहाताच लग्ने झाली होती ना? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641538664.jpg [postimage] => upload_post-1641538664.jpg [userfirstname] => श्री. के. केळकर [userlastname] => [post_date] => 08 Jan 2022 [post_author] => 6131 [display_name] => श्री. के. केळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [562] => Array ( [PostID] => 23394 [post_title] => चित्त त्यांचे पिल्लांपाशी! [post_content] => [post_excerpt] => अंटार्क्टिका खंडाचे रहिवासी असलेले पेंग्विन पक्षीही नर आणि मादी मिळून अंडी उबवतात. फक्त एम्परर पेंग्विन्समध्ये मात्र ही जबाबदारी नर एकटे पार पाडतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की आई पेंग्विन दूरवर जाऊन समुद्रातून मासे पकडून आणते आणि घरट्यापाशी आल्यावर आपल्या गळ्यात साठवलेले, अर्धवट चावलेले मासे पिल्लांना भरवते. [post_shortcontent] =>

 

सस्तन प्राण्यांमध्ये आई आपल्या बछड्यांची काळजी अगदी प्राणपणाने घेताना पाहायला मिळते. मात्र संपूर्ण प्राणीसृष्टीतील, सरसकट सगळ्या प्राण्यांमध्ये अशा रीतीने प्रेम व्यक्त केले जातेच असे नाही. आईच्या वात्सल्याचे पदर किती प्रकारचे असतात, बघा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641382689.jpg [postimage] => upload_post-1641382689.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 08 Jan 2022 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [563] => Array ( [PostID] => 23396 [post_title] => सर - एक सहजसौंदर्य [post_content] => [post_excerpt] => लॉकडाऊनचा भयावह काळ, आर्थिक अस्थिरतेचे दिवस, बॉलिवूडबाबतचे कानी येणारे सावळे गोंधळ, भरीस भर म्हणून मुंबईतले राजकीय गोंधळ आणि असं एकंदर काही आलबेल नसतानाच्या काळात पुस्तकं आणि सिनेमा या दोन कलामाध्यमांनी आपल्याला सांभाळून घेतलं ही वस्तुस्थिती आहे. त्यातही सिनेमा हे माध्यम तुलनेनं सहज येऊन भेटणारं माध्यम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. विशेषतः जगभरातील OTT प्लॅटफॉर्मनं ते सहजसुलभ तर केलंच पण कंटेंटनंही तिथे मोकळा श्वास घेतला हे सत्य आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी 'इज लव्ह इनफ ? सर..' हा रोहेना गेरा यांचा सिनेमा नेटफ्लिक्सवर पुनःप्रदर्शित झाला. या सिनेमाचं मूळही 'उत्तम कंटेंट'च्या मातीतूनच उगवलेलं आहे. [post_shortcontent] =>

लॉकडाऊनचा भयावह काळ, आर्थिक अस्थिरतेचे दिवस, बॉलिवूडबाबतचे कानी येणारे सावळे गोंधळ, भरीस भर म्हणून मुंबईतले राजकीय गोंधळ आणि असं एकंदर काही आलबेल नसतानाच्या काळात पुस्तकं आणि सिनेमा या दोन कलामाध्यमांनी आपल्याला सांभाळून घेतलं ही वस्तुस्थिती आहे. त्यातही सिनेमा हे माध्यम तुलनेनं सहज येऊन भेटणारं माध्यम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. विशेषतः जगभरातील OTT प्लॅटफॉर्मनं ते सहजसुलभ तर केलंच पण कंटेंटनंही तिथे मोकळा श्वास घेतला हे सत्य आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी 'इज लव्ह इनफ ? सर..' हा रोहेना गेरा यांचा सिनेमा नेटफ्लिक्सवर पुनःप्रदर्शित झाला. या सिनेमाचं मूळही 'उत्तम कंटेंट'च्या मातीतूनच उगवलेलं आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641475995.jpg [postimage] => upload_post-1641475995.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Jan 2022 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Sir Tilottama Shom Vivek Gomber [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [564] => Array ( [PostID] => 23395 [post_title] => कला आणि मुलं [post_content] => [post_excerpt] => कला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण... [post_shortcontent] =>

“मनुष्याच्या मनात अनेक भावना असतात. या भावनांची मनात गर्दी झाली की त्यांना प्रत्यक्ष रूप देणे  गरजेचे असते, तेव्हा या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्त स्वरूपात येतात. मग आपण आपल्या भावना चित्र, शिल्प, गायन, वादन, कविता, नृत्य, अभिनय यातून मूर्त रूपात आणतो. मूल जन्माला येते, तेव्हा मुळात त्याच्याकडे कला असतातच. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शनाचे काम कुटुंबात, परिसरात आणि पुढे शाळेत होत असते. हे मार्गदर्शन करत असताना विविध संधी उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या डोसीबाई बालविहार आणि प्राथमिक शाळेत  सुरू होते.” मुलांमधील कलेची आवड जपतानाचे अनुभव सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील कला शिक्षक  प्रमिला जगताप -
‘कला’मधील ‘कल’ हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ प्रकट करणे, आवाज करणे, एखाद्या पूर्ण भागातील काही अंश उलगडून दाखवणे इत्यादी. पूर्ण चंद्राच्या वाढत जाणाऱ्या अविष्काराला चंद्रकला म्हणतात. जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि शेवटी पूर्ण चंद्र होतो;  तशीच कोणतीही कला, जसे की, नृत्य, नाटक, चित्रकला या कला सरावाने हळूहळू  यथावकाश वृद्धिंगत होतात.
मनुष्याच्या मनात अनेक भावना असतात. या भावनांची मनात गर्दी झाली की त्यांना प्रत्यक्ष रूप देणे  गरजेचे असते, तेव्हा या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्त स्वरूपात येतात. मग आपण आपल्या भावना चित्र, शिल्प, गायन, वादन, कविता, नृत्य, अभिनय यातून मूर्त रूपात आणतो. मूल जन्माला येते, तेव्हा मुळात त्याच्याकडे कला असतातच. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शनाचे काम कुटुंबात, परिसरात आणि पुढे शाळेत होत असते. हे मार्गदर्शन करत असताना विविध संधी उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या डोसीबाई बालविहार आणि प्राथमिक शाळेत  सुरू होते.
आमची शाळा सन २००० पासून सुरू झाली. दि शिक्षण मंडळ गोरेगावच्या सर्व सदस्यांनी मिळून शैक्षणिक धोरण तयार केले.  कला-ज्ञान-क्रीडा हे बोधवाक्य समोर ठेवूनच शाळेचा पाया घातला गेला आहे. ज्ञान आणि क्रीडा याप्रमाणेच कलेला प्राधान्य देत आजतागायत काम सुरू आहे. आमच्या शाळेत प्रत्येक मुलाला त्याचे कौशल्य आणि कल्पनाशक्ती वापरून आपली कला प्रकट करण्याची मुभा असते.  स्वतः  करून पाहिल्याने  त्यातून मिळालेले निष्कर्ष  मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. लहान मुलांना रंगांबद्दल कुतुहल असतेच. रंगांबरोबर आकाराची जाण, पोताची जाण आणि त्या अनुषंगाने स्पर्शज्ञान वाढविणे व ते दृढ करणे, सौंदर्य दृष्टी विकसित करणे आणि कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण करणे, त्यासाठी योग्य संधी देण्याचे काम आमच्या शाळेत केले जाते.

आमच्या शाळेतील सर्व ताईंचे पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई सहस्रबुद्धे यांच्याकडून सर्व विषयांबरोबरच कलेचेही प्रशिक्षण झाले आहे. मुलांमध्ये उपजतच असलेले कलागुण कसे ओळखायचे, त्यांना कसे प्रोत्साहन द्यायचे, त्याला  दिशा कशी द्यायची, त्यासाठी कोणकोणत्या कृती घ्यायच्या, याविषयी वर्षाताईंनी आम्हांला मार्गदर्शन केले. तसेच मुलांबरोबर पाठ घेऊन दाखवले. आम्ही वर्गात पाठ घेतल्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल वर्षाताईंसोबत वारंवार चर्चा केल्या. चार-पाच वर्षे  त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे आम्ही सर्व ताई  या गोष्टी समजून घेऊन स्वत:ला समृद्ध करत गेलो.
मुलांना कलेच्या कृती करायला किती आवडतात, याचे एक उदाहरण मला आठवले. रोज एक तास अशा प्रकारे माझे कलेचे तास वेगवेगळ्या वर्गांत असतात. आमच्या तळमजल्यावरील दोन वर्गांच्या मध्ये एक मोठे पार्टिशन केले आहे. एका वर्गात कलेचा तास घेत असताना, बाजूच्या वर्गातून एक मुलगी पार्टिशनच्या फटीतून या वर्गात मी कलेचे काय शिकवते आहे, ते पाहत होती.  मी एका मुलाचे काम पाहण्यासाठी त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्या फटीतून त्या मुलीने मला विचारले, " ताई, आमच्या वर्गात कधी येणार आहात? आम्हांला काय शिकवणार आहात? किती वाजता येणार आहात?”
शिशुगट ते चौथीपर्यंत आत्मसात केलेली अभ्यास व कलेतील काही कौशल्ये वापरण्याची संधी मुलांना मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत स्नेहसंमेलन, दुकानजत्रा, प्रदर्शन असे उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. सर्व उपक्रमांत सर्व मुलांचा सक्रिय सहभाग असतो. जसं की, स्नेहसंमेलनाचा विषय ठरवण्यापासून संपूर्ण स्नेहसंमेलन साजरे होईपर्यंतच्या प्रक्रियेत इयत्ता पहिली ते चौथीची सर्व मुले सहभागी होतात. मग यातील सजावटीसाठी लागणाऱ्या रंगीत पताका बनवणे असू दे की नेपथ्यासाठी लागणारे साहित्य असू दे, हे  सर्व कलेच्या तासांना मुलांकडूनच बनवून घेतले जाते. हाच विचार समोर ठेवून वर्षभरातील सर्व कार्यक्रम, सण-उत्सव साजरे केले जातात.

मुलांना जास्तीत-जास्त कसे समृद्ध करता येईल, यासाठी आमच्या  मंडळातील पदाधिकारी सतत प्रयत्नशील असतात. आम्हांला वेगवेगळ्या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी देतात, तसेच वेगवेगळी प्रशिक्षणे घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. कलेसंदर्भातील छोटे-छोटे प्रयोग मंडळाच्या सदस्या शलाकाताई, क्षमाताई आमच्यासोबत तसेच मुलांसोबत करत असतात.
दर दहा वर्षांनी पिढी बदलताना दिसते, त्यामुळे आम्ही सतत बदलत्या पिढीबरोबर गुणवत्तापूर्ण काम कसे करता येईल, याचा सतत विचार करत असतो. यात आमच्या मुख्याध्यापिका सुजाताताई तेवढ्याच ताकतीने आमच्यासोबत काम करत असतात. मुलांना योग्य वेळी  योग्य त्या ठिकाणी दिशा दाखवण्याचे (स्कॅफोल्डिंग) काम आम्ही सर्व ताई करत असतो.
मुलांसोबत काम करताना वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील काही अनुभव सांगावेसे वाटतात. पहिलीतील एक मुलगी घरी तिच्या आई व ताई यांच्यासोबत कलेचं खूप काम करते. शाळेत कलेचा तास सुरू असताना ती म्हणाली, “ताई, तुम्ही काही छान शिकवत नाही. तुमच्यापेक्षा माझी ताई किती छान शिकवते.” मी म्हणाले, “हो का? मलापण शिकवायला सांगशील का तिला?” यावर अतिशय उत्साहाने ती ‘हो’ म्हणाली. तीच मुलगी दुसरीत आल्यावर एकदा कलेचा तास सुरू असताना मला म्हणाली, " ताई, तुम्ही किती छान शिकवता, माझ्या ताईला पण शिकवाल का तुम्ही?” मला वाटते की, मी वर्षभर  घेतलेल्या कृतींवरून तिने मला चांगलेच पारखले आणि तिचे माझ्याबद्दलचे मत बदलले.
पहिलीत आलेली मुक्ता म्हणाली, “ताई मला चित्र काढायला येत नाही.” मी तिला समजावून सांगितले, "अगं तुला चांगलं जमेल, तू काढ." त्याच मुक्ताने चौथीत आल्यावर शिवणकामातून तयार केलेल्या कापडी पाऊचवर फॅब्रिक कलरने अतिशय सुंदर पेंटिंग केले. मला वाटते, मुलांचा आत्मविश्वास कधी-कधी कमी असू शकतो. परंतु, मुले जसजशी मोठी होत जातात, कलेचे वेगवेगळे अनुभव घेतात, तसतशी ती कलेत समृद्ध होतात आणि चांगले काम करायला लागतात.
जेव्हा वर्गात कार्यानुभवाची वस्तू शिकवायची असते, त्याच्या आधी मला स्वत:ला नमुना करून पाहावा लागतो. हा नमुना जेव्हा वर्गात घेऊन जाते, तेव्हा वर्गातील दोन-तीन मुले मला विचारतात, “ताई तुम्हांला कोणी शिकवले हे? तुम्ही कुठे शिकलात? तेव्हा काही मुले म्हणतात, “ताई, मला माहीत आहे, तुम्ही हे कंप्युटरवरून शिकता नं? अशा वेळी मला त्यांचे कौतुक वाटते की, मुलांना शाळेतील ताईंच्या कामाबद्दल किती उत्सुकता असते.
ज्या वेळी एखाद्या शब्दाचा अर्थ शब्दांत सांगता येत नाही, तेव्हा चित्र काढून दाखवले तर पटकन लक्षात येते. एकदा पहिलीच्या वर्गात झाडांबद्दल गप्पा सुरू होत्या. मी आमच्या घरासमोरील ‘झाड छाटले’ असे सांगितले. मुलांनी मला विचारले, “ताई, छाटले म्हणजे काय?”  मग मी त्यांना फळ्यावर झाडाचे चित्र काढून दाखवले आणि त्याच्या फांद्या एक-एक करून पुसल्या. इथे पुसल्या म्हणजे कुऱ्हाडीने फांद्या कापल्या, हे दाखवले. माझी चित्रकला इथे मुलांना भाषेतील एका शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कामी आली, याचे मला खूप समाधान वाटले.
कलेचे काम करताना प्रत्येक मुलाला असे वाटते की, मला खूप छान आले पाहिजे. ज्या मुलांना जमत नाही, ती मुले काहीही न बोलता ताईंच्या जवळ येतात. मग त्यांना थोडे सांगितले की मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ती मुले आपले काम पूर्ण करतात.

वय वर्षे ३ ते ९ या गटातील मुलांना एखादी सुंदर कलाकृती बघायला शिकवणे, निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी तयार करणे, त्या विषयी आपले मत मांडणे, एखाद्याने केलेल्या चांगल्या कलाकृतीचे कौतुक करणे, त्रुटी असल्यास ती दाखवण्याची क्षमता तयार करण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व ताई नेहमी सजगपणे काम करत असतात. कला शिक्षणाचा मूळ हेतूच हा आहे की, लहान मुलांच्या मनात दडून बसलेल्या भावनांना योग्य मार्ग मिळण्यासाठीच्या विविध संधी उपलब्ध  करून देणे.  मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे ,हे शालेय कला शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मला वाटते.
प्रमिला विलास जगताप
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत कला शिक्षक आहेत.)
संपर्क - djpsjagtappramila@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641404985.jpg [postimage] => upload_post-1641404985.jpg [userfirstname] => Pramila [userlastname] => Jagtap [post_date] => 06 Jan 2022 [post_author] => 6257 [display_name] => प्रमिला जगताप [Post_Tags] => कला, प्रयोगशिल शिक्षण, मराठी शाळा, प्रमिला जगताप, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [565] => Array ( [PostID] => 23393 [post_title] => आपण चॉकलेट का खातो? [post_content] => [post_excerpt] => बिनसाखरेच्या, कडू ‘xocolatl’ मधले काही घटक मेंदूत मॉर्फीनसारखं काम करतात. शिवाय त्याच्यात थोड्या प्रमाणात का होईना, आनंद-अमाईड असतं. आणि काही अमायनो ऍसिड्स (प्रोटीनचे घटक) असतात. त्यांच्यापासून मेंदूतली सुखदायक, उत्साहवर्धक रसायनं बनतात. त्या साऱ्यांचीही जोराची तलफ येते. त्या प्राचीन मायन लोकांना त्यांचं [post_shortcontent] =>

लहानथोर सगळ्यांना सर्वांत अधिक खावाखावासा वाटणारा गोड खाऊ म्हणजे चॉकलेट! पण हे चॉकलेट बघितल्यावर आपणाला खावं असं का बरं वाटतं?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641382011.jpg [postimage] => upload_post-1641382011.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 05 Jan 2022 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [566] => Array ( [PostID] => 23391 [post_title] => माझं वाचन - भाग ३ [post_content] => [post_excerpt] => काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, स्वचिंतन ह्या वाचनक्रीडेच्या चढत्या पायऱ्या आहेत असं मला वाटतं. [post_shortcontent] =>

वाचनाचे विविध प्रकार असतात. वेळ घालविण्यासाठी केलेल्या वाचनापासून तर वेळ सार्थकी लावण्यासाठी केलेल्या वाचनापर्यंत. ज्यांना वाचनाची गोडी लागते,त्यांना अधिकाधिक खोल पाण्यात जाऊन अनुभव घेण्याची इच्छा होते. मग दुर्मिळ पुस्तकांचा शोध सुरु होतो, खूप वर्षे शोध घेतलेले एखादे पुस्तक अकस्मात हाती लागल्याचा आनंद मिळतो. मुख्य म्हणजे इतिहासापासून तर वर्तमानापर्यंत सगळीकडे तो शोधक नजरेने पाहू लागतो. त्याची दृष्टी व्यापक होते. ग्रंथसंग्रह आणि ग्रंथप्रेम जोपासताना ज्येष्ठ संशोधक, विचारवंत आणि संपादक अरुण टिकेकर यांना आलेल्या अनुभवावर आधारित लेखमालेचा हा तिसरा भाग-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640919146.jpg [postimage] => upload_post-1640919146.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 05 Jan 2022 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [567] => Array ( [PostID] => 23390 [post_title] => माझं वाचन - भाग २ [post_content] => [post_excerpt] => एकोणिसाव्या शतकाची दारे माझ्यासाठी उघडी झाली, तेव्हापासून सामाजिक शास्त्रे अधिक जवळची वाटू लागली. [post_shortcontent] =>

मी तुम्हाला एक अतिशय हृद्य असा किस्सा सांगतो. एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात मी गेलो असताना, दोन खंडात्मक अशी मोठी dictionary होती. आर्ट पेपरवर छापलेली. रंगीत. Oxford Illustrated Dictionary. नवीन कोरी होती. ज्याच्याकडे मी जुनी पुस्तकं विकत घेतो, त्यानं मला सांगितले की, “साहेब तुम्ही हे पुस्तक आज घेऊन जा. हा घरातला दागिना आहे.” मी म्हटलं की, “किंमत अठराशे रुपये आहे.” तो म्हणाला की, “मी हे आत्ताच एका पारशाकडून चारशे रुपयाला घेतलं. तुम्हाला मी साडेचारशे रुपयाला द्यायला तयार आहे.” मी म्हटलं, “मी ज्युनियर लेक्चरर तुला साडेचारशे रुपये कुठून देणार?” तो म्हणाला की, “तुम्ही हे घेऊन जा, ह्या नंतर हे पुस्तक मिळणार नाही.” तर ते दोन मोठे खंड असल्यामुळे त्यानं टॅक्सीचे पैसे दिले. त्याचं कारण एकच की ह्यांच्या घरी हे पुस्तक गेलं पाहिजे. जुन्या पुस्तकांचे विक्रेते हे त्या पुस्तकाकडे कुठल्या नजरेनं पाहतात हे या उदाहरणावरून कळून येतं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640918699.jpg [postimage] => upload_post-1640918699.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 03 Jan 2022 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [568] => Array ( [PostID] => 23392 [post_title] => आद्य भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले [post_content] => [post_excerpt] => सावित्रीबाई लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी, धाडसी, अन्याय-शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या आणि स्वाभिमानी होत्या. [post_shortcontent] =>

स्त्रियांच्या शिक्षणासाठी सबंध आयुष्य ज्यांनी वाहून घेतले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्याअनाथांची माता,  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ३ जानेवारी १९९५ पासून सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिन हा महिलादिन म्हणूनही साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेणारा गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजीचे अध्यापक मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा हा लेख -
सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे इनामदार होते. सावित्रीबाई लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी, धाडसी, अन्याय-शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या आणि स्वाभिमानी होत्या. शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या अशा निरक्षर कुटुंबात त्या वाढल्या. तत्कालीन समाजात बालविवाहाची प्रथा रूढ होती. त्यामुळे  वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी जोतीराव तेरा वर्षांचे होते. त्या काळी स्त्रियांच्या शिक्षणास मनाई होती. मात्र विवाहानंतर जोतीराव फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण केली. पुढे स्त्री शिक्षणाच्या कार्यात सावित्रीबाईंची मदत व्हावी म्हणून जोतीरावांनी सावित्रीबाईंना मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये दाखल केले. तिथे त्यांनी अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणानंतर त्या आधी  शिक्षिका  आणि नंतर मुख्याध्यापिका झाल्या.
आज मुलींना आपण शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेण्याबरोबरच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पाहतो. सावित्रीबाईंच्या काळात ही परिस्थिती नव्हती. स्त्रिया आणि दलित-बहुजन वर्गास शिक्षणाचा अधिकार नव्हता. उच्च पदांवर काम करायला त्यांना परवानगी नव्हती. अत्यंत हलाखीचे जीवन त्यांच्या वाटयाला आले होते. हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय होता. या अन्याय आणि भेदभावाविरुद्ध समाजसुधारकांना तत्कालीन व्यवस्थेविरूद्ध लढा द्यावा लागला होता. या सर्व समाजसुधारकांत जोतीराव आणि सावित्रीबाई अग्रस्थानी होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ या दिवशी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी  पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल, अशी या दांपत्याची धारणा होती. या शाळेच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने उभयतांचे शैक्षणिक कार्य सुरू झाले. स्त्री शिक्षणाशिवाय देशाची प्रगती होणार नाही, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते.  तत्कालीन समाजातील सनातनी मंडळीचा मोठ्या प्रमाणात रोष पत्करूनही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ ते १८५२ या पाच वर्षांच्या कालावधीत मुलींसाठी अठरा शाळा काढल्या. फुल्यांच्या या कार्याला त्या काळात अनेकांचा विरोध होता. अगदी त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले होते.
शाळा सुरू केल्यावर शाळेतील मुलींना शिकवण्याची जबाबदारी जेव्हा जोतीरावांनी सावित्रीबाईंवर सोपवली, तेव्हा सनातनी मंडळींना हे आवडले नाही. मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई जेव्हा शाळेत जात, तेव्हा हे लोक त्यांच्या अंगावर शेणगोळे आणि दगडगोटे फेकत. मात्र विचलित न होता, अत्यंत धीराने आणि अतिशय शांतपणे अनंत अडचणींना तोंड देत, जोतीराव आणि सावित्रीबाईंनी या शाळा चालवल्या. या मुलांना शिकवण्यासाठी जेव्हा शिक्षक मिळेनात, तेव्हा जोतीरावांनी स्वतः  सावित्रीबाईंवर मुलांना शिकवण्याची जबाबदारी सोपवली. असंख्य अडचणी आल्या तरी त्या त्यांच्या ध्येयापासून दूर गेल्या नाहीत. शिकवण्याबरोबर त्या मुलांना गोष्टी सांगत, कविता वाचून दाखवत, त्यांचे खेळ घेत.  या काळात त्यांच्याबरोबर फातिमा शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका होत्या. स्वतः जोतीराव फुले हेही मुलींच्या शाळेत रोज चार तास शिकवायचे.
शाळा सुरू केल्यानंतर या शाळांसाठी योग्य असा अभ्यासक्रमही  त्यांनी तयार  केला. या शाळांत पहिलीपासून इंग्रजी, शेती शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण दिले जात असे. याशिवाय  वाचन, व्याकरणाची मूलतत्त्वे, अंकगणित, इतिहास, भूगोल, मोडी हे विषय शिकवले जात असत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिलं ग्रंथालय काढले. स्त्रियांप्रमाणेच अस्पृश्यांनाही त्या काळी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अस्पृश्यांसाठी १८५१ मध्ये फुल्यांनीच प्रथम पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरचा हौद खुला केला. मुलामुलींबरोबर त्यांच्या पालकांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी देशातील प्रौढांची पहिली रात्र शाळा १८५४ साली  सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी, तर जोतीरावांनी पुरुषांकरिता सुरू केली. शाळांतील मुलामुलींचा गळतीचा प्रश्न हा त्या काळीही होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी गरीब मुलामुलींना पगार देण्याची व्यवस्था केली. याशिवाय ही मुले शाळेत टिकून राहण्याच्या दृष्टीने त्यांना आवडेल असा अभ्यासक्रम तयार करण्यावर त्यांनी भर दिला. फुले दांपत्याचे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यातल्या विश्राम वाड्यातील भव्य समारंभात मेजर कॅन्डी यांच्या हस्ते शालजोडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
शैक्षणिक कार्याबरोबरच  सामाजिक कार्यातही फुले दांपत्याचे योगदान महत्त्वाचे आहे. १८६३ साली जोतीरावांनी आणि सावित्रीबाईंनी विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हे सुरू करण्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.  या समाजाच्या माध्यमातून हुंड्याशिवायच्या कमी खर्चातील साध्या पद्धतीच्या सत्यशोधक विवाहांची प्रथा त्यांनी सुरू केली. पती जोतीराव फुले यांना त्यांच्या शैक्षणिक आणि समाज परिवर्तनाच्या कार्यात सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत साथ दिली. महिलांच्या सक्षमीकरणात पती जोतीराव यांच्याबरोबरीने सावित्रीबाईंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
जुलै १८८७ मध्ये जोतीराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. या काळात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र सेवा केली. पुढे आजार बळावल्याने २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांचे निधन झाले. त्यानंतरही सावित्रीबाईंनी सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. जोतीबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत वाहिली. १८९७ साली पुणे आणि परिसरात प्लेगची साथ आली. खूप मोठ्या संख्येनं माणसं दगावली. या काळात शेकडो रुग्णांपर्यंत उपचार पोहोचवण्याचे काम सावित्रीबाईंनी धडाडीने केले. अनेक रुग्णांना उपचार केंद्रापर्यंत त्यांनी स्वत: वाहून नेले.  त्यातच सावित्रीबाईंनाही प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ओळख त्यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहातून, त्यांच्या भाषणांतून आणि जोतीरावांना लिहीलेल्या पत्रांतून होते. त्या उत्तम कवयित्री होत्या. ‘काव्यफुलेट आणि ‘बावनकशी सुधाकर रत्नाकर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.  शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होऊ शकते, हा विश्वास त्यांना होता. ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातील ‘शूद्रांचे दुखणे’ या काव्य रचनेत त्या म्हणतात,
‘शूद्रांना सांगण्याजोगा I आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व I पशुत्व हाटते पहा’

मनुष्यत्वासाठी शिक्षण हा विचार कवितेतून मांडणाऱ्या सावित्रीबाई या थोर शिक्षणतज्ज्ञ होत्या. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. ‘श्रेष्ठ धन’ या रचनेत त्यांनी ते विशद केले आहे. त्या म्हणतात,
‘विद्या हे धन आहे रे I श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी I ज्ञानी तो जन मानती’

‘शिकणेसाठी जागे व्हा’ या त्यांच्या काव्य रचनेत त्यांनी बहुजन समाजाला जागे होण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणतात,
उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊनि उठा
परंपरेची गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो शिकणेसाठी उठा I

‘इंग्रजी शिका’ या अभंगात त्यांनी इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. त्या म्हणतात,
शूद्र अतिशूद्र I दु:ख निवाराया
इंग्रजी शिकाया I संधी आली II
इंग्रजी शिकूनी I जातीभेद मोडा
भटजी भारुडा I फेकुनिया II

सावित्रीबाईंनी त्यांच्या सामाजिक कवितांच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या अशी त्यांची ओळख आहे. ‘सामुदायिक पद्य संवाद’ यात त्या लिहितात -
सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला
विद्यादेवीस प्रसन्न करूनि वर मागू तिजला चला
अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरीही तोडू चला
युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला
नकोच इच्छा आरामाची
ईर्षा धरुनि शिक्षणाची
संधी घ्या तुम्ही छान आजचि
अनुकुलता बघ कालगतीची
न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला
गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला चला

पुण्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींच्या पहिल्या शाळेची घंटा वाजली. या घंटानादाने खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 
‘सावित्री जोतीबा विरचित अथ - बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या संग्रहात त्यांनी जोतीरावांचे चरित्र काव्य स्वरूपात लिहिले आहे. जोतीराव हे सावित्रीबाईंचे आदर्श पती, मार्गदर्शक आणि गुरूही होते. या काव्यसंग्रहात त्यांनी देशाचा इतिहास काव्यरूपाने सांगितला आहे. तसेच, जोतीरावांच्या कार्याचे चित्रणही केले आहे. उपोद्घातमध्ये त्या म्हणतात -
जयाचे मुळे मी कविता रचिते II
जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते II
जयाने दिली बुद्धीही सावित्रीला II
प्रणामा करी मी यती जोतीबाला II

काव्यसंग्रहांशिवाय ‘जोतीबांची भाषणे’ हे पुस्तक त्यांनी संपादित केले असून ते २५ डिसेंबर १८५६ रोजी प्रसिद्ध झाले आहे. यात जोतीरावांची चार भाषणे आहेत. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रांची संख्या तीन आहे. यातील दोन पत्रे मोडी लिपीत आहेत. सावित्रीबाईंना जाणून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे.
सावित्रीबाईंनी १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांची सेवा केली. फुले दांपत्यानी स्त्रियांच्या आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे.  त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. सरकारी अनुदान आणि मदत यांशिवाय अतिशय उत्तमरीत्या त्यांनी शाळा चालवून दाखवल्या. महिला सबलीकरण, वंचितांचे शिक्षण, मुलींचे शिक्षण, स्त्री मुक्ती आंदोलन, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतीसुधारणा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर  त्यांनी असंख्य संकटाना सामोरे जात केलेले काम अतुलनीय आहे. मात्र अजूनही महिला सबलीकरण, जात निर्मूलन, स्त्री शिक्षण, वंचितांचे शिक्षण, अशा अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. अनेक प्रश्न सोडवणे अद्यापही बाकी आहे. त्यासाठी आपल्याला नव्याने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यावे लागेल.
संदर्भ ग्रंथ

मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजीचे अध्यापक आहेत.)
संपर्क : ९८९२८३०६६०, borhadem@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1641137813.jpg [postimage] => upload_post-1641137813.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 03 Jan 2022 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => सावित्रीबाई फुले, बालिका दिन, मराठी अभ्यास केंद्र, मच्छिंद्र बोऱ्हाडे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [569] => Array ( [PostID] => 23389 [post_title] => माझं वाचन - भाग १ [post_content] => [post_excerpt] => चार वर्षांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सनं अशी तक्रार केली होती की, हल्ली इंग्लंडमध्ये शेक्सपियर वाचला जात नाही. [post_shortcontent] =>

वाङ्मय म्हणजे काय हे कळण्याआधी माझ्या वडिलांच्या एका कृतीनं मी ते शिकत गेलो. पत्रकार-लेखकांची माझी तिसरी पिढी. माझ्या लहानपणी माझ्यावर माझ्या आजोबांचे वगैरे संस्कार झाले असं अजिबात घडलं नाही. माझे आजोबा धनुर्धारी, १९०७ साली वारले. वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी. तत्पूर्वी त्यांनी पूर्णवेळ लेखक होण्याचा प्रयोग केला आणि गरिबी स्वीकारली. ‘वाईकर भटदी’, ‘पिराजी पाटील’ ह्या दोन कादंबऱ्या आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिले स्तंभलेखक हा मान एवढा वारसा माझ्या वडिलांना मिळाला आणि त्यांच्याकडून तो माझ्याकडे आला. हे मला सगळं नंतर कळलं, कारण माझा जन्मच मुळी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३६ वर्षांनी झाला. माझे वडील थोडेसे कवी, थोडेसे पत्रकार-संपादक आणि अत्यंत रागीट होते. सकाळी घरातून बाहेर पडण्याआधी, घरात काळा रंग फासलेल्या भिंतीवर एक श्लोक लिहून ठेवायचे. त्यांना अशी अपेक्षा असायची की आम्ही भावंडांनी खेळत खेळत तो सारखा म्हणता राहावा आणि तो आपोआप पाठ व्हावा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640918186.jpg [postimage] => upload_post-1640918186.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 01 Jan 2022 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [570] => Array ( [PostID] => 23388 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - सब घोडे बारा टक्के (भाग-३५) [post_content] => [post_excerpt] => बारा या संख्येभोवती किती तरी अर्थांचे शब्दप्रयोग पिंगा घालताना दिसतात. [post_shortcontent] =>

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये बारा या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं दिसतं. वर्षाचे महिने बारा आहेत, ज्योतिषशास्त्रातील राशी बारा आहेत, बारा ज्योतिर्लिंगे आहेत. पांडवांचा वनवास, कुंभपर्व यांच्याशीही बारा संख्या संबंधित आहे. वर्षभरातील सूर्याच्या रूपांना उद्देशून बारा आदित्य म्हटलं जातं. बारा स्वर विविध व्यंजनामध्ये मिसळून तयार होणारी अक्षर मालिका म्हणजे बाराखडी’; सर्व मोसमात उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे बारमाही किंवा बारमासी; अतिशय खोटे बोलणारा मनुष्य – बारजिभ्या; बारा बंद असलेला अंगरखा - बाराबंदी, बारा बलुतेदार; जन्मापासून बाराव्या दिवशी करण्यात येणारा नामकरणाचा विधी – बारसे, मृत्यूनंतर बाराव्या दिवशी करण्यात येणारा विधी – बारावा. इतकंच काय, मानवाने दिवस आणि रात्रीचे विभाजनही बारा-बारा तासात केलं आहे. आपल्या सामाजिक-सांस्कृतिक आचारविचारांमध्ये बाराचे असे कितीतरी समूह दिसून येतात. बारा या शब्दाची व्यूत्पत्ती सांगणारा  साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख- 
२०२१ हे वर्ष आता समाप्तीच्या मार्गावर आहे. डिसेंबर हा वर्षाचा बारावा म्हणजे शेवटचा महिना सरला की नवं वर्ष सुरू होतं. गणितासारख्या विषयात संख्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतंच, पण काही संख्या आपल्या रोजच्या वापरात इतक्या रुजलेल्या असतात, की त्यांचं वेगळं अस्तित्व जाणवतही नाही. अशीच एक संख्या म्हणजे बारा. हिंदू धर्मात तर या संख्येभोवती किती तरी अर्थांचे शब्दप्रयोग पिंगा घालताना दिसतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640840782.jpg [postimage] => upload_post-1640840782.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 30 Dec 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => बारा, शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [571] => Array ( [PostID] => 23387 [post_title] => दोन सृजन आविष्कारांचा पडद्यावर न अवतरलेला चित्रपट [post_content] => [post_excerpt] => सत्यजित राय यांनी पंडित रवि शंकर यांच्या मैफलीला मुळाशी धरून आखणी केलेली ही फिल्म कधी बनलीच नाही त्या फिल्म ची रेखाटनं, त्याच्या नोंदी इतर आखणी राय यांनी केली होती. फिल्मची पटकथा लिहिताना रेखाटनं काढणे प्रसंग दृश्य व त्याचे दृश्यांकन अशी राय यांच्या चित्रीकरणाची पद्धत असायची विजया राय यांनी अशी काही स्केचेस Bijoya Ray Remembers-Satyajit Ray At Work या पुस्तकात प्रकाशित केली होती. प्रस्तुत पुस्तकाची मांडणी ही त्याच अनुषंगाने करण्यात आली आहे. त्यात संबंधित फिल्म ची स्केचेस. शॉटस् कसे घ्यायचे या संदर्भातील सूचना त्यांच्या नोट्स यांचा समावेश करण्यात आला आहे. [post_shortcontent] =>

सत्यजित राय यांनी पंडित रवि शंकर यांच्या मैफलीला मुळाशी धरून आखणी केलेली ही फिल्म कधी बनलीच नाही त्या फिल्म ची रेखाटनं, त्याच्या नोंदी इतर आखणी राय यांनी केली होती. फिल्मची पटकथा लिहिताना रेखाटनं काढणे प्रसंग दृश्य व त्याचे दृश्यांकन अशी राय यांच्या चित्रीकरणाची पद्धत असायची विजया राय यांनी अशी काही स्केचेस Bijoya Ray Remembers-Satyajit Ray At Work या पुस्तकात प्रकाशित केली होती. प्रस्तुत पुस्तकाची मांडणी ही त्याच अनुषंगाने करण्यात आली आहे. त्यात संबंधित फिल्म ची स्केचेस. शॉटस् कसे घ्यायचे या संदर्भातील सूचना त्यांच्या नोट्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640758904.jpg [postimage] => upload_post-1640758904.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Dec 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Satyajit ray Pandit Ravishankar [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [572] => Array ( [PostID] => 23385 [post_title] => अचानक (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => माई-अप्पा गेले त्याच्या एक महिना आधीपासून अशीच कुत्री रोज आळीत रडायची. नरसम्मा जराशी बेचैन व्हायची. [post_shortcontent] =>

माई आणि अप्पा यांचा त्या आळीतच नाही तर साऱ्या गावात एक दबदबा. अप्पा सरकार दरबारी वकील. ही वकिली अप्पांकडे पिढीजात आली, तसंच पिढीजात आलं ते ऐश्वर्य आणि ते सांभाळण्याची विलक्षण हातोटी! ऐश्वर्य असं की फुंकून टाकू म्हटलं तरीही संपणार नाही. अप्पांचा रंगही असाच. अगदी पातळ कातडीचा गोरापान. डोक्यावर सतत असणारी एक काळी टोपी, अंगावर कायम एक सैलसर रेशमी कुर्ता, तसंच सुती पांढरेशुभ्र धोतर. वकील असूनही अंगावर त्यांनी काळा कोट चढवलेला मला तरी स्मरत नाही! सरकार दरबारी मात्र अप्पांचं वजन वाखाणण्याजोगं. सगळ्या पंचक्रोशीतल्या कोणत्याही वादी-प्रतिवादीला, कोर्टात जाऊ न देता, समोरासमोर बसून, वादी-प्रतिवादी याच्यात समेट घडवून आणण्यासाठी अप्पांचं नाव प्रसिद्ध, त्यातून सरकारची तिजोरीही आपसूक भरली जाई आणि घरातली वाहती गंगाही कायम खळाळत राही. पण अप्पांच्या याच सवयीमुळे कधीही कुणीही अप्पांच्या वाकड्यात गेल्याचं स्मरत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640313331.png [postimage] => upload_post-1640313331.png [userfirstname] => उर्जिता [userlastname] => [post_date] => 29 Dec 2021 [post_author] => 6256 [display_name] => उर्जिता कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [573] => Array ( [PostID] => 23386 [post_title] => भाषाविचार : ही तो चळवळ्याची जाती! - (भाग-२६) [post_content] => [post_excerpt] => मराठीच्या चळवळीविषयी काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणारा [post_shortcontent] =>

चळवळी उभ्या करणं, त्या चालवणं हे लोकशाही शासनपद्धती स्वीकारलेल्या आपल्या भारत देशाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. चळवळीसाठी मनुष्यबळ कसं मिळवायचं, ते कसं टिकवायचं याचा आढावा घेता-घेता मराठीच्या चळवळीविषयी काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख - 
कोणत्याही चळवळीला माणसं कशी मिळतात आणि गळती का लागते, हा थेट उत्तर देता येईल असा प्रश्न नाही. याचं कारण म्हणजे हे उत्तर अतिशय गुंतागुंतीचं बनलेलं आहे. माणसं चळवळीत का येतात? व्यक्तिगत आयुष्यातील अनेक सुखं नाकारून, कष्टसाध्य असं आयुष्य जगावं ही प्रेरणा त्यांना कुठून मिळते? हा जगभरातल्या सामाजिक चळवळींच्या अभ्यासकांमध्ये चिंतनाचा विषय आहे. सामाजिक चळवळी, राष्ट्रीय आंदोलनं, स्वयंसेवी कार्य, दारिद्र्य-अंताचा लढा, अशा विविध कारणांसाठी लोक आपलं घरदार सोडून किंवा रूढ परिभाषा वापरून बोलयचं, तर 'घरादारावर तुळशीपत्र ठेवून' कामात उतरतात, झोकून देतात. हे करत असताना दरवेळी त्यांनी इतरांचा आणि आपल्या सभोवतालच्या माणसांचा विचार केलेलाच असतो, असं नाही. काही वेळा असा अभ्यास करायला उसंत नसते, तर काही वेळेला अशा प्रकारचा विचार करणं म्हणजे स्वतःच स्वतःचे पाय मागे घेणं होतं. त्यामुळे सामाजिक कामाची झिंग चढलेला माणूस ते करण्यापासून कळत न कळत स्वतःला रोखत राहतो. याचा अर्थ, सामाजिक चळवळीत उतरणारी माणसं इतरांच्या बाबतीत असंवेदनशील असतात असा नाही; तर त्यांना जे तारे खुणावतात, त्यांचा वेध घेत ते पुढे जात राहतात. जे सोबत येतात ते येतात, जे मागे राहतात ते राहतात. हा विचार कार्यकर्त्याच्या बाजूने केलेला आहे असं दिसेल. मात्र दैनंदिन व्यवहारात जी सुखं सहज मिळणं शक्य आहे, त्यापासून दूर जाऊन जाणीवपूर्वक कष्टाचे जीवन पत्करणाऱ्यांना थोडा का होईना, पण संशयाचा फायदा दिला पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640574870.jpg [postimage] => upload_post-1640574870.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 27 Dec 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => प्रबंधलेखन, मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [574] => Array ( [PostID] => 23357 [post_title] => निसर्गमित्र नाताळ [post_content] => [post_excerpt] => रेनडियरच्या गाडीतून बर्फावरून घसरत येणारा सांताक्लॉज बाबा हा तर जगभरच्या मुलांचे आकर्षण असते. तो मुलांसाठी खाऊ-खेळणी घेऊन येत असतो. बाळगोपाळांची मज्जाच मज्जा असते. खरे तर हा सांताबाबा घरातली, नात्यातली किंवा शेजारची उदार वयोवृद्ध व्यक्ती असते, हे काय सांगायला हवे? त्यानिमित्ताने आसपासची मुले एकत्र येतात. त्यांची कुटुंबे एकत्र येऊन मजा करतात. त्यांच्यातील नाते वाढीला लागते. ख्रिसमस कॅरोलचा गोडवा अनुभवतात. [post_shortcontent] =>

 

नाताळात ख्रिसमस ट्री सजवली जाते. एकमेकांना गुपचूप भेटवस्तू दिल्या जातात. आपले सर्व सण आपल्याला निसर्गाच्या जवळ नेणारे असतात. नाताळ हा सणही निसर्गस्नेही आहे. माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी प्रेमाने वागावे, हाच संदेश आपल्याला नाताळचा सण देत असतो.

[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Dec 2021 [post_author] => 3300 [display_name] => जोसेफ तुस्कानो [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [575] => Array ( [PostID] => 23384 [post_title] => अचानक (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => पण या देशातल्या या एकंदर गढूळ, ढगाळ समजल्या जाणाऱ्या, सतत एक ओलसर सल असल्यासारख्या वातावरणावर मात्र तिचं मन जडलं होतं. [post_shortcontent] =>

काळोखात घट्ट मिटून, अंगाला दुमडून बसलेली डिसेंबरची रात्र. खरंतर डिसेंबर संपायला आला तसं त्रिशालाचं मन नेहमीसारखं द्विधा मनःस्थितीत अडकलंहोतं. तिच्या मनात अचानकच योगीच्या आठवणीचे कढ दाटून येत होते. पण तेही म्हणावे इतके उत्कट नाहीत याचीही तिला पक्की खात्री होती. मनाला नेमका कशाचा क्लेश होतोय, होतोय की नाही हे जवळून बघण्याचा अर्थहीन प्रयत्न त्रिशालाकडून घडत होता. या गोठलेल्या रात्रीचा आठवणीशी असणारा संबंध, योगी आणि तिच्यातल्या धाग्याचे उमटणारे उर्वरित तरंग, त्याची रोज होणारी जाणीव आणि इथेच येऊन तिच्या मस्तकाशी भिडणारी द्विधा मनःस्थिती! उत्तरं शोधण्याची धडपड आहे की नाही?

बाहेर अचानक कधीही पडणाऱ्या पावसाची तिला नुसतीच सवय नाही तर चांगली सोबतच असायची. या भुरुभुरू पडणाऱ्या पावसात अखंड चालत राहावं असं त्रिशालाला कायम वाटे. असे कितीतरी एकेकटे रस्ते, वाटा तिने इथे आल्यापासून तुडवून काढल्या होत्या. ओलेत्या, दमट विचारांसारख्याच कुठेही फुटणाऱ्या वाटा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640313009.png [postimage] => upload_post-1640313009.png [userfirstname] => उर्जिता [userlastname] => [post_date] => 25 Dec 2021 [post_author] => 6256 [display_name] => उर्जिता कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [576] => Array ( [PostID] => 23383 [post_title] => शिक्षण क्षेत्रात मराठी-इंग्रजी द्विभाषाधोरणाची व्यवहार्यता (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेच्या सामाजिक स्थानाची व अस्तित्वाची ही समस्या... [post_shortcontent] =>

“भाषिक दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक दृष्टीनेही शिक्षण क्षेत्रात मराठी किंवा इंग्रजी ही विषम माध्यम-व्यवस्था चालू ठेवणे अन्यायकारक आहे. माध्यम-भाषा म्हणून मराठी किंवा इंग्रजी असे निवडीचे मुक्त स्वातंत्र्य देताना, या दोन भाषांमध्ये सक्ती व व्यावहारिक संधी यांबाबतींत किमान समकक्षता निर्माण करण्याची आवश्यकता होती. तसे स्वप्न आपण जरूर पाहिले होते, पण त्याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे आर्थिक संधी व सामाजिक प्रतिष्ठा यांबाबतींत मराठी व इंग्रजी यांच्यातील दरी वाढतच गेली. ही दरी कमी करण्याचे काहीच प्रयत्न न करता, हा विषम माध्यमभेद चालू ठेवणे ही राज्यपुरस्कृत विषमता आहे, ह्या भाषिक विषमतेमुळे आधीच विविध प्रकारच्या विषमतेने ग्रासलेल्या आपल्या समाजात नवा वर्गभेद निर्माण होतो; नव्हे, झालेला आहे.”  द्विभाषाधोरणाची अपरिहार्यता परखडपणे समाजासमोर आणणारा  भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
मराठी भाषेच्या प्रश्नावर निर्णायक बोलण्याची व करण्याची वेळ आता आलेली आहे. खरे तर बोलण्यापेक्षा करण्याचीच ही वेळ आहे. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची साठी उलटली, तरी मराठीचा प्रश्न आहे तिथेच आहे. इतक्या वर्षानंतर आपल्याला मराठी भाषा धोरणाचा विचार करावा लागतो; याचा अर्थ, आपल्याला अपेक्षित असलेला भाषाव्यवहार आणि आजचा आपला प्रत्यक्षातील भाषाव्यवहार यांत विसंगती निर्माण झाली आहे. इंग्रजी भाषेच्या तुलनेत  मराठी भाषेला सर्वच क्षेत्रांत दुय्यम स्थान मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. इंग्रजीची जागा मराठीने घेता-घेता इंग्रजीच मराठीचा अवकाश बळकावताना दिसते आहे. मराठी भाषेची उपयुक्तता वाढण्याऐवजी इंग्रजीचीच अपरिहार्यता वाढते आहे.
मराठी भाषेच्या सामाजिक स्थानाची व अस्तित्वाची ही समस्या गेल्या कित्येक दशकांपासून मराठी समाजाच्या चिंतेचा व चिंतनाचा विषय बनली आहे. एखादी समस्या वर्षानुवर्षे चर्चा व प्रयत्न करून सुटत नाही, याची तीन कारणे संभवतात : (१) समस्येचे नीट आकलन झालेले नसणे. (२) समस्येचे  उत्तर सापडलेले नसणे किंवा (३) समस्या सोडवण्यासाठी लागणारी तीव्र इच्छाशक्ती नसणे. ही सर्वच कारणे कामीअधिक प्रमाणात आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहेत. भाषा कशा जगतात, कशा मरतात यांवर खूप संशोधन झालेले आहे. भाषेचा ‘विकास’ म्हणजे काय, भाषेचा विकास कशा पद्धतीने करता येतो, प्रगत व सुरक्षित भाषेचे निकष कोणते, यांवरही खूप लिहिले गेले आहे. मराठी भाषिक राज्यात अर्धशतकानंतरही मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता आपणांस करावी लागते. याचा अर्थ, मराठीच्या प्रश्नाबाबतची आपली राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीही क्षीण होत चालली आहे.
आजवर मराठीच्या प्रश्नाकडे आपण एक सांस्कृतिक प्रश्न म्हणून पाहत आलो आहोत. काही अंशी ते बरोबर असले, तरी ह्या प्रश्नाची सोडवणूक करताना त्याकडे आर्थिक प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे. मराठी भाषेचा विकास म्हणजे नक्की काय व तो कसा करायचा, ह्याविषयी आपली दृष्टी शास्त्रपूत नाही. ‘मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास’ हे राज्य मराठी विकास संस्थेचे बोधवाक्य आहे. परंतु, आपला व्यवहार ‘महाराष्ट्राचा विकास, मराठीचा विकास’ हे तत्त्व अनुसरणारा आहे. मराठीच्या विकासासाठी पैसा आणि ऊर्जा खर्च करण्यापेक्षा वासाहतिक परंपरेने फुकट उपलब्ध असलेल्या इंग्रजीचा अवलंब करून, आधी मराठी समाजाची भौतिक प्रगती साधायची व मग/जमल्यास मराठी भाषेकडे लक्ष द्यावयाचे, असे काही तरी आपले अघोषित धोरण दिसते. मराठी भाषेचा विकास व मराठी समाजाचा भौतिक विकास, या दोन स्वतंत्र गोष्टी मानल्यामुळे किंवा त्या एकात्म मानून मराठीचे धोरण न ठरवल्यामुळे, ज्ञानभाषा व संधींची भाषा असलेल्या इंग्रजीने मराठीची जागा घेतली. परिणामी, मराठीची व्यावहारिक उपयुक्तता वाढण्याऐवजी इंग्रजीचीच अपरिहार्यता वाढत गेली व वाढत आहे. भविष्यात मराठी भाषा इंग्रजीची जागा घेऊ शकेल, असा पूर्वीचा आत्मविश्वास आपल्या समाजात उरला नाही. एका मोठ्या इंग्रजीधार्जिण्या वर्गाला आता त्याची गरजही वाटत नाही.
आज नव्याने मराठी भाषेचे धोरण ठरवताना इतर कोणत्याही व्यवहार क्षेत्रापेक्षा शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण, शिक्षण हा असा सार्वजनिक व्यवहार आहे, की जो व्यक्तीच्या व समाजाच्या भौतिक प्रगतीशी थेट संबंधित आहे. इतर व्यवहारक्षेत्रांतील भाषेचा वापर व त्याची गुणवत्ताही शिक्षण क्षेत्रातील भाषेच्या निवडीवर व वापरावर अवलंबून आहे. शिक्षणात नसलेली भाषा इतर प्रगत व्यवहार क्षेत्रांतही वापरली जात नाही. कालांतराने त्या भाषेची अवस्था शिक्षणात नाही म्हणून प्रगत व्यवहार क्षेत्रांत नाही व प्रगत व्यवहार क्षेत्रांत नाही म्हणून शिक्षणात नाही, अशी होते. आज मराठीबाबत हेच घडताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे, शिक्षणाच्या विस्ताराबरोबर मराठी भाषा मागे पडत आहे. तिचा संकोच होत आहे. उच्च शिक्षित वर्ग मराठीपासून  दूर जातो आहे आणि नवीन पिढीला इंग्रजी भाषेतच स्वत:चा भाग्योदय दिसतो आहे.
शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेसंदर्भात आपण ज्या दोन ऐतिहासिक चुका केल्या, त्या दुरुस्त केल्याशिवाय मराठीच्या आजच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही. आपली पहिली चूक म्हणजे, शिक्षणाची  माध्यमभाषा म्हणून मराठी किंवा इंग्रजी असे दोन मुक्त, पण विषम पर्याय उपलब्ध करून देणे. दुसरी चूक म्हणजे, शालेय शिक्षण मातृभाषेतून म्हणजे मराठीतून आणि उच्च शिक्षण इंग्रजीतून, अशी द्विस्तरीय व्यवस्था स्वीकारणे. असे करताना मराठीत अभ्यासाची साधने निर्माण झाल्यानंतर उच्च शिक्षणही मराठीतून उपलब्ध होईल, असे आपले स्वप्न होते, जे पुरते भंगले आहे. शालेय शिक्षण इंग्रजी माध्यम गिळून टाकत आहे आणि उच्च शिक्षणात इंग्रजीने मराठीला वाढूच दिले नाही. आपल्या विद्यापीठांनी उच्च शिक्षणात मराठीचे हातपाय तर बांधलेच, पण तिच्या तोंडात बोळाही कोंबला. ‘इंग्रजी म्हणजेच ज्ञान’ व ‘ज्ञान म्हणजेच इंग्रजी’ अशी चुकीची प्रतिमा त्यांनी निर्माण केली. परिणामी, शिक्षण क्षेत्रात इंग्रजी हीच वर्धिष्णू भाषा राहिली व मराठीला काढता पाय घ्यावा लागला. असे होणे अटळ होते, कारण मराठी व इंग्रजी यांचे सामाजिक व आर्थिक स्थान सारखे नव्हते. सक्ती आणि संधी यांचा विचार करता, माध्यमभाषा म्हणून मराठी व इंग्रजी या भाषा समान पातळीवर कधीच नव्हत्या व आता तर अजिबात नाहीत. मराठी ही लोकभाषा व राजभाषा असली, तरी ज्ञानभाषा म्हणून ती  इंग्रजीच्या जवळपाससुद्धा नाही. इंग्रजी माध्यमात शिकून मराठी ही ज्ञानभाषा आपण कशी करणार, हा प्रश्न आपल्याला कधी पडला नाही. आणि आता तर अभिजात भाषेच्या दर्जावरच मराठीचे भवितव्य अवलंबून असल्याचे भासवले जात आहे. ही शुद्ध आत्मवंचना आहे.
भाषिक दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक दृष्टीनेही शिक्षण क्षेत्रात मराठी किंवा इंग्रजी ही विषम माध्यम-व्यवस्था चालू ठेवणे अन्यायकारक आहे. माध्यम-भाषा म्हणून मराठी किंवा इंग्रजी असे निवडीचे मुक्त स्वातंत्र्य देताना, या दोन भाषांमध्ये सक्ती व व्यावहारिक संधी यांबाबतींत किमान समकक्षता निर्माण करण्याची आवश्यकता होती. तसे स्वप्न आपण जरूर पाहिले होते, पण त्याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे आर्थिक संधी व सामाजिक प्रतिष्ठा यांबाबतींत मराठी व इंग्रजी यांच्यातील दरी वाढतच गेली. ही दरी कमी करण्याचे काहीच प्रयत्न न करता, हा विषम माध्यमभेद चालू ठेवणे ही राज्यपुरस्कृत विषमता आहे, असे मला वाटते. ह्या भाषिक विषमतेमुळे आधीच विविध प्रकारच्या विषमतेने ग्रासलेल्या आपल्या समाजात नवा वर्गभेद निर्माण होतो; नव्हे, झालेला आहे. इंग्रजीतून व्यवहार करणारे पहिल्या दर्जाचे नागरिक आणि इंग्रजीतून व्यवहार न करू शकणारे दुय्यम दर्जाचे नागरिक, असा हा आधुनिक वर्गभेद आहे. सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी शाळांना लागलेली घरघर व इंग्रजी शाळांची चलती, हा या वर्गभेदाचा दृश्य परिणाम आहे. इंग्रजी ही एखाद्या महानगराप्रमाणे आहे आणि प्रमाण मराठीसह सर्व बोली खेड्यांप्रमाणे आहेत. लोक आपले जीवनमान उंचावण्यासाठी, संधींच्या शोधात खेड्यांकडून शहरांकडे, शहरांकडून महानगराकडे वळतात; तसे बोलींकडून प्रमाण भाषेकडे, प्रमाण भाषेकडून प्रबळ भाषेकडे वळत आहेत. ह्या पुढील काळात, ज्या भाषा आर्थिक संधींशी जोडलेल्या नसतील, तसेच ज्ञानभाषा नसतील; त्या भाषांना लोकाश्रय मिळणे कठीण आहे. भाषा लोकांच्या अस्मितेवर जगत नाहीत, त्या त्यांच्या पोटावर जगतात, हे सत्य आपण मराठीबाबतचे धोरण ठरवताना लक्षात घेतले पाहिजे. 
डॉ. प्रकाश परब
​(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक असून मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640235660.jpg [postimage] => upload_post-1640235660.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 23 Dec 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [577] => Array ( [PostID] => 23356 [post_title] => कोकरू [post_content] => [post_excerpt] => येशूचं बोलणं कोकरू कावरंबावरं होऊन ऐकत होतं. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. बें बें करीत ते म्हणाले, “आता एक शेवटचा प्रश्न विचारतो... तू मला तुझ्या खांद्यावर घेऊन का मिरवतोस?” [post_shortcontent] =>

नाताळातील सजावटीत दोन चित्रं सर्रास दिसतात- एका चित्रात असतं, कोकराला जवळ घेतलेले येशू आणि दुसऱ्या चित्रात- येशू ठोठावत आहे एक बंद दरवाजा! काय अर्थ आहे या दोन चित्रांचा?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637434279.jpg [postimage] => upload_post-1637434279.jpg [userfirstname] => डॉ. सिसिलिया [userlastname] => कार्व्हालो [post_date] => 22 Dec 2021 [post_author] => 6242 [display_name] => डॉ. सिसिलिया कार्व्हालो [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [578] => Array ( [PostID] => 23381 [post_title] => मराठेशाहींतील स्त्रियांची कर्तबगारी [post_content] => [post_excerpt] => जातीची मुसलमान स्त्री ब्राह्मण योध्यावर निःसीम प्रेम ठेवून शेवटी सती जाते हा योगायोग लोकोत्तर नव्हे काय? [post_shortcontent] =>

पराक्रमास क्षेत्र मिळाले म्हणजे स्त्री काय किंवा पुरुष काय कोणत्याही व्यवहारांत कमी जास्त हुशारी सर्वत्र दाखवितांत. हल्ली विमानांचा संचार वृद्धि पावत असून त्यांत आपण अनेक युरोपीय स्त्रिया साहसाने उद्योग करीत असलेल्या पाहतो, तसाच प्रकार महाराष्ट्रांतही ऐतिहासिक कालांत घडून आला. नुसत्या विवाहित स्त्रिया राष्ट्रोद्योगांत खपत होत्या असे नाही, तर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे बहुतेकांच्या ज्या रक्षा असता त्या देखील पुरुषांस उत्कृष्ट साह्य करीत. प्रतिनिधींची रमा तेलीण, होळकरांची तुळसाबाई, बाजीरावाची मस्तानी यांची नांवे थोडबहुत प्रसिद्ध आहेत. रमा तेली ही परशुराम श्रीनिवास उर्फ थोटेपंत याची रक्षा. हा पुरुष सन १७७७ त बापाचे मृत्युदिनीच जन्मला व सन १८४८ त मरण पावला. पराक्रमाच्या दृष्टीने तो कोणत्याही बाबतींत कमी नव्हता, पण हट्टी व छांदिष्ट स्वभावामुळे त्याचे घरांत किंवा बाहेर कोणाशी कधी पटले नाही. त्यांतून दुसऱ्या बाजीरावाने त्याचा छळ चालविला, त्यामुळे अधिकच चिडून त्याने कैक वर्षे बाजीरावाशी मोठ्या निकराचा सामना केला. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1640055917.png [postimage] => upload_post-1640055917.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Dec 2021 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [579] => Array ( [PostID] => 23382 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - आंधळा डोळा काजळाने साजरा (भाग-३४) [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक जिवंत भाषेत असे बदल सातत्याने होत असतात. [post_shortcontent] =>

"हिंदीचं अनुकरण करण्याच्या आधी मराठीत कार्यक्रमासाठी ‘साजरा झाला/केला’ असे शब्दप्रयोग सर्रास रूढ होते. या ‘साजरा’ची विविध शब्दप्रयोगांत गुंफलेली रूपं पाहणं मोठं गमतीचं आहे. ‘हासरा नाचरा जरासा लाजरासुंदर साजिरा श्रावण आला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतून किंवा ‘एक लाजरा अन् साजरा मुखडाचंद्रावानी खुलला गं’ या जगदीश खेबूडकरांच्या गीतातून ‘साजरा-लाजरा’ यांचा अनुप्रास मनात इतका घट्ट रुजलायकी एक उच्चारला की दुसरा शब्दही आठवतोच! साजरा शब्दाचा  - सुंदरदेखणा - या अर्थापर्यंत झालेला प्रवास पाहण्यासाठी आपल्याला ‘सज - साज – सजणे’ ही साखळी लक्षात घ्यावी लागते." संपन्न शब्दाचा मराठी-हिंदीतील अर्थत्याची व्युत्पत्तीतसेच 'सज-साज-सजणेयांविषयी 'शब्दांच्या पाऊलखुलाया सदरातून  सांगतायत साधना गोरे - 
वैशाखाच्या काहिलीत पावसाची आतुरतेने वाट पाहणारं मन भाद्रपदात ओल्या कापडांच्या कुबट वासाने गुदमरायला लागतं. हा पावसाळा सरतोय की नाही असं वाटत असतानाच कार्तिकाची सुखद हवा सुरू होते. हा बदल किंवा परिवर्तन निसर्गाचा स्थायीभाव आहे, तसा तो भाषेचाही आहे. प्रत्येक जिवंत भाषेत असे बदल सातत्याने होत असतात. मराठीत अशा अर्थबदलाची म्हणजे अर्थपरिवर्तनाची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. अलीकडे मराठीतील ‘संपन्न’ शब्द हिंदीच्या अर्थाने वापरण्याकडे मराठी भाषकांचा कल वाढताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी मराठीत सणांप्रमाणे वर्धापनदिन किंवा मराठी भाषा दिन यांसारखे कार्यक्रमही ‘साजरे’ केले जायचे. अलीकडे मात्र हिंदीप्रमाणे मराठीतही कार्यक्रम ‘संपन्न’ होऊ लागलेले आपण मोठ्या प्रमाणात ऐकतो, वाचतो आहोत. हा बदल किती मोठ्या प्रमाणात होतोय यासाठी गूगलची साक्ष घेता येईल. गूगलवर ‘संपन्न झाला’ हे शब्द टंकून शोध घेतल्यास एकदोन नव्हे, तब्बल दहा पानी परिणाम आढळून येतात. पैकी एखाददुसरा परिणामच हा मराठीतील ‘संपन्न’चा मूळ अर्थ दर्शवणारा आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639976910.jpg [postimage] => upload_post-1639976910.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 20 Dec 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [580] => Array ( [PostID] => 23355 [post_title] => अफगाणिस्तानची मलाला [post_content] => [post_excerpt] => “जसा आपल्याला जगण्याचा, स्वतंत्र असण्याचा अधिकार आहे, तसंच शिक्षण घेता येणं, हा देखील आपला नैसर्गिक हक्क आहे आणि त्यासाठी आपण झगडायलाच हवं. मी पायाने अधू असल्याने लहान असताना सगळी मुलं मला चिडवायची, माझ्यावर दादागिरी करायची. त्यामुळे माझा आत्मविश्वास डगमगला होता. पण आज शिक्षणामुळे माझ्यात आत्मविश्वास आला आहे. आत्मविश्वास आणि शिक्षण या दोनच गोष्टींच्या बळावर आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करता येतात,” ब्रेश्ना तिच्या मुलाखतींमध्ये आत्मीयतेने सांगते. [post_shortcontent] =>

अफगाणिस्तानातल्या काबूलमध्ये राहणारी ब्रेश्ना या मे महिन्यात पदवीधर झाली. पदवीदान सोहळ्यात ती तिची पदवी स्वीकारायला स्टेजवर गेल्यावर उपस्थित सगळ्यांनी उभं राहून तिला मानवंदना दिली, कारण ही पदवी मिळवण्यासाठी तिने मृत्यूशी सामना केला होता... पाकिस्तानच्या मलालासारखीच हीदेखील एकदम हिमती मुलगी!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637433889.jpg [postimage] => upload_post-1637433889.jpg [userfirstname] => अमृता [userlastname] => दुर्वे [post_date] => 18 Dec 2021 [post_author] => 6240 [display_name] => अमृता दुर्वे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [581] => Array ( [PostID] => 23379 [post_title] => कविता कामिनीचा शृंगार - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => कालिदासानंतर संस्कृत वाङ्मयातील शृंगाराचे दालन समृद्ध करण्यासाठी अनेक कवी अहमहमिकेने पुढे सरसावले. [post_shortcontent] =>

यच्चयावत् भोगासाठी आसुसलेले, युवतीच्या नेत्रांना साथ देणारे, अंगागातून अनंगाचा संचार झाल्याची जाणीव करून देणारे प्रमत्त यौवन प्राप्त झाले असताही जो यत्किंचितही विचलीत होत नाही तो पुरुष खरोखर धन्या म्हटला पाहिजे. दुसऱ्या एका श्र्लोकात त्याने संयमधन पुरुषांच्या निग्रही स्वभावाची अशीच प्रशंसा केली आहे. तो म्हणतो—

ध्यानास्त एव तरलायतलोचनानां। तारुण्यदपधनपीनपयोधरादा

क्षामोदरोपरिलसत्रिवलीलतानां। दृष्ट्वा कृति विकृतिमेति मनो नयना।

तरुण्याने मुसमुसलेल्या, पुष्ट स्तनयुग्माने विनम्र बनलेल्या युवा लतिकेची देहसंपदा पाहून जे पुरुष चळत नाहीत ते कृतार्थ होत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639407156.jpg [postimage] => upload_post-1639407156.jpg [userfirstname] => बालशंकर देशपांडे [userlastname] => [post_date] => 18 Dec 2021 [post_author] => 6255 [display_name] => बालशंकर देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [582] => Array ( [PostID] => 23380 [post_title] => महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठीच का? [post_content] => [post_excerpt] => परभाषेतील शिक्षण हा जगाच्या सांस्कृतिक विविधतेपुढील फार मोठा अडथळा आहे. [post_shortcontent] =>

“परभाषेतील शिक्षण हा जगाच्या सांस्कृतिक विविधतेपुढील फार मोठा अडथळा आहे. स्वभाषा त्यागामुळे जर सांस्कृतिक विविधता संपुष्टात आली, तर ती पृथ्वीवरील सर्वांत मोठी सांस्कृतिक दुर्घटना असेल, असा इशारा डेव्हिड क्रिस्टल या भाषावैज्ञानिकाने देऊन ठेवला आहे. एखादी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा असणे हे त्या भाषेच्या सुरक्षिततेचे लक्षण मानले जाते.  माध्यमभाषा म्हणून मराठीला लागलेली ओहोटी ही मराठी भाषेच्या बाबतीतली प्रचंड चिंताजनक स्थिती आहे.” महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचे माध्यम मराठीच का असायला हवे? याबद्दल सांगतायत मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ. वीणा सानेकर –
शिक्षणाचे मराठी माध्यम: वास्तव आणि अपरिहार्यता
भारताने १९१९ नंतर खुले आर्थिक धोरण स्वीकारल्याचा फार मोठा फायदा समाजातील मध्यमवर्गाला झाला. पैशाचा ओघ जसजसा वाढत चालला, तसतसा हा वर्ग चंगळवादाच्या आहारी जाऊ लागला. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबातील एका घटकावर या बदलाचा सखोल परिणाम झाला. तो घटक म्हणजे कुटुंबातील वाढती मुले. मॉल संस्कृतीची सवय लागलेल्या उच्च मध्यमवर्गाने आपल्या मुलांसाठी एज्युकेशन मॉल्सची म्हणजे चकचकीत इंग्रजी शाळांची निवड केली. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या वर्गाने प्रतिष्ठेच्या रिंगणात आणला आणि मराठी माध्यमातून मुलांना शिकवणे कमी प्रतिष्ठेचे आहे, अशी चुकीची व सोयीची धारणा करून घेतली. ज्या सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मातृभाषा नाकारून इंग्रजीची निवड केली. त्यांची ही कृती आपल्या सांस्कृतिक मुळांपासून स्वतःला दूर नेणारी आणि पुढच्या पिढीलाही दूर जायला लावणारी आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ हा जगाचा नियम आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या मागणीनुसार गेल्या काही वर्षांत खासगी इंग्रजी शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्सचे अक्षरशः पेव फुटले आहे. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीने इतक्या हुशारीने आपला कार्यभाग साधला की, आजही बहुतांश समाज आपल्या भाषेवर विश्वास ठेवायला तयार नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639631457.jpg [postimage] => upload_post-1639631457.jpg [userfirstname] => Veena [userlastname] => [post_date] => 16 Dec 2021 [post_author] => 2243 [display_name] => डॉ. वीणा सानेकर [Post_Tags] => भाषा, भाषाासंभ्रम, मराठी माध्यम, डॉ. वीणा सानेकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [583] => Array ( [PostID] => 23354 [post_title] => एक संपन्न, प्रसन्न गाव! [post_content] => [post_excerpt] => माणसाच्या निद्रिस्त मनाला जागं करून त्यात अंतर्बाह्य बदल करण्याचं काम पोपटराव पवार अनेक वर्षं करतायत. राजकारण हे समाजपरिवर्तनाचं प्रभावी साधन होऊ शकतं, हे चित्र समृद्ध ‘उद्या’साठी आशादायी आहे. भारतातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करून देशासाठी एकसंध समाजव्यवस्था साकारण्याच्या प्रयत्नात हिवरेबाजार हे रोल मॉडेल ठरेल [post_shortcontent] =>

मोठे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात आणण्याच्या ध्यासाने पछाडलेला एक माणूस खूप काही करून दाखवू शकतो, याचे उदाहरण म्हणजे पोपटराव पवार या सरपंचाने विकसित केलेले हिवरेबाजार हे गाव! यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत आम्ही या गावाला भेट दिली आणि मनातले आशेचे दीप उजळून निघाले..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637432257.jpg [postimage] => upload_post-1637432257.jpg [userfirstname] => अमला [userlastname] => पटवर्धन [post_date] => 15 Dec 2021 [post_author] => 6238 [display_name] => अमला पटवर्धन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [584] => Array ( [PostID] => 23378 [post_title] => कविता कामिनीचा शृंगार - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => तथापी काही ठिकाणी मुक्तेश्र्वराने संयम सोडून शृंगाररसाची आळवणी केल्याचे दिसून येते. [post_shortcontent] =>

वानगीदाखल होनाजी बाळाच्या लावणीतल्या या पंक्ती पहा. लावण्यखनीच्या कमनीय शरीरसंपदेचे, डौलदार बांध्याचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘गोल तुझ्या शरिराचा डौल, गोरा रंग, नौती कवळी। वय नूतन, हाती निऱ्या चालणे चपळ जशी नागीण गव्हाळी।’ अशा या रूपगर्वितेच्या अंगप्रत्यंगातून निथळणाऱ्या सौंदर्याने पशुपक्ष्यांवरही प्रभाव न टाकला तरच नवल! ‘ओठ शुद्ध पवळ्यांचा रंग, नासाग्र पाहून रावे रिझती। कुच संगीन परस्परे चक्रवाक पक्षी थिजती!...’ त्या सुंदरीच्या कंठातल्या माधुर्याने वृक्षांवरले कोकीळ चकित होतात; तिच्या कृश कटीची ठेवण पाहून कौतुकमिश्रित आदराने सिंह भारावून जातात अन् तिची मंदगती विशालकाय हत्तीच्या मनात सूक्ष्म असूया निर्माण करते...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639407187.jpg [postimage] => upload_post-1639407187.jpg [userfirstname] => बालशंकर देशपांडे [userlastname] => [post_date] => 15 Dec 2021 [post_author] => 6255 [display_name] => बालशंकर देशपांडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [585] => Array ( [PostID] => 23377 [post_title] => भाषाविचार : उर्दूबाबत अनास्था (भाग-२५) [post_content] => [post_excerpt] => अभिव्यक्तीची भाषा कोणती?.... [post_shortcontent] =>

स्वातंत्र्योत्तर भारतात धर्मनिरपेक्ष इहवादी भूमिका आणि धार्मिक किंवा जातीयवादी भूमिका यांत नेहमीच द्वंद्व निर्माण झालेलं दिसतं. भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली. भारत हा बहुसंख्याक हिंदू असलेल्या लोकांचा देश होईल, त्यामुळे त्यात अल्पसंख्याक मुसलमानांच्या हक्कांची पायमल्ली होईल, असं वाटल्यामुळे पाकिस्तानची मागणी झाली. त्यातून झालेल्या हिंसाचारामुळे धार्मिक क्षोभ कमी होण्याऐवजी वाढलेलाच दिसतो. मात्र याच क्षोभाची एक बाजू काहीशी दुर्लक्षित राहिलेली दिसते, ती म्हणजे या धार्मिकतेचं भाषाकारण. थोडं उलगडून सांगायचं तर, भारतात हिंदुत्वाची आणि पाकिस्तानमध्ये इस्लामची अभिव्यक्तीची भाषा कोणती आहे?” याबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार-
पाकिस्तानच्या बाबतीत राज्यव्यवस्थेने इस्लामचा अधिकृत धर्म म्हणून स्वीकार करून आणि उर्दू ही इस्लामच्या अभिव्यक्तीची भाषा आहे, असं जाहीर करून हे काम सोपं करून ठेवलं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपिता असलेल्या जिनांना उर्दू फारसं येत नव्हतं किंवा पारंपरिक  मुसलमानपणाच्या निकषावर ते अजिबात टिकू शकले नसते, हे आम जनतेला नसलं तरी अभ्यासकांना माहीत असलेलं सत्य आहे. त्यामुळे उर्दूचे इस्लामकेंद्री गोडवे गाताना पाकिस्तानातल्या मुसलमानांना देखील इतिहासाचं सोयीसोयीने पुनर्लेखन करावं लागतं. जर उर्दू ही आधीच्या पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातली आणि सध्याच्या पाकिस्तानातली अभिव्यक्तीची, अस्मितेची आणि आकांक्षांची भाषा असेल, तर इतर प्रादेशिक भाषांचं काय करायचं, याचं उत्तर उर्दूच्या अभिमान्यांना देता आलेलं नाही. त्यामुळे उर्दू ही पंजाबी मातृभाषा असणाऱ्या पंजाबी मुसलमानांच्या सत्तेची भाषा झाली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639367834.jpg [postimage] => upload_post-1639367834.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 13 Dec 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => अभिव्यक्तीची भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [586] => Array ( [PostID] => 23374 [post_title] => ऐसा योग पुन्हा येणे नाही - उत्तरार्ध [post_content] => [post_excerpt] => राळेगण सिद्धीत फारसे काही झालेले नाही. आज जी आकडेवारी दिली जाते आहे, ती गोंधळात टाकणारी व दिशाभूल करणारी वाटते. [post_shortcontent] =>

भट विचारवंत नव्हते. आपण तसे आहोत असा त्यांचाही गैरसमज नव्हता. पण त्यांच्या मनात कुठेतरी संपादक लपलेला होता. ते घटना पाहत. अस्वस्थ होत. वाचन, चिंतन, मनन करीत आणि मग संपादकीय किंवा स्फुट वाटावे असे आपले विचार छापील वाटावे अशा आपल्या वळणदार अक्षरात लिहून मित्रांना पाठवत. किंवा भेटल्यावर आपल्या धारदार आवाजात त्यावर बोलत बसत. अशा वेळी बोलताना ते तुकारामांसारखेच फटकळ आणि टोकाचे होत. तुकारामांसारखेच अमृत आणि विष यांच्या मधले काही सहज सुंदर, साधे, सरळ जग आहे हे मग त्या वेळी विसरून जात. भटांचे हे टोकाचे विचार ऐकताना अस्वस्थ होत असतानाच त्यांच्या या स्वभावाबद्दल थोडे वाईटही वाटायचे.

भटांचे हे टोकाचे विचार स्फोटक आणि दाहक असत. नोकरीत गुंतलेल्या कर्तृत्ववान मराठी तरुणांना पाहून ते वैतागत. या देशात या क्षणी एवढी प्रचंड संधी सर्वत्र उपलब्ध असताना त्यांना हे भिकेचे डोहाळे का लागलेत म्हणायचे. मग सांगायचे यांचे त्या पाणक्यासारखे आहे. त्याला एकदा सोडतीमध्ये एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले. मित्रांनी विचारले, ‘तू आता काय करणार?’ तो म्हणाला, ‘काय करणार हा काय प्रश्र्न आहे. उद्यापासून उंची सूट आणि भरपूर दागिने घालून येथे पाणी भरत उभा राहणार.’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638896585.png [postimage] => upload_post-1638896585.png [userfirstname] => Dattaprasad [userlastname] => Dabholkar [post_date] => 11 Dec 2021 [post_author] => 26 [display_name] => दत्तप्रसाद दाभोळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [587] => Array ( [PostID] => 23353 [post_title] => GST समजून घेऊ या! [post_content] => [post_excerpt] => आपल्या देशात जीएसटी लागू होण्यासाठी एवढी वर्ष का लागली असावीत? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की भारतात संघराज्य पद्धत आहे. म्हणजे केंद्र सरकारला जसे करविषयक अधिकार आहेत, तसे राज्य सरकारांनाही आहेत. जीएसटी लागू झाला की सर्व राज्यांमध्ये एकच दर. यात महाराष्ट्र, तमिळनाडू अशा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यांना आपलं आर्थिक नुकसान होईल अशी भीती वाटत होती. [post_shortcontent] =>

GST म्हणजे नक्की काय? हा नवा कर का लावला जातोय? याचा आपल्याला फायदा होणार की तोटा?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637430991.jpg [postimage] => upload_post-1637430991.jpg [userfirstname] => सुप्रिया [userlastname] => देवस्थळी-कोलते [post_date] => 10 Dec 2021 [post_author] => 6239 [display_name] => सुप्रिया देवस्थळी-कोलते [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [588] => Array ( [PostID] => 23376 [post_title] => मातृभाषा आणि सर्जनशीलता [post_content] => [post_excerpt] => मतृभाषेचे सर्जनशीलतेशी, कल्पनाशक्तीशी असलेले अतुट नाते..... [post_shortcontent] =>

“इंग्रजीतून अस्खलित बोलता येणे, ही आजकाल ज्ञानाची परमावधी मानली जाते. परंतु, आपण इंग्रजी भाषेतून निर्माण काय करतो? जगाच्या ज्ञानात कोणती नवी भर टाकतो?  याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, जे लोक आपल्या शिक्षणात प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांची गल्लत करीत नाहीत आणि दोन्ही भाषांवर यथोचित प्रभुत्व मिळवतात, तेच आपल्यातील सर्वोत्कृष्ट जगाला देऊ शकतात.”  मातृभाषेतूनच व्यक्तीची सृजनात्मक वाढ होते. त्याच्या कल्पनांना नवे आयाम मिळतात, सृजनशीलता वाढीस लागते, याबाबत सांगतायत   भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब -
मातृभाषेला मूल्य समजून तिच्याशी एकनिष्ठ राहाण्याचा, तिचे संवर्धन करण्याचा काळ आता मागे पडला असला, तरी ‘मातृभाषेतून शिक्षण’ हे एक तत्त्व म्हणून कालबाह्य झालेले नाही. समाज आणि व्यक्तिविकासातील तिचे महत्त्व आजही अबाधित आहे; कारण तिचे सर्जनशीलतेशी, कल्पनाशक्तीशी असलेले अतुट नाते!
कोणतेही मूल आपल्या मातृभाषेतून अथवा परिसरभाषेतून सभोवतालाचे चांगले आकलन करून घेऊ शकते. विचार आणि कल्पना सहज करू शकते. आकलन आणि अभिव्यक्ती प्रभावी होण्यासाठी मातृभाषेएवढे प्रभावी माध्यम नाही. द्वितीय भाषा आपण कितीही अवगत केली, तरी ती आकलन आणि अभिव्यक्ती यांबाबतीत प्रथम भाषेची बरोबरी करू शकणार नाही. नवनिर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या बाबतीत तर हे अंतर अधिक लक्षणीय असते. डावखुरी व्यक्ती जे काम डाव्या हाताने सहजपणे व प्रभावीपणे करू शकते, ते काम उजव्या हाताने करू शकणार नाही. केवळ इतर लोक उजव्या हाताने आपली कामे करतात म्हणून तिने आपल्या सहजधर्माविरुद्ध जाऊन उजव्या हाताचाच वापर करण्यात वेळ व शक्ती का वाया घालवावी? दोन्ही हातांकडून त्यांच्या शक्तीप्रमाणे कामे करू घेणे हेच शहाणपणाचे नाही का? प्रथम आणि द्वितीय भाषांनाही हे लागू आहे. दोन्ही भाषांना व्यवहारात महत्त्व आणि भूमिका आहे; मात्र त्यांच्या भूमिकांची अदलाबदल करता कामा नये.
माहितीच्या पातळीवरील भाषाव्यवहार द्वितीय भाषेतून सहज करता येईल. इंग्रजीच्याबाबतीत आपला भाषाव्यवहार हा बव्हंशी याच प्रकारचा असतो, त्यालाच आपण ज्ञान समजतो. इंग्रजीतून अस्खलित बोलता येणे, ही आजकाल ज्ञानाची परमावधी मानली जाते. परंतु, आपण इंग्रजी भाषेतून निर्माण काय करतो? जगाच्या ज्ञानात कोणती नवी भर टाकतो?  याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, जे लोक आपल्या शिक्षणात प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांची गल्लत करीत नाहीत आणि दोन्ही भाषांवर यथोचित प्रभुत्व मिळवतात, तेच आपल्यातील सर्वोत्कृष्ट जगाला देऊ शकतात. नवीन विचार आणि कल्पना जगासमोर मांडू शकतात. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना तत्त्व म्हणून आजही टिकून आहे.
शिक्षणाचे फलित हे जर व्यक्तीच्या सर्वोत्कृष्टाचे सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण असेल, तर मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषा हा ज्ञानार्जनाचा आणि ज्ञाननिर्मितीचा सहजधर्म आहे, तो सांभाळला पाहिजे.पण, असे असूनही मातृभाषेसारख्या नैसर्गिक माध्यमातून आपल्या पाल्यांनी शिक्षण घ्यावे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास व्हावा, असे आजच्या पालकांना का वाटत नाही? की त्यांना परवडत नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे शिक्षणाच्या बदललेल्या संकल्पनेत शोधावी लागतील. शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आज ज्ञानार्जन राहिलेले नाही. त्याची जागा आता अर्थार्जनाने घेतलेली आहे. पूर्वीच्या काळी ज्ञानार्जन हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते आणि अर्थार्जन हा त्याचा आनुषंगिक लाभ होता.आता चित्र उलटे झाले आहे. आजच्या आपल्या एकूण शिक्षणव्यवहारात ज्ञानार्जन हे दुय्यम ठरले असून, अर्थार्जनाला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. शिशुवर्गांपासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत शिक्षणाकडे भौतिक स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य आणि तदानुषंगिक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे साधन म्हणून पाहिले जाते. शिक्षणाच्या ह्या उद्दिष्टबदलाचा परिणाम मातृभाषेतून शिक्षण ह्या संकल्पनेवर होणे अगदी अपरिहार्य होते. अर्थार्जनाचे उद्दिष्ट साध्य करायचे, तर जी भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी पडणार नाही किंवा फार उपयोगी पडणार नाही तिच्यातून शिक्षण कशासाठी घ्यायचे, असा प्रश्न आजच्या पाल्यांना व पालकांना पडलेला आहे. शिक्षणाचा हा उद्दिष्टबदल अंतिमत: ना शिक्षणाच्या हिताचा आहे, ना समाजाच्या हिताचा. मात्र हा उद्दिष्टबदल सरळ केल्याशिवाय जसा खरा समाज घडणार नाही, तसेच माध्यमभाषेच्या निवडीचे हे उलटे फिरलेले चक्रही सरळ होणार नाही. अर्थार्जनाशी जोडल्या न गेलेल्या भाषेची  सक्ती केली तर लोक बिथरतील, न्यायालयात दाद मागतील. आपल्या शेजारच्या कर्नाटकात हे घडलेले आहे. शालेय शिक्षणातील कन्नड माध्यमाच्या सक्तीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि न्यायालयाला मातृभाषेची सक्ती करता येणार नाही, असा निवाडा करून हस्तक्षेप करावा लागला. म्हणून मातृभाषेच्या सक्तीबरोबर ती संधींची भाषा कशी होईल, हेही पाहिले पाहिजे. सक्ती आणि संधी यांच्या समन्वयातूनच प्रादेशिक भाषांचा इंग्रजीसारख्या प्रबळ भाषेपुढे टिकाव लागेल. त्यासाठी भाषाधोरणाची आणि भाषानियोजनाची गरज आहे. पण, ह्या मर्गाचा अवलंब न करता बहुतेक सरकारे प्रबळ भाषेपुढे लोटांगण घालतात आणि समाजही असह्यपणे तिचा स्वीकार करतो. असे करताना मातृभाषेपासून आपण तुटतो आहोत, याची काही एक खंत मनात असली, तरी प्रबळ भाषाच आपले भवितव्य घडवेल असा आत्मविश्वासही असतो. आपल्याकडे इंग्रजीबाबत हेच घडताना दिसत आहे.
अर्थात, इंग्रजी ही रोजगाराची, आर्थिक संधींची भाषा असल्यामुळे मुलांची भौतिक प्रगती अवश्य होईल. तशी उदाहरणेही आपल्याला दिसतात. याबाबत झालेल्या अनेक सर्वेक्षणांतून समाजातील वंचित, दुर्बल घटकांचा इंग्रजी शिक्षणामुळे आर्थिक उद्धार झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. भारतातील बिहार, झारखंड यांसारख्या मागास राज्यांतील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला मिळणारी सर्वाधिक पसंती हेच दर्शवते. पण, मुळात पैसे मिळवणे, खूप पैसे मिळवणे ह्यासाठी शिक्षण आहे काय?  कोणतेही मूल स्वभाषेतून करू शकेल, एवढी कामगिरी परभाषेतून करू शकेल काय? याचे उत्तर नाही असे आहे. परंतु, प्रगतीच्या, विकासाच्या संकुचित व केवळ अर्थकेंद्री कल्पनांमुळे आपण इंग्रजीचा द्वितीय भाषेऐवजी प्रथम भाषा म्हणून स्वीकार करू लागलो आहोत. त्याचे व्यक्तिगत, सामाजिक, तात्कालिक, दूरगामी परिणाम आपण अजिबात लक्षात घेत नाही. इंग्रजी माध्यमात शिकून परदेशांत मोठ्या पदावर काम करणारा युवावर्ग आपल्याला दिसतो; पण हजारो, लाखो मुलांना हे अनैसर्गिक माध्यमांतर न पेलल्यामुळे शिक्षणाला कायमचा रामराम करावा लागतो, ह्याकडे कोणाचेच लक्ष नसते. जी मुले सामाजिक व पालकांच्या दबाबवामुळे हे माध्यमांतर तसेच पुढे रेटतात, ते अंतिमत: आपल्या वास्तविक क्षमतेपेक्षा सुमार कामगिरी करतात. अलीकडे इंग्रजी माध्यम न पेलल्यामुळे पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र मराठी माध्यमाकडून इंग्रजी माध्यमाकडे जाण्याला जी समाजिक प्रतिष्ठा आहे, ती इंग्रजी माध्यमाकडून पुन्हा स्वगृही परतण्याला नसल्यामुळे अनेक मुलांना ही माध्यमकोंडी सहन करावी लागते.
‘सर्जनशीलता’ ही मानवी जीवनातील आणि पर्यायाने शिक्षणव्यवहारातील सर्वांत किमती गोष्ट आहे. Ideas rule the world. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांच्या स्मार्टनेसचे, प्रगतीचे दाखले दिल्याने त्यांचे सर्जनशीलतेच्या संदर्भात झालेले नुकसान झाकले जाणार नाही. इंग्रजी ही आजही आपल्या समाजासाठी ‘द्वितीय’/परकी भाषा आहे. तिच्यावर प्रभुत्व संपादन केले म्हणजे मुलांचा विकास झाला, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. ती आपल्याकरिता द्वितीय भाषा आहे आणि ती द्वितीय भाषा म्हणून राहाण्यातच आपले हित आहे.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४०  
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1639031263.jpg [postimage] => upload_post-1639031263.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 09 Dec 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, मातृभाषा, कल्पनाशक्ती, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [589] => Array ( [PostID] => 23375 [post_title] => ऐसा योग पुन्हा येणे नाही - पूर्वार्ध [post_content] => [post_excerpt] => आपणाला योग्य वाटणारी गोष्ट आपण या देशातला कायदा मोडून करणार असू तर अण्णा हजारे आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक काय? [post_shortcontent] =>

आज स्वदेशीचे आणि उद्योगधंद्यांचे अर्थ फार गढून झाले आहेत. खोटी वाढवलेली किंमत दाखवून परदेशातून कालबाह्य तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री आणावी. योग्य ठिकाणी संधान बांधून सरकारकडून स्वतःच्या उद्योगधंद्याला संरक्षण घ्यावे, आणि मग भारताच्या राखीव बाजारपेठेत आपला कमी प्रतीचा माल, आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा अनेक पटींनी अधिक भावाने विकून स्वदेशीच्या नावावर अमाप नफा मिळवावा, हा आज स्वदेशीचा अर्थ बनलाय. भटांनी हे अजिबात केले नाही. भारतीय तंत्रज्ञानावर, भारतीय यंत्रे वापरून व भारतीय साधनसामग्रीचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू ‘मेड इन इंडिया’ ही सुवर्णमुद्रा उठवून त्यांनी जागतिक बाजारपेठेत विकल्या – हिमालयात जाऊन बर्फ विकणे जेवढे कठीण त्याहून जपानमध्ये जाऊन स्वतःची इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकणे कठीण! पण भट-देवधर यांनी हे केले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638896668.png [postimage] => upload_post-1638896668.png [userfirstname] => Dattaprasad [userlastname] => Dabholkar [post_date] => 08 Dec 2021 [post_author] => 26 [display_name] => दत्तप्रसाद दाभोळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [590] => Array ( [PostID] => 23373 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - गुळाचा गणपती अन् गुळाचाच नैवेद्य (भाग-३३) [post_content] => [post_excerpt] => ‘नैवेद्य देवाचा आणि उपभोग भोक्त्याचा [post_shortcontent] =>

“‘नैवेद्य हा संस्कृत शब्द प्रमाण मराठीत जशाच्या तसा वापरला जात असला तरी ग्रामीण भागात त्याचं निवद असंही रूप होतं. नैवेद्य म्हणजे देवाचं जेवण, भोजन. घरातले लोक जेवायच्या आधी म्हणजे कुणी जेवण उष्टवायच्या आधी देवाला भोजन म्हणजे नैवेद्य दिला जातो. संस्कृतमधील नि आणि विद् या धातूंपासून मराठीत दोन रूपे तयार झालेली दिसतात. एक आहे निवेदणे हे क्रियापदरूप आणि दुसरं आहे निवेद्य. निवेद म्हणजे सांगणे, अर्पण करणे, बोलणे नैवेद्य या शब्दाची व्यूत्पत्ती सांगणारा  साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख-
संत नामदेवांच्या विठ्ठलभक्तीची त्यांच्या बालपणातली एक आख्यायिका सांगितली जाते. नामदेवांच्या विठ्ठलभक्त वडिलांचा एक नियम होता, ते दररोज पूजा करून विठ्ठलाला नैवेद्य दाखवत. एकदा वडील परगावी गेल्यावर ही कामगिरी नामदेवांवर आली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नामदेवांनी विठ्ठलाची पूजा तर केली, पण त्यांनी दिलेला नैवेद्य विठ्ठल काही केल्या खाईना. विनंती करून, रागावून देव ऐकत नाही, हे पाहून शेवटी निरागस नामदेव देवाला म्हणाले, ‘विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नसशील, तर मी तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन.’ आणि नामदेव डोके आपटणार तोच विठ्ठलाने लहानग्या नामदेवाला आवरलं आणि नैवेद्यही खाल्ला. गोष्ट इतक्या विस्ताराने सांगायचं कारण स्पष्ट आहे; आजचा लेख ‘नैवेद्या’विषयी आहे आणि ओघानेच देव नैवेद्य खात नाही, हे सत्य आपल्या विविध भाषाप्रयोगांतून कसं डोकावतं, या वास्तवाविषयीही आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638856689.jpg [postimage] => upload_post-1638856689.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 07 Dec 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [591] => Array ( [PostID] => 23352 [post_title] => थेंबातलं इंद्रधनुष्य [post_content] => [post_excerpt] => कावेरी म्हणाली, “मिमी, हे पाणी इंद्रधनुष्य बनवण्यासाठी मी साठवते आहे”. तिचं म्हणणं होतं की दिव्यावर हे पाणी उडवलं तर इंद्रधनुष्य तयार होईल! मला फार विलक्षण वाटलं. आपण इंद्रधनुष्य तयार करावं असं मला तरी कधी वाटलं नव्हतं. काय काय चालू असतं मुलांच्या डोक्यात! तिला कोणीतरी सांगितलं असेल की, पावसाचं पाणी आणि सूर्याच्या प्रकाशातून इंद्रधनुष्य नावाचं अद्भुत आणि नयनरम्य दृश्य तयार होतं. म्हणून ही नळाचं पाणी न वापरता पावसाचं पाणी गोळा करत होती! [post_shortcontent] =>

समोरचा हिरवागार डोंगर किती मोठा असतो, पण आपल्या डोळ्यात कसा काय मावतो, असा प्रश्न मला पडायचा. झाडावर लटकणारी चिंच पाहिली की, तोंडाला पाणी सुटायचं. लहानपणी अंधारात असताना मला भुताची भीती वाटायची. त्या भीतीमुळे तोंडचं पाणी पळून जायचं. का बरं होतं असं? ...ह्याची मला फार गंमत वाटते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637417839.jpg [postimage] => upload_post-1637417839.jpg [userfirstname] => संदेश [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 06 Dec 2021 [post_author] => 6241 [display_name] => संदेश कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [592] => Array ( [PostID] => 23365 [post_title] => कावळा आणि मृतात्मा [post_content] => [post_excerpt] => प्रख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी हा देखावा ‘मानिनी’ या चित्रपटात चित्रित केला आहे. [post_shortcontent] =>

अंकः माणूस, एप्रिल १९६५

त्याच्या दहाव्याच्या दिवशी नदीकिनारी जाण्यास माझ्या भावास बराच उशीर झाला. बाकीचे सारे नातलग, पत्नी, चुलते भोवती असूनसुद्धा कावळा काही पिंडाला स्पर्श करीना. कावळ्याच्या रूपाने पिंडाला स्पर्श करण्यासाठी येणारा तुकारामचा आत्मा माझ्या भावाची वाट पाहात आहे, हे सगळ्यांनी ताडलं आणि झालं देखील तसंच. माझा भाऊ खालून पिंडाला नमस्कार करण्यासाठी जात होता आणि वरून तुकारामाचा आत्मा कावळ्याच्या रूपाने पिंडाला स्पर्श करण्यासाठी येत होता. दोघांची भेट पिंडाजवळ झाली. भोवतालच्या लोकांनी त्यांच्या गाढ मैत्रीचं मोठं कौतुक केलं. दोनतीन तास कावळ्यांच्या स्पर्शासाठी रखडत बसलेल्या लोकांत आपला मित्र नाही हे तुकारामाला समजले होते काय? भावाच्या आगमनाबरोबरच त्या कावळ्याने पिंडाला स्पर्श का करावा? [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638526693.jpg [postimage] => upload_post-1638526693.jpg [userfirstname] => रामचंद्र हिंगणे [userlastname] => [post_date] => 04 Dec 2021 [post_author] => 6249 [display_name] => रामचंद्र हिंगणे [Post_Tags] => माणूस, चिंतन, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [593] => Array ( [PostID] => 23361 [post_title] => इंद्रधनुच्या रंगामधला एकतरंग.... [post_content] => [post_excerpt] => मेढेकर, पंतप्रधानांना विचारून तुम्हाला भूतान नरेशांचे खास सल्लागार म्हणून पाठविण्याचे ठरविले आहे. [post_shortcontent] =>

अंकः कालनिर्णय, दिवाळी १९९९

नेहमीप्रमाणे सवयीमुळे लवकर जाग आली. खिडकीबाहेर पाहिले. धुकेच धुके. खाली दरीमध्ये थिंपू नदी खळखळ करीत वाहत असावी. तोंड धुण्यास गीझरमध्ये पाणी गरम केले व आर्डरलीला बेल दिली. भूतिया-लेपचा-नेपाळी लोक एक नंबरचे आळशी. माझा तो ऑर्डरली कसा उठणार? मीच चहा केला. पत्नीला उठवले व उजाडण्याची वाट पाहू लागलो. धुक्याचा पडदा हळूहळू सरकत होता. बौद्ध धर्मांच्या गुंफांत घंटानाद सुरू झाला. शिंगे फुंकली गेली. भूतानमधील पहिल्या पहाटेने केलेले ते गोड स्वागत. हळूहळू पर्वतराजींच्या कुशीत थिंपूच्या काठी पसरलेला पंच श्री महाराजाधिराज भूतानच्या जिगो दो र्जी वांचूक हिज मॅजेस्टी यांचा प्रशस्त लाल-पांढरा महाल दिसू लागला. त्यावर सोन्याचे अनेक कळस आहेत. तो एक प्रकारचा किल्लाच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638190435.jpg [postimage] => upload_post-1638190435.jpg [userfirstname] => K.P. Medhekar [userlastname] => K.P. Medhekar [post_date] => 03 Dec 2021 [post_author] => 6244 [display_name] => कृ. पां. मेढेकर [Post_Tags] => कालनिर्णय,अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [594] => Array ( [PostID] => 23364 [post_title] => आमचे सामूहिक मराठीपण [post_content] => [post_excerpt] => बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्रीखाली विविध राज्यांतली बेचाळीस मराठी मंडळे एकत्र येऊन मराठी अधिवेशने सुरू झाली. [post_shortcontent] =>

अमेरिकेतल्या मराठी माणसांचे मराठीपण हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांपेक्षा वेगळे आहे. त्या वेगळेपणाचे संदर्भ शोधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचे ज्ञान असणे – भान असणे आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका, तिथले मंत्री, राजकारण यांचा अमेरिकेतल्या मराठी मंडळांशी संबंध कितपत हवा? ह्या प्रश्नांची उत्तरे अधिवेशनाच्या संयोजकांनी शोधली पाहिजेत. केवळ स्मरणगंध एवढाच या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठीपणाच्या शोधाचा केंद्रबिंदू नसावा. तसाच तो केवळ ‘महाराष्ट्र’ही नसावा. महाराष्ट्र-केंद्रितता, वर्गणीदार आणि प्रसादाच्या ‘सोवळ्या’तून बाहेर पडून या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मराठीपण आजूबाजूच्या भारतीय समाजासाठी खुले झाले पाहिजे. अमेरिकन महायात्रेत सद्भावाने मिसळून गेले पाहिजे. अमेरिकास्थित मराठी जनांच्या मराठीपणाबद्दल सांगतायत लेखिका विद्या हर्डीकर-सप्रे.
 ‘अगं, हळू बोल... इथं आसपास पाच तरी लोक मराठी बोलणारे आहेत! तेव्हा या ट्रेन-स्टेशनवर मराठीत कोणाचा बाप काढायची सोय नाही!’ - ज्योत्स्ना मला सांगत होती. न्यू जर्सीतल्या पहाटे सहाच्या ‘कम्प्युटर ट्रेन’साठी कुडकुडणाऱ्या घोळक्यात खरंच पाच-सहा मराठी चेहरे दिसले!
‘अमेरिका हे मोठे भांडे असून त्यात जगातल्या संस्कृती एकत्र येऊन पडतात आणि वितळतात’, अशी अमेरिकेची एक प्रसिद्ध व्याख्या. तेव्हा एकविसाव्या शतकात न्यूयॉर्कला जाणाऱ्या आगगाडीत चार मराठी माणसं, ही काही विशेष आश्चर्याची गोष्ट नाही!
वीस वर्षांपूर्वी पुण्यातल्या आमच्या काही मित्रमंडळीची कल्पना होती की, ‘अमेरिका हा एक चौक आहे. मराठी लोक रोज एकमेकांशी गप्पा मारत त्या चौकात उभे असतात!’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638428994.jpg [postimage] => upload_post-1638428994.jpg [userfirstname] => Vidya [userlastname] => Hardikar [post_date] => 02 Dec 2021 [post_author] => 6248 [display_name] => विद्या हर्डीकर - सप्रे [Post_Tags] => अमेरिकेतील मराठी मंडळ, बृहन्महाराष्ट्र मंडळ, विद्या हर्डीकर - सप्रे, मराठी समाज, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [595] => Array ( [PostID] => 23351 [post_title] => ब्लॅक कॅट कमांडो! [post_content] => [post_excerpt] => रंजानाला संजानाताईवर खरं तर रागानं गुरगुरायचं होतं; पण त्याच क्षणी बोकोबा टपकले न् “आमच्या दो कलियाँचं काय गुटरघूँ चाललंय?” म्हणत त्यांना मायेने जवळ घेतलं. रंजानानं सारं आपल्यालाच आधी समजलंय, या थाटात बोकाबाला सग्गळं सांगून टाकलं नि क्षणात बोकाबा डोळ्यांची उघडझाप करीत म्हणाले, “प्रकरण निश्चितच संशयास्पद आहे. परंतु सध्या सिक्रेट मेंटेन करा. मी तुमच्या बोकाईलाही सांगतोच. ती माझ्याहून चलाख आहे, प्रकरणाचा माग काढण्यात! आपण चौघेही छडा लावू सा-याचा उद्याच. ऑपरेशन चॉकलेट! ढँ ड् टॅ ढँग!” [post_shortcontent] =>

प्रेमळ प्राण्यांच्या ‘माणुसकीची’ धमाल गोष्ट!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637404604.jpg [postimage] => upload_post-1637404604.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Dec 2021 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [596] => Array ( [PostID] => 23360 [post_title] => भाषाविचार - पाकिस्तानातले भाषिक प्रश्न (भाग २४) [post_content] => [post_excerpt] => विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये भाषा टिकायला हव्या..... [post_shortcontent] =>

‘पाकिस्तान’ हा शब्द जरी आपल्या नजरेस आला तरी राष्ट्रनिष्ठ म्हणणाऱ्या अनेक भारतीयांचं पित्त खवळतं. 'पाकिस्तानावर अजिबात विश्वास ठेवता कामा नये' इथपासून 'बॉम्ब टाकून पाकिस्तान उडवलं पाहिजे' असं म्हणणारे अनेक भारतीय आहेत. त्यांना त्यांच्या भारतीयत्वाचा  जाज्ज्वल्य वैगरे अभिमान आहे; म्हणजे नेहमीच असतो. पाकिस्तानकडे घटनेने इस्लामी राष्ट्र म्हणून पाहण्याची त्यांना सवय लागली आहे. आज ज्याला आपण पाकिस्तान आणि बांग्लादेश म्हणतो, तो भाग १९४७ सालापूर्वी तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या नियंत्रणाखालीच होता, हे आपल्या लक्षात येत नाही. या लेखात पाकिस्तानातल्या एका मोठ्या भाषाशास्त्रज्ञाच्या विचारांच्या मदतीने पाकिस्तानातल्या भाषिक प्रश्नांचा मागोवा घेतायत मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ दीपक पवार -
महाराष्ट्रातल्या जागतिकिकरणानंतरच्या भाषेच्या राजकारणाबद्दल पीएच.डी.साठी संशोधन करत असताना, मला तारीख रहेमान या पाकिस्तानी भाषा शास्त्रज्ञांच्या पुस्तकांबद्दल कळलं. इंटरनेटने जग जवळ आलेलं असलं तरी एखाद्या लेखकापर्यंत किंवा विद्यापीठीय अभ्यासकापर्यंत पोहोचणं, आपल्या आणि इतर आशियायी देशांमध्ये नेहमीच सोपं असतं असं नाही, असा अनुभव मला या दरम्यान आला. भारतात आलेल्या काही पाकिस्तानी मंडळींकडून तारीख रहेमान यांच्यापर्यंत पोहोचणं थोडं सोप झालं. सर्वसाधारणपणे भाषा धोरण या विषयावर आपल्याकडे अधूनमधून लिहिलं जात असलं, तरी ‘भाषेचं राजकारण’ हा विद्यापीठीय वर्तुळांमध्ये फारसा लोकप्रिय विषय नाही. त्यामुळे या विषयावर आलेलं लेखन साप्ताहिक-पाक्षिकापुरतं दिसतं, पण बऱ्याचदा दुय्यम दर्जाचं म्हणून विद्यापीठीय विचारवंतांकडून नाकं मुरडली जातात. याचा अर्थ, भाषेच्या प्रश्नावर विद्यापीठीय विचारवंत अंग मोडून काम करतात असं नाही. उदाहरणार्थ, 'भारतातील भाषेचं राजकारण' या विषयावरचं संपादित पुस्तक २०१०च्या आसपास, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६३ वर्षानंतर प्रकाशित झालं, हे काही फारसं चांगलं लक्षण आहे, असं नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1638167857.jpg [postimage] => upload_post-1638167857.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 29 Nov 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [597] => Array ( [PostID] => 23350 [post_title] => बाहेरून आले, आपलेच झाले ! [post_content] => [post_excerpt] => या भूमीतल्या मूळ निवासींचा पराभव केल्यानंतर, या स्थानिकांच्या जीवनशैलीतून विशेषतः खाद्यसंस्कृतीमधून काही गोष्टी या युरोपियन आक्रमकांनी आपल्याशा केल्या. त्यातच त्यांनी आजपर्यंत न पाहिलेली फळे, भाज्या त्यांना कळली आणि मग या नव्या गोष्टींचा प्रवास युरोपकडे सुरू झाला. [post_shortcontent] =>

पिझ्झा, पास्ता हे पदार्थ जसे परदेशातून इथे आलेत, तसेच उपवासाच्या पदार्थांचे मूळ घटकही! बटाटा, साबुदाणा, रताळे, शेंगदाणा हे सगळे पदार्थ चक्क इंपोर्टेड आहेत... हे सगळे आपल्याकडे आले कुठून, कसे आणि कधी?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637391864.jpg [postimage] => upload_post-1637391864.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 28 Nov 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [598] => Array ( [PostID] => 23328 [post_title] => चटका [post_content] => [post_excerpt] => रिकामे घर व रिकामे मन फार वाईट! बस येईपर्यंत बसच्या काळजीपेक्षा मला याची जास्त काळजी वाटू लागली. [post_shortcontent] =>

अंकः माणूस, एप्रिल १९६५

एक दिवस असाच सकाळी बसस्टॉपवर बसची ‘आराधना’ करत उभा होतो. पहिल्या बसने नुकतेच मला ‘वेटिंग लिस्ट’वर ठेवले होते व धाड्धाड् करत गेली होती. पुढच्या बसला निदान पंधरा मिनिटे तरी निश्चित होती. माझे आपोआपच समोरील इमारतीवर लक्ष गेले व संतोष झाला.

समोरच्या गॅलरीत एक सुंदर चेहरा आपल्या गोऱ्या हाताच्या मुठीचा गोबऱ्या गालाला आधार देऊन थोडासा रेलून उभा होता. तांबूस गोरा रंग, बारीक डोळे पण तीक्ष्ण नजर, तरतरीत नाक व घट्ट बांधलेली ‘अजंठा केशरचना’ यामुळे तर फारच उठाव आला होता. पांढराशुभ्र ‘स्लीव्हलेस’ ब्लाऊझ व पिवळ्या काठांची तांबडी लाल साडी. सगळा थाट त्या टुमदार इमारतीच्या किडकिडीत गॅलरीला फारच शोभून दिसत होता. कपाळावरील कुंकवाचा टिळा व गळ्यातील मंगळसूत्र तिच्या गृहीणीपदाची जाणीव देत होतं. बसकडे डोळे लावण्याचे मी पार विसरून गेलो. एवढ्यात एक तरुण घाईघाईने आतून बाहेर आला. तिच्या कानाशी लागला. ती केवढी तरी लाजली. गोबरे गाल अधिक फुलले, खांद्यावरच्या पदराशी हातांनी उगाचच चाळवाचाळव केली व पटकन् ती आत पळाली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636977769.jpg [postimage] => upload_post-1636977769.jpg [userfirstname] => कैलासनाथ देशपांडे [userlastname] => [post_date] => 27 Nov 2021 [post_author] => 6230 [display_name] => कैलासनाथ देशपांडे [Post_Tags] => माणूस, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [599] => Array ( [PostID] => 23359 [post_title] => ज्ञानभाषा मराठी : संकल्प आणि वास्तव [post_content] => [post_excerpt] => जगात सुमारे सहा ते साडेसहा हजार भाषा अस्तित्वात आहेत [post_shortcontent] =>

जगात सुमारे सहा ते साडेसहा हजार भाषा अस्तित्वात आहेत आणि तत्त्वतः त्यापैकी प्रत्येक भाषेत ज्ञानभाषा होण्याची क्षमता आहे. ज्ञानभाषा म्हणजे जी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षण, मूलभूत संशोधन, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय, प्रशासन आदी प्रगत व्यवहार क्षेत्रांत पूर्ण क्षमतेने व गुणवत्तापूर्ण रीतीने समाजाच्या सर्व घटकांकडून वापरली जाते, जी बुद्धिजीवी वर्ग आपापल्या क्षेत्रातील गंभीर स्वरूपाच्या तत्त्वचर्चेसाठी व विचारमंथनासाठी वापरतो, अशी भाषा. मराठी ज्ञानभाषेविषयी वास्तवाची जाणीव करून देणारा  भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
मराठी ज्ञानभाषा व्हावी असा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने संयुक्त अधिवेशनात पारित केला, त्याला बरीच वर्षे झाली. ठराव पारित केल्यानंतर त्याच्या कार्यवाहीसाठी काही पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या दृष्टीने कोणतीही हालचाल शासनस्तरावर ना झाली, ना होताना दिसत आहे. किंबहुना, असा काही ठराव आपण केला आहे, याचा विसरही एव्हाना पडला असेल. हे एक प्रकारचे स्वप्नरंजन होते, असे आता म्हणायला हरकत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637826026.jpg [postimage] => upload_post-1637826026.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 25 Nov 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [600] => Array ( [PostID] => 23347 [post_title] => डान्स बार [post_content] => [post_excerpt] => मूळ मल्याळी कथा : मानसी विजयगोपाल, अनुवाद : प्रफुल्ल शिलेदार [post_shortcontent] =>

अंक:अनुभव दिवाळी - २०२१

तिचा नवरा गेल्यानंतरचा तो चौदावा दिवस होता. लग्न होऊन तीन वर्षं झाली तरीही तिला मूलबाळ होत नाही म्हणून तिच्या सासूने तिला तीन वर्षांपूर्वीच घराबाहेर काढलं होतं. मग ती वस्तीतल्या नाल्याशेजारची एक टीनपत्र्याची रूम भाड्याने घेऊन राहू लागली. खोलीचे पत्रे इतके गंजले होते की ते कधीही कोसळून पडतील असं वाटत होतं. रुमच्या बाजूने वस्तीतलं सगळं सांडपाणी वाहत येऊन नाल्यात मिसळत होतं. वस्तीच्या त्या अंगाला सगळे मोरीच म्हणत असत आणि तिथेच अंघोळी, भांडी घासणं, मुतणं चाले.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637743623.jpg [postimage] => upload_post-1637743623.jpg [userfirstname] => Manasi [userlastname] => Vijaygopal [post_date] => 24 Nov 2021 [post_author] => 6236 [display_name] => मानसी विजयगोपाल [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [601] => Array ( [PostID] => 23346 [post_title] => डिआन अरबस उपेक्षित वास्तवाची फोटोबखर [post_content] => [post_excerpt] => ‘छायाचित्र म्हणजे गुपिताबद्दलचं गुपित. ते जितकं जास्त सांगायला जातं, तितकं आपल्याला त्याबद्दल कमी कळतं.’ [post_shortcontent] =>

अंक:अनुभवदिवाळी २०२१

न्यू यॉर्कच्या गर्भश्रीमंत घरात जन्मूनही अस्तित्त्वहीन माणसांचं जग आपल्या कॅमेर्यात कैद करणारी अमेरिकन छायाचित्रकार डिआन अरबस हिचं नाव जगातल्या हटके छायाचित्रकारांमध्ये घेतलं जातंसमाजाने अव्हेरलेल्यांच्या जगण्याच्या नाना छटा समाजासमोर आणता आणता ती स्वतःही नैराश्याच्या विळख्यात अडकत गेलीया जगावेगळ्या छायाचित्रकर्तीबद्दल..

 

छायाचित्र म्हणजे गुपिताबद्दलचं गुपितते जितकं जास्त सांगायला जातंतितकं आपल्याला त्याबद्दल कमी कळतं.’                          -डिआन अरबस

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637742954.jpg [postimage] => upload_post-1637742954.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Nov 2021 [post_author] => 1863 [display_name] => नितीन दादरावाला [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [602] => Array ( [PostID] => 23327 [post_title] => तुम्ही आणि तुमचे प्राध्यापक ! [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला एखाद्या विषयाचा कठीण भाग नीट समजला नाही तर तो तुमच्यापेक्षा आमचा पराभव आहे. [post_shortcontent] =>

अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३

अध्यापनाप्रमाणेच वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या वागण्याच्या पद्धतींतही फरक असणारच. कांही वर्गांत कठोर शिस्तीची अपेक्षा करणारे व बाहेर विद्यार्थ्यांशी स्नेहाने वागणारे असे असतात. कांही वर्गात हसतखेळत शिकवितात पण विद्यार्थ्यांशी एरवी वागतांना मात्र ते तुटक असतात. कांहींच विनोदबुद्धी तीव्र असते तर कांही स्वभावाने गंभीर असतात. कांहींना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आस्था असते तर कांहीजणांना उत्तम अध्यापन करणे हाच आस्था दाखविण्याचा मार्ग आहे असे वाटते. कांहींना वक्तृत्वाची देणगी असते तर कांहीजण अडखळत बोलतात. पण त्यांच्या भाषणांत आशय अधिक असतो. कांहींचे व्यक्तिमत्व प्रसन्न आकर्षक असतें तर कांहीजण स्वतःबद्दल कमालीचे बेफिकीर असतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636975860.jpg [postimage] => upload_post-1636975860.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Nov 2021 [post_author] => 3448 [display_name] => ग.प्र. प्रधान [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [603] => Array ( [PostID] => 23349 [post_title] => बातम्या वाचणारा यांत्रव! [post_content] => [post_excerpt] => कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वृत्तनिवेदनासाठीसुद्धा करता येणं शक्य आहे, हेच यातून दिसून आलं आहे. यामध्ये दिसणाऱ्या आणि लक्षात येणाऱ्या त्रुटी कालांतरानं दूर करता येतील. या यांत्रवाच्या कामामध्ये अधिक सफाई आणता येईल आणि त्याचा तोंडवळसुद्धा बदलता येईल. तो जिवंत माणसाप्रमाणंच भासेल, असाही करता येऊ शकेल. हा मार्ग जवळचा नसला तरी ज्या वेगानं कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली आता विविध क्षेत्रांत वापरली जात आहे, ते लक्षात घेता या यांत्रवात आवश्यक त्या सुधारणा होतील आणि कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणालीच्या वापराचा आणखीन एक नवीन आविष्कार आपल्याला पाहता येऊ शकेल. [post_shortcontent] =>

कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजे काय ? कॉम्प्युटर विचार करू शकतो का? माणसांची कोणकोणती कामं रोबो करू शकेल?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637391026.jpg [postimage] => upload_post-1637391026.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Nov 2021 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [604] => Array ( [PostID] => 23345 [post_title] => उग्ररूपा [post_content] => [post_excerpt] => आईने लहानपणी मला सांगितलेली शंकर-पार्वतीची ही गोष्ट. ती ऐकून कसलं भारी वाटलं होतं मला. त्यानंतर अनेक दिवस माझ्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहायचं- पार्वतीने आपल्या पंजात वाघाचं मुंडकं पकडलंय आणि ते ती जमिनीवर घासतेय.. आईने सांगितलेल्या त्या कथेचा प्रभाव माझ्या मनावरून कधीच पुसला गेला नाही. [post_shortcontent] =>

अंक:अनुभव दिवाळी २०२१

‘बब्या नं, एकदा शंकर-पारबती दोघां रानातनं फिरत व्हती. फिरता फिरता पारबतीन पाह्यलन्, एक वाघ हळूहळू दबा देत चालला व्हता. तो ज्या दिशंला चालला व्हता नं, तिकडं लांब गुरा चरत व्हती. पारबतीला कळला, आता हा जाऊन कुनाला तरी खानार. तिला त्या मुक्या जिवांची दया आली. तिनं त्या वाघाला विचारलन्- ‘यवढ्या लांबनं तुला कसा रं कळला, तिकडं गुरा हायत ती?’ यावर तो वाघ गुर्मीत पारबतीला कसा म्हनाला- ‘मंग माजा नाकच तसा हाय... मला गुरांचा लांबून वास यतं...’ ते आयकून चिडलेल्या पारबतीन आपल्या हातात, त्या वाघाचा डोका धरलन् नि जमिनीवर घास घास घासलन्... तवापासून वाघाचा नाक झाला फेफटा..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637340022.jpg [postimage] => upload_post-1637340022.jpg [userfirstname] => Mukund [userlastname] => Kule [post_date] => 23 Nov 2021 [post_author] => 6243 [display_name] => मुकुंद कुळे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [605] => Array ( [PostID] => 23340 [post_title] => निर्भय वायर [post_content] => [post_excerpt] => कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त, फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं, हे ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे. पत्रकारितेतली नवी वाट चालणार्‍या या प्रयोगाची गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव दिवाळी २०२१

कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त, फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि  परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं, हे ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे. पत्रकारितेतली नवी वाट चालणार्‍या या प्रयोगाची गोष्ट.

२०१७ च्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. टाइम्स ऑफ इंडिया सोडल्यावर वेगळं काहीतरी करावं, असं वाटत होतं. बरेच दिवस डोक्यात घोळणारा विषय अभ्यासावा म्हणून मी काश्मीरला गेलो होतो. तिथले पत्रकार कसं काम करतात, हे मला बघायचं होतं. तिथून परतताना दिल्लीत मुक्काम होता. दिल्लीतल्या काही चांगल्या पत्रकारांना भेटावं, पुढे काय करता येऊ शकतं याची दिशा मिळवण्याचा प्रयत्न करावा, असं मनात होतं. म्हणून काही पत्रकारांना मेसेज टाकले. ‘द वायर’ या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी लगेचच भेटायची वेळ दिली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637582212.jpg [postimage] => upload_post-1637582212.jpg [userfirstname] => Nitin [userlastname] => Brahme [post_date] => 23 Nov 2021 [post_author] => 6235 [display_name] => नितीन ब्रह्मे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [606] => Array ( [PostID] => 23339 [post_title] => बाय बाय : अँगेला मर्केल [post_content] => [post_excerpt] => अँगेला मर्केल या जर्मनीतल्या किंवा युरोपातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वांत लोकप्रिय आणि कणखर नेत्या मानल्या जातात. ७५ टक्के जर्मन जनतेला त्या चान्सलरपदी रहाव्यात असं वाटत असतानाच त्या चान्सलर पदावरून पायउतार झाल्या आहेत. जर्मन जनतेची लाडकी आई असणार्‍या मर्केल यांच्या निवृत्तीनिमित्त.. [post_shortcontent] =>

अंक :अनुभव दिवाळी २०२१

अँगेला मर्केल या जर्मनीतल्या किंवा युरोपातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वांत लोकप्रिय आणि कणखर नेत्या मानल्या जातात७५ टक्के जर्मन जनतेला त्या चान्सलरपदी रहाव्यात असं वाटत असतानाच त्या चान्सलर पदावरून पायउतार झाल्या आहेतजर्मन जनतेची लाडकी आई असणार्या मर्केल यांच्या निवृत्तीनिमित्त..

अँगेला मर्केल यांनी १९९० साली राजकारणात प्रवेश केला. त्या काळचे चॅन्सेलर हेलमुट कोल यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं, तेव्हा त्यांची ओळख माझी मुलगी (माइन मेडशन) अशा शब्दात करून दिली. २०२१ साली सत्तेतून निवृत्त होत असताना जर्मन जनता त्यांना मुटी, म्हणजेच आई, अम्मा या टोपणनावाने ओळखते. मधल्या काळात राजकीय विरोधकांनी त्यांचं वर्णन संधीसाधू, साप अशा शेलक्या विशेषणांनी केलं होतं.

निष्पाप मुलगी, वत्सल आई की कावेबाज राजकारणी? मर्केल यांना समजून घेताना तारांबळ उडते.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637581424.jpg [postimage] => upload_post-1637581424.jpg [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 22 Nov 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, व्यक्ती विशेष, राजकारण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [607] => Array ( [PostID] => 23338 [post_title] => मधमाशा पाहाव्या पाळून.. [post_content] => [post_excerpt] => मधमाशा म्हणजे कीटकांच्या दुनियेतील कुतूहलाचा खजिना. त्यांच्याबद्दलचं ज्ञान मिळावं, त्यांचा स्नेह मिळावा यासाठी केलेल्या धडपडीची ही गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक :अनुभव दिवाळी २०२१

सुचिता पडळकर

मधमाशा म्हणजे कीटकांच्या दुनियेतील कुतूहलाचा खजिनात्यांच्याबद्दलचं ज्ञान मिळावंत्यांचा स्नेह मिळावा यासाठी केलेल्या धडपडीची ही गोष्ट.

२ मार्च २०१९. मधमाशांनी भरलेली एक पेटी घेऊन आम्ही घरी चाललो होतो. गडहिंग्लजचे मधमाशीतज्ज्ञ पाटीलसरांनी आम्हाला राणीमाशीचा हा संसार थाटून दिला होता. याला पेटी भरणं म्हणतात. दिवसभर मधुरस गोळा करणार्‍या मधमाशा संध्याकाळ झाली की पेटीत परत येतात. तो त्यांच्या शिस्तशीर जीवनक्रमाचा भाग आहे. मधमाशा पाळायला आणायच्या असतील, तर त्या पेटीत आल्यावर पेटी नीट बंद करून रातोरात आणाव्या लागतात. त्या रात्री आम्ही गाडीत चार माणसं आणि हजारो मधमाशा एकत्र बसून आलो. पेटी हलू नये, म्हणून रस्त्यातले खड्डे चुकवत, गाडीचा वेग अगदी कमी ठेवून आम्ही येत होतो. त्यामुळे तासाच्या प्रवासाला आम्हाला अडीच तास लागले. मधमाशीचा दंश ज्यांनी सोसला असेल, ते आमच्यासारख्या या क्षेत्रातील नवख्यांच्या या प्रवासातलं साहस समजू शकतील. पण ट्रेकिंग, रात्रीची जंगल भ्रमंती मला आवडते. त्यामुळे मधमाशांबरोबरचा प्रवासही मला थ्रिलिंग वाटला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637581129.jpg [postimage] => upload_post-1637581129.jpg [userfirstname] => Suchita [userlastname] => Padalkar [post_date] => 22 Nov 2021 [post_author] => 6234 [display_name] => सुचिता पडळकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [608] => Array ( [PostID] => 23358 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - फणी गेली केस उगवायला! (भाग – ३२) [post_content] => [post_excerpt] => फणी शब्दाचा शोध घेताना शब्दांच्या काही गमती समोर येतात [post_shortcontent] =>

“केस विंचरण्यासाठी फणीच्या दातांची ज्या प्रकारची रचना असते, तशीच काहीशी रचना केळीच्या घडातील केळींची असते.  त्या घडातील एकेका केळीच्या गुच्छाला म्हणूनच फणी म्हटलं जात असावं. शेतात पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तिफण या अवजाराची रचनाही अशीच असते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पिकाच्या तीन ओळी पेरण्यासाठी तिफणीचा उपयोग केला जातो. चौफणी, पाचफणी यांप्रमाणे कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात बारा फणींचाही वापर केला जातो. केस विंचरण्याची फणी आणि या तिफणीतील साम्यही लक्षणीय आहे.” फणी आणि मराठी भाषेसंबंधीत गमतीजमती  मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख - 
हल्ली आपण घराबाहेर पडताना तयार होतो आणि काही खास कार्यक्रम असेल तर खास तयार होतो. थोडक्यात आपण नट्टापट्टा करतो किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर मेकअप करतो. या तयार होण्याला किंवा नट्टापट्टा करण्याला पूर्वी मराठीत ‘वेणीफणी करणं’ म्हटलं जायचं. फणी किंवा कंगवा हे केस विंचरण्यासाठी वापरलं जाणारं साधन असलं, तरी फणीच्या विविध आकारांतल्या रूपांमुळे तिचा वापर तितक्याच विविध हेतूंसाठी केला जात असल्याचं दिसतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637510699.jpg [postimage] => upload_post-1637510699.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 22 Nov 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [609] => Array ( [PostID] => 23337 [post_title] => गंगोचं पोर [post_content] => [post_excerpt] => मागील तीन दिवसांपासून काळे निळे ढग आकाशात दिसत होते. त्यांच्या छायेत उष्णतेने आळसावलेली पृथ्वी आपले पहिले उच्छ्वास सोडत होती. आणि शहरभरातील मुलं आणि वृद्ध पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी उतावीळ झाले होते. हा दिवस नोकरीवरून काढलं जाण्याचा नव्हता [post_shortcontent] =>

अंक :  अनुभव - दिवाळी २०२१

भीष्म साहनी

अनुवाद ः चंद्रकांत भोंजाळ

गंगोची नोकरी सुटली तेव्हा पावसाचे पहिले थेंब पडू लागले होते. मागील तीन दिवसांपासून काळे निळे ढग आकाशात दिसत होते. त्यांच्या छायेत उष्णतेने आळसावलेली पृथ्वी आपले पहिले उच्छ्वास सोडत होती. आणि शहरभरातील मुलं आणि वृद्ध पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी उतावीळ झाले होते. हा दिवस नोकरीवरून काढलं जाण्याचा नव्हता. मजुरीचीच नोकरी होती अर्थात, पण टिकली असती तर गंगोला पहिल्या पावसाचा आनंद लुटता आला असता. पण प्रत्येक शकुनाचे काही संकेत असतात. गंगोने ढगांच्या गर्जनेमधून जणू आपल्या भाग्याचा आवाज ऐकला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637339357.jpg [postimage] => upload_post-1637339357.jpg [userfirstname] => Bhishma [userlastname] => Sahani [post_date] => 21 Nov 2021 [post_author] => 6233 [display_name] => भीष्म साहनी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२१, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [610] => Array ( [PostID] => 23336 [post_title] => पॉपअप [post_content] => [post_excerpt] => आता हा पॉपअपचा खेळ मला मनापासून आवडायला लागला होता. घरी असताना का नाही आला तो? सही टाइमपास झाला असता. बाकीचे गेम्स फिके पडले असते याच्यापुढे. हळूच आजूबाजूला बघत मी पर्याय निवडला इन्सब्रुक. होऊन जाऊदे मस्त स्कीइंग शिवानीबरोबर... [post_shortcontent] =>

अंक:अनुभव दिवाळी २०२१

मेघश्री दळवी

जाग आल्यावर मोबाइलकडे नजर टाकली तर डायरेक्ट दहा वाजायला आले होते. घाईघाईने डोळे चोळत खुर्चीवरचा एक टीशर्ट लटकवला आणि ऑफिसच्या मीटिंगसाठी थेट व्हिडिओ कॉलला बसलो. टीम लीडर विश्वासही जांभया देत होता. नॅचरली! रात्री उशिरापर्यंत क्लाएंट कॉल्स घ्यायचे आणि सकाळी इकडे परत पीठ पाडायला बसायचं!

“अरे, चैतन्य! शोस्टॉपर बग आलाय, काय करताय तुम्ही हे फायनल बिल्ड टाइमला? ऑफिसला ये आज. बारापर्यंत पोच.” विश्वास अपसेट दिसत होता.

“कशाला ऑफिसला! मास्क घालून बसणं जिवावर येतं. इकडून बघतो ना.”

“नो वे. मी येतोय. शिवानी आणि पृथ्वी पण येणार आहेत. आपल्याला एकत्र बसूनच करायला लागणार. जेवण मागवू तिथेच.”

शिवानी म्हटल्यावर जरा बरं वाटलं. पण बाहेर पाऊस बघितल्यावर महा वीट आला. उबर येणार का, वेळेवर नेणार का, परत येताना काय, झालंच तर कपडे कुठले घालायचे इथपासून सुरुवात.

माझं तोंड बघून रचना हसली. “कमऑन, चैतन्य. मागच्या आठवड्यात आम्ही टेस्टिंगवाले बसलो होतो की दोन दिवस. इट्स नॉट बॅड. घरात एकट्याने रडण्यापेक्षा एकत्र रडायला मजा येते. आणि शिव्या घालायला समोर लोक असले की जाम रिअल वाटतं बघ!”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637338892.jpg [postimage] => upload_post-1637338892.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Nov 2021 [post_author] => 2041 [display_name] => मेघश्री दळवी [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [611] => Array ( [PostID] => 23315 [post_title] => १९७५ व १९७६ सालांतील कादंबरी- अंतिम भाग [post_content] => [post_excerpt] => सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांपासून वंचित झालेला मध्यमवर्गीय माणूस आपल्याच कोशात स्वतःला गुरफटवून घेऊन वांझोटा वैताग तरी व्यक्त करतो किंवा जुन्या ढासळत चाललेल्या मूल्यांना तरी कवटाळतो. [post_shortcontent] =>

भयाण वास्तवाला सामोरे जाऊन त्यातील भायनकता, दाहकता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न दीनानाथ मनोहर ‘रोबो’मध्ये करतात. येथे सजीव होते ते सैन्यात वावरणाऱ्या डिकीचे विराट दुःख! ‘यू आर ए नॉन एन्टीटी’ या कडवट जाणिवेचा जन्म सैन्यातच होतो. माणसातले मनुष्यत्व शोषून त्याला यंत्रमानव—रोबो—बनवणारे ‘सेनादल’ पाहून आपण अस्वस्थ होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या हुकुमांचे विचारशून्य पद्धतीने पालन करावयाचे हा मंत्र जपावा लागतो तो सेनादलात. डिकी या प्रस्थापिताच्या विराट चक्रात फसू इच्छित नाही. तो म्हणतो, “आय कॅनॉन डिस्ट्रॉय इट अण्ड बी अ पार्ट ऑफ इट.” सैन्यातल्या सगळ्याच मामसांचे एक यंत्र बनविण्याच्या प्रक्रियेचा तिरस्कार त्याला वाटतो. संवेदनाशून्य जगाचा—रोबोचा हा अनुभव म्हणजे कादंबरीकाराच्या संवेदनाशील मनाची साक्ष आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636429917.jpg [postimage] => upload_post-1636429917.jpg [userfirstname] => भालचन्द्र फडके [userlastname] => [post_date] => 20 Nov 2021 [post_author] => 6225 [display_name] => भालचन्द्र फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [612] => Array ( [PostID] => 23334 [post_title] => जन्मरहस्याची जन्मकहाणी [post_content] => [post_excerpt] => मानवी जीव कसा फळतो, नेमका कुणामुळे फळतो आणि आईच्या गर्भात तो कसा वाढतो याचं कोडं मानवाला आदिम काळापासून पडलेलं आहे. इसवीसनापूर्वीपासून त्या त्या काळातले शास्त्रज्ञ, त्या काळातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. त्या प्रयत्नांची ही सुरस कहाणी. [post_shortcontent] =>

अनुभव दिवाळी २०२१

डॉशंतनु अभ्यंकर

मानवी जीव कसा फळतोनेमका कुणामुळे फळतो आणि आईच्या गर्भात तो कसा वाढतो याचं कोडं मानवाला आदिम काळापासून पडलेलं आहेइसवीसनापूर्वीपासून त्या त्या काळातले शास्त्रज्ञत्या काळातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आले आहेतत्या प्रयत्नांची ही सुरस कहाणी.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637337609.jpg [postimage] => upload_post-1637337609.jpg [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 20 Nov 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, आरोग्य, ज्ञानरंजन, विज्ञान [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [613] => Array ( [PostID] => 23348 [post_title] => टकिले- विणकरांचे वेगळेच बेट ! [post_content] => [post_excerpt] => १९७० पासून टकिले हे बेट आणि येथील जीवनपद्धती बघायला पर्यटकांना ओढा वाटू लागला. लोंढेच्या लोंढे घेऊन येणारे बंदरावरील ट्रॅव्हल एजंट गबर श्रीमंत झाले. बेटावरील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींनी ह्या संधीचं सोनं करायचं ठरवलं. स्थानिक नागरिकांची एकजूट इतकी, की एकत्र बसून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला - पर्यटकांच नियंत्रण आपल्या हाती ठेवण्यासाठी स्वत:ची एक पर्यटनसंस्था काढली. [post_shortcontent] =>

शाश्वत पर्यटनाचा हा एक अनोखा अनुभव- पेरू देशातला ! निसर्गरम्य असे टकिले बेट... या बेटावर वीज नाही, नळ नाहीत, गाड्या-स्कूटर नाहीत. पोलीस स्टेशनही नाही. आणि इथले सारे बाबा, दादा, काका सतत बारीक सुयांवर भरभर विणत लोकरीचे कपडे तयार करत असतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637389571.jpg [postimage] => upload_post-1637389571.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 20 Nov 2021 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [614] => Array ( [PostID] => 23333 [post_title] => पॉल सॅलोपेक: मानवाच्या पाऊलखुणांवरून चालताना [post_content] => [post_excerpt] => एक गोष्टीवेल्हाळ पत्रकार एका दीर्घ पायी प्रवासाला निघाला आहे. अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराचं मर्म त्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासमोर कोणतं जग उलगडतं आहे? एका ध्यासाची ही न संपलेली विलक्षण गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक :अनुभव दिवाळी २०२१

प्रीति छत्रे

एक गोष्टीवेल्हाळ पत्रकार एका दीर्घ पायी प्रवासाला निघाला आहे. अष्मयुगीन मानवाच्या स्थलांतराचं मर्म त्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासमोर कोणतं जग उलगडतं आहे? एका ध्यासाची ही न संपलेली विलक्षण गोष्ट.?इथिओपियातलं ‘बौरी’ गाव आणि दक्षिण अमेरिकेतलं ‘तिएरा देल फुएगो’ हे बेट - या दोन ठिकाणांचा एकमेकांशी संबंध असण्याचं तसं काही कारण नाही. बौरी गाव आफ्रिका खंडातल्या रिफ्ट व्हॅली प्रदेशात आहे; तर, तिएरा देल फुएगो हे बेट अर्जेंटिनाच्या आणि पर्यायाने त्या खंडाच्या पार दक्षिणेला आहे.

पॉल सॅलोपेक या अमेरिकी पत्रकाराला मात्र हजारो किमी अंतरावरच्या या दोन ठिकाणांना जोडणारा एक धागा दिसला. साधारण दहा वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यात एका जगावेगळ्या प्रोजेक्टची कल्पना आली- बौरी ते तिएरा देल फुएगो असा सात वर्षांचा पायी प्रवास करायचा. हीच दोन ठिकाणं का? तर, ही अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराची वाट आहे. बौरी गावात अष्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637336256.jpg [postimage] => upload_post-1637336256.jpg [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 20 Nov 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१,इतिहास, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [615] => Array ( [PostID] => 23330 [post_title] => जन्म एका कथेचा [post_content] => [post_excerpt] => कथाबीजातून कथा निर्माण होण्याची प्रक्रिया एकढी सूक्ष्म तरल आणि धुक्याआडची असते, की त्याचा नेमका शोध घेण लेखकालाही अवघड होऊन बसतं, पण एकमात्र खरं, की त्याच्या मनात जे कथाबीज पडतं, त्याचं स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली कथा या दोन्हींचं निरीक्षण नक्कीच मनोरंजक आणि काहीसं कुतूहलपूर्ती करणार असू शकतं [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

सुटका ही कथा आणि तिची निर्मितिप्रक्रिया

********

लेखकाला कथा सुचते तरी कशी? पाल वाचकाच्या मनात एक कुतूहल असतं. तसं ते लेखकाच्या मनातही असतं, पण त्याचा तो खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याची त्याला जरुरीही वाटत नाही. कारण, जेव्हा एखादी घटना एखादा प्रसंग तो पाहतो, तेव्हा त्याच्या मनात खोलवर कुठेतरी एक बीज पडत. या बीजाचं कथेत रूपांतर होत असताना लेखक सजग नसतो आणि तसा तो असणं जस्तीचंही नसतं. त्या बीजातून कथा आकार घेताना लेखकाने जर अभ्यासकाची भूमिका घेतली तर त्याच्या कथालेखनाच्या तल्लीनतेला धक्का बसण्याची शक्यता असते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637203293.png [postimage] => upload_post-1637203293.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Nov 2021 [post_author] => 3135 [display_name] => विलास पाटील [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, रसास्वाद, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [616] => Array ( [PostID] => 14130 [post_title] => तावडे आणि मनाचं दार... [post_content] => [post_excerpt] => लता मंगेशकरांच्या ९० व्या वाढदिवशी तू म्हणालास ना, त्यांच्या शंभरीच्या कार्यक्रमालाही मीच सांस्कृतिक मंत्री असेन. [post_shortcontent] =>

रात्री विनोद तावडे घरी आले परंतु नीट बोलले नाही, नीट जेवले नाहीत म्हणून वर्षा तावडे काळजीत होत्याच, त्यानंतर ते नीट झोपलेसुद्धा नाही. सतत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होते. वर्षा तावडे सतत विचारत होत्या, ‘काय झालं. झोप नीट न यायला? एवढ्या मोठ्या राज्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात.’ तरीही तावडे झोपेनात तेंव्हा वर्षा तावडे उठल्या आणि कपाटाचं दार उघडून त्यांनी त्यातला ‘मनाला दार असतंच’ हा आपला कविता संग्रह काढला. ‘मी वाचते काही कविता, तू शांत झोप त्या ऐकत ऐकत..’ त्या तावडेंना म्हणाल्या  ‘बोचरी जोडव्याची तार येता विकासाच्या आड तारेलाच दे वळण मानू नकोस कधी हार’ कविता संग्रहातील या ओळी ऐकून तावडेंची झोप पारच पळाली. ‘नको गं, विकास हा शब्द सुद्धा आता मला ऐकावासा  वाटत नाही, तू झोप मनाची दारं बंद करून, माझ्यासाठी आशेचं एखादं दार उघडतं का ते पाहतो मी उद्या सकाळी.’ दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच तावडेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवर गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉट रिचेबल होते. तावडे अस्वस्थ झाले, मग स्वतःशीच पुटपुटले, ' वर्षा...' आतून बायको धावत आली. ‘काय हवंय? कशाला आवाज दिलास?’ तावडे म्हणाले, ‘अगं तुला आवाज नाही दिला. म्हटलं, आपण थेट ‘वर्षा’वर जाऊनच विचारावं, सकाळी सकाळीच गाठावं त्यांना.’ लगेचच तावडे उठले आणि गाडी काढून वर्षावर पोचले. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/10/collage-3.jpg [postimage] => /2019/10/collage-3.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 19 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [617] => Array ( [PostID] => 23329 [post_title] => मराठीपणाचे वैश्विक आयाम [post_content] => [post_excerpt] => मानवतेलाच नव्हे, तर चराचराला जोडणारी एकात्मता समजली आणि ती 'एकता' किंवा तो 'योग' मनातून अनुभवला, तर मराठीपणाची विविधता किंवा वेगळेपणा कसा जपायचा, याचे घडे राजकारण्यापासून घेण्याची गरज कुठे आहे? [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

आपले मराठीपण जपताना सगळे जग आपल्याविरुद्ध कट करते आहे, अशी भावना सर्वस्वी त्याज्य आहे. एवढेच नव्हे तर, ती मराठीपणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने पराकोटीची धोकादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकच व्यक्ती अनेक अस्मिता घेऊन जगत असते. आपण सगळे मराठी बाण्याचा अभिमान बाळगतो, तरी आपले नागरिकत्व व म्हणून पासपोर्ट भारतीय आहे हे विसरून कसे चालेल? शिवाय, जगाच्या कोणत्याही देशातील प्रवेशद्वारावर म्हणजे विमानतळ असो वा बंदर, तिथे आपले स्वागत भारतीय म्हणूनच होईल. मराठी म्हणून नव्हे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637203252.png [postimage] => upload_post-1637203252.png [userfirstname] => Dnyaneshwar [userlastname] => MUke [post_date] => 19 Nov 2021 [post_author] => 6231 [display_name] => ज्ञानेश्वर मुळे [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, अनुभव कथन, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [618] => Array ( [PostID] => 23310 [post_title] => भावी कादंबरीकाराच्या डायरीतली उनाड पानं [post_content] => [post_excerpt] => मास्तर होण्यापेक्षा कादंबरीकार झालेलं कधीही चांगलं, असं त्यादिवशी माझ्या मनात आणखीच पक्कं झालं. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव दिवाळी २०२१

मी आणि माझे वडील ऊसाचा रस पितोय. आमच्या घरात लोखंडी पेटी आहे तेवढीच बर्फाची लादी तिथे ठेवली आहे. अंगात कोपरी घातलेला माणूस बर्फाच्या लादीला टोच्या मारून बर्फ काढतोय आणि आमच्या ग्लासमध्ये टाकतोय. माझ्या डोक्याएवढा चुट्टयांचा ढिग साचलाय. तिथे अंगठ्यासारख्या जाड जाड पिवळ्याधमक गांधीण माश्या भुनभुन करू लागल्यायत. एक गांधीण माशी तर रस पडायचा त्या पातील्यावर बसायला पाहतेय..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635759305.jpg [postimage] => upload_post-1635759305.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 2258 [display_name] => अनिल साबळे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [619] => Array ( [PostID] => 23331 [post_title] => ऑनलाइन शाळा [post_content] => [post_excerpt] => ऑनलइन वर्गातली धम्माल मस्ती [post_shortcontent] =>

गेले वर्ष-दीड वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला या पद्धतीने शिकवण्याबाबत साशंक असलेल्या शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान शिकून घेतलं. मुलं आणि पालकही या नव्या पद्धतीला सरावली. नवं तंत्रज्ञान शिकण्याचे अनुभव, मुलांचं ऑनलाइन वर्गातलं शिकणं, त्यातल्या गमती सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्राची पानसरे -
सांग ना गं आई हा कोरोना कधी जाणार?
माझी खरी शाळा पुन्हा कधी सुरू होणार?
आता सर्व मुलांना हाच प्रश्न पडला आहे. मुले ऑनलाइन ताईंना भेटतात तेव्हा विचारतात, ‘ताई आपली शाळा कधी सुरू होणार?’ सर्व जण आता फक्त शाळा सुरू होण्याचीच वाट पाहत आहेत.
मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्यातेव्हापासून आपल्याला ऑनलाइन शिक्षण हा पर्याय स्वीकारावा लागला. सुरुवातीला थोडीशी धाकधूक होती कीहे कसे होईलआपल्याला जमेल का हे सगळेऑनलाइन शिक्षण म्हणजे नक्की कशी आणि कुठून सुरुवात करायचीजो मोबाइल वापरू नकाअसे आम्ही मुलांना सांगत होतोतोच मोबाइल आता मुलांना वापरावा लागणार होता. खूप सारे प्रश्नशंका मनात येऊन गेल्या. पण, हळुहळू उत्तरे सापडत गेली. मुलांनी कमीतकमी मोबाइल वापरावा म्हणून काय-काय करता येईल, यासाठी ऑनलाइन शाळा सुरू होण्यापूर्वी आमच्या दि शिक्षण मंडळ, गोरेगाव या संस्थेने आमच्यासोबत वेळोवेळी सभा घेतल्या. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अभ्यासक्रमविषयक धोरण ठरवले आणि आम्हांला मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही पुढील अभ्यासक्रमाचे नियोजन केले. पहिली-दुसरीचे ऑनलाइन वर्ग न घेता, मुलांना व्हॉट्सॲपवर गृहपाठासाठी विविध कृती द्याव्यात असे ठरवले. अभ्यासाचा ताण न येता मुले घरच्या घरी हसत-खेळत शिकावीत यासाठी वैविध्यपूर्ण कृती निवडल्या. त्यासाठी आम्ही ‘घरच्या घरी’ या वेबसाइटवरील कृती मुलांना दिल्या. (पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई सहस्रबुद्धे यांनी https://www.gharchyagharee.com/ ही वेबसाइट  तयार केली आहे. यात आमच्या शाळेतील ताईंच्याही काही कृती आहेत.) या कृतींमुळे फार वेळ मोबाइल न वापरता मुले शिकू लागली. तसेच, तिसरी-चौथीचे ऑनलाइन वर्ग  व  त्याची वेळ किती असावी,  हेही आम्ही ठरवले. मुलांचा स्क्रीन टाइम कमीतकमी असावा अशाप्रकारे नियोजन केले.

आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत आम्ही सर्व ताईंनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. एकमेकांचे पाठ बघणे, एकमेकांना काही गोष्टी सुचवणे, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे, व्हिडीओ तयार करणे, गूगल फॉर्म तयार करणे,  या गोष्टी आम्ही या माध्यमाची गरज लक्षात घेऊन शिकून घेतल्या. त्यानंतर आपण ऑनलाइन वर्ग  घेऊ शकतो, असा आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला.
जून महिना उजाडला. मुलांची शाळा सुरू झाली, ती ऑनलाइन. सुरुवातीला ऑनलाइन शिक्षण हे सर्वांसाठीच नवीन होते. त्यामुळे विद्यार्थी, पालक, ताई सर्वांमध्ये भीती, दडपण आणि उत्साह अशा संमिश्र भावना होत्या. पालक तर आता शिक्षक झाले होते. पालकांना पालक व शिक्षक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. मुलांना शिकवण्याची बरीचशी जबाबदारी आता पालकांवर होती. सुरुवातीला पालक अगदी मुलांच्या बाजूला बसून ऑनलाइन वर्गात काय चालते ते बघत होते. मुलांना सर्व मदत करत होते. काही मदत ही  मुलांसाठी आवश्यक होती, तर काही अनावश्यकही होती. एकदा ‘बाबाच्या मिश्या’ ही गोष्ट मुलांना वाचून दाखवली आणि बाबांच्या/काकांच्या/आजोबांच्या मिश्या या विषयावर मुलांना लिहायला सांगितले. मुलांचे लेखन वाचताना असे लक्षात आले की, काही मुलांना पालकांनी सांगितले व मुलांनी लिहिले. त्यामुळे मुलांच्या लेखनात एक गोडवा आणि मजा असते, ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. या ठिकाणी मुलांनी निरीक्षण करून लिहिणे अपेक्षित होते, पण ती प्रक्रिया घडलीच नाही. तीच गोष्ट गणिताची. मुलांना शाब्दिक उदाहरण सोडवायला दिले असता, ते वाचून, विचार करून सोडवणे अपेक्षित असते. पण, उदाहरण दिल्यानंतर काही पालकांनी लगेचच मुलांना उत्तर सांगितले. त्यामुळे मुलांना विचार करायला अवधीच मिळाला नाही. मुलांना अध्ययनात नेमकी कुठे, किती आणि कशी मदत करावी याबद्दल आम्ही पालकसभा घेऊन पालकांना माहिती दिली. तेव्हा  पालकांना हळूहळू आपली भूमिका स्पष्ट होत गेली. काही पालक खूप जबाबदारीने सर्व समजून घेत होते. पालक आणि मुले यांना मिळून करता येतील अशा कृती आम्ही गृहपाठात दिल्या. तसेच, घरातील उपलब्ध साहित्य वापरून करता येतील, अशा काही कृती  दिल्या. यामुळे मुलांसोबत नक्की काय आणि कसे करायचे, हे पालकांना समजत गेले.
पहिलीचा पहिलाच ऑनलाइन वर्ग, आसावरी ताईंनी मुलांना ‘एकशे सदतिसावा पाय’ ही गोष्ट वाचून दाखवली. पुस्तकाची पीपीटी बनवली होती. मुलांना गोष्ट आणि गोष्टीतील चित्रे फारच आवडली. मुले एकदम खूश झाली. “ताई मला गोष्ट खूप आवडली.”  - असा सर्व मुलांचा एकाच वेळी गोंधळ सुरू झाला. बरं सर्वांचे माईक सुरूच होते, आता कुठे जरा आपण वर्गात आहोत असे वाटायला लागले.
एकदा तर गंमतच झाली! ताई वर्गात शिकवत होत्या. वर्गाची वेळ संपली. ताईंनी एका मुलाला सांगितले, “तू वर्गातून बाहेर जा.” मग काय तो तिथून उठून दुसरीकडे निघून गेला. मोबाइलचा कॅमेरा सुरू, ताईनी ऑनलाइन वर्ग बंद केला नव्हता. ताई इकडून मोठ्याने सांगत होत्या “अरे मयूर, मीटिंग बंद कर’.  पण, मयूर तर हे ऐकायला तिथे हजरच नव्हता, तो केव्हाच जागेवरून उठून  गेला होता. वर्गातून जाणे म्हणजे मीटिंगमधून लेफ्ट होणे, हे अजून त्याला कळले नव्हते.
ऑनलाइनमुळे मुले एकमेकांना भेटत होती, पण ती स्वत:च्या घरातूनच. खेळायला, मजा करायला, एकत्र डबा खायला, मस्ती करायला त्यांचे मित्र सोबत नव्हते. या गोष्टीचे आम्हांलाही खूपच वाईट वाटत होते. एक मुलगा तर फक्त आपल्या लाडक्या मित्राला बघायला वर्गात यायचा. त्याचा मित्र वर्गात दिसला की त्याला खूप आनंद व्हायचा. त्यानंतर मग तो वर्गातील सर्व कृती व्यवस्थित करायचा. ज्या दिवशी मित्र नसेल, त्या दिवशी तो जरासा नाराजच असायचा. मुलांची शाळा घरात आणि मुलांचे घर शाळेत सहभागी झाले होते. प्राथमिक शाळेत सर्व संकल्पना मुलांना साहित्य वापरूनच शिकवल्या जातात. त्यामुळे मुलांच्या घरात असलेल्या साहित्याचा विचार करून पाठ घ्यावे लागले. घरातील खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मुले वर्गात वापरत होती. गणिताच्या पाठाला मोजणीचे साहित्य म्हणून मुलांनी घरातील चमचे, वाट्या, हिरवे वाटाणे, इअर बड्स, कांदे असे साहित्य वापरले. मुलांना नेहमी खूप काही बोलायचे आणि  दाखवायचे असते. ऑनलाइन वर्गातही मुले खूप बोलत होती, आपले अनुभव सांगत होती. मुलांचे बोलणे व अनुभव ऐकून ताईंनाही छान वाटत होते. शाळेत वर्गामध्ये आपल्या ताई नसतील, तर प्राथमिकची मुले अस्वस्थ होतात. ऑनलाइन वर्गातही हा अनुभव आम्हांला आला. थोडावेळ जरी ताईंनी व्हिडिओ बंद ठेवला तरी मुलांची चलबिचल सुरू होते, ते आपापसात बोलतात, “ताई कुठे गेल्या? ताई दिसत का नाहीत?” “अरे, वर्ग सुरू झालाय तो ताईंनीच सुरू केला असेल ना? ताईंच नेटवर्क गेलं असेल!”  शेवटी ताई दिसल्या की त्यांना हायसे वाटते.

नवीन संकल्पना मुलांना कशा समजतील यासाठी सर्व ताई नेहमी प्रयत्नशील असतातच. ऑनलाइन वर्गातही  सर्व ताईंनी काही गोष्टी नव्याने करून पाहिल्या. वर्गात एका जागी पूर्णवेळ मुलांना गुंतवून ठेवणे हे एक आव्हानच होते. हे लक्षात घेऊन आम्ही पहिली-दुसरीच्या वर्गांसाठी रंगीत, आकर्षक व हलणाऱ्या पीपीटी बनवल्या. वर्गात काही शारीरिक हालचाली, छोटे खेळ घेतले. काही कृती साहित्य वापरून करायला दिल्या. काही साहित्य मुलांनीच तयार केले. मुलांना  विविध गोष्टी वाचून दाखवल्या, गाणी ऐकवली. आमच्या  शाळेतील मुलांनी ऑनलाइन वर्गातही चांगल्या प्रकारे शिकावे असे आम्हांला वाटते. त्यासाठी कृतींमध्ये वैविध्य आणण्याचा आमचा प्रयत्न असतो

तसेच ऑनलाइन वर्गात सर्व मुले उपस्थित राहावीत यासाठीसुद्धा सर्व ताई अगदी सुरुवातीपासूनच पालकांच्या संपर्कात होत्या. वेळोवेळी पालकसभा घेणे,  मुलांना शाळेतून सरावपत्रिका व कलेचे  साहित्य; जसे की - रंगीत कागद, माती देणे, मुलांबद्दल काही अडचणी असतील तर पालकांसोबत चर्चा करून किंवा वेळप्रसंगी मुलांच्या घरी जाऊन  प्रत्यक्ष भेटून त्या सोडवणे - यामुळे ताई व मुले प्रत्यक्ष भेटत नसली, तरीही मुले व पालकही ताईंसोबत जोडलेले  आहेत.
पूर्ण एक वर्ष मुलांची शाळा ऑनलाइन होती, त्यामुळे ऑनलाइन वर्ग व मोबाइल या माध्यमाला मुले आता चांगलीच सरावली आहेत. आता तर  मुलांना काही साहित्य दाखवायचे असेल, तर ताई तुमचा कॅमेरा असा धरा, ताई तुम्ही व्हिडीओ स्पॉटलाइट करा, ताई तुम्ही सेटिंग अशी बदला - त्यामुळे असे होईल, अशा गोष्टी मुलेच ताईंना  सुचवतात. मुलेही शिकतात आणि ताईही…
मुले आता ऑनलाइन वर्गातील कृती स्वतंत्रपणे करतात. आता खूप कमी वेळा पालकांची मदत घ्यावी लागते. ऑनलाइनच्या निमित्ताने मुले नवीन तंत्रज्ञान शिकली आहेत, या सर्वांचा उपयोग ते भविष्यात नक्कीच करतील. लॉकडाऊनच्या काळात संपर्काचे माध्यम म्हणून ऑनलाइन शिक्षणाची मुलांच्या शिक्षणात फारच मदत झाली. पण, जसे या पद्धतीचे फायदे तसे तोटेही आहेतच.
आता मुलांचा स्क्रीनटाइम खूप वाढला आहे. मुले सतत मोबाइल घेऊन बसलेली असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतच आहे. ऑनलाइन वर्गात नेटवर्कची अडचण, मोबाइल उपलब्ध नसणे, या सर्व गोष्टींमुळे  मुलांच्या शिक्षणावर निश्चितच परिणाम होत आहे. तसेच, ऑनलाइन वर्गाची वेळ आणि प्रत्यक्ष शाळेची वेळ यामध्ये खूपच तफावत आहे. शाळेत मुले पाच तास ताईंसोबत असतात. ऑनलाइन वर्ग दोन तासांपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. शाळेत शिकवण्याची पद्धत आणि ऑनलाइन वर्गात शिकवण्याची पद्धत यातही फरक आहेच. प्रत्यक्ष शाळेत लेखन, वाचन तसेच मूर्त पद्धतीने संकल्पना शिकवून त्याचा विविध पद्धतीने सराव  घेतला जातो. त्यामुळे ती संकल्पना मुलांच्या अगदी पक्की लक्षात राहते. परंतु ऑनलाइन वर्गात वेळेअभावी तेवढा सराव घेता येत नाही किंवा पालकांनाही सरावाच्या वेगवेगळ्या पद्धतींची पुरेशी माहिती नसते. तसेच, पालकांची विषयाची  समज, कामाच्या वेळा, घरातील शैक्षणिक वातावरण, या सर्व ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता, ऑनलाइन शिक्षण  हे लहान मुलांसाठी फार उपयुक्त ठरत नाही.
सलग दीड वर्ष मुले  घरी आहेत, शाळेत गेलेली नाहीत, मोकळेपणाने खेळलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर निश्चितच परिणाम झालेला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईल, तेव्हा मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य यांचा विचार करून शिक्षकांनी पुढील नियोजन करणे आवश्यक आहे. पण सध्यातरी मुले घरीच आहेत. खेळणे ही त्यांची गरज आहे, पण आपण त्यांना मोकळेपणाने खेळायला देऊ शकत नाही. तेव्हा घरच्या घरी मुलांना मोकळे करण्यासाठी, घरात खेळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलांनी मोबाइल किती वेळ हाताळायचा, टी.व्ही किती वेळ बघायचा, याचे नियम घालून द्यायला हवेत. सध्या काही पालकांचे कार्यालयीन कामकाज घरूनच सुरू आहे. तरीही मुलांसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. मुलांसोबत त्यांच्या आवडीचे खेळ खेळणे, विविध विषयांवर गप्पा करणे, एकत्र जेवणे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, योग्य ती काळजी घेऊन जवळच्या ठिकाणी फिरायला जाणे, या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मुले आनंदी राहतील आणि त्यांचे शिकणे आनंददायी होईल.
प्राची सचिन पानसरे
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)
संपर्क क्र.  - ९६१९७२३८५४ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1637220121.jpg [postimage] => upload_post-1637220121.jpg [userfirstname] => Prachi [userlastname] => Pansare [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 6232 [display_name] => प्राची पानसरे [Post_Tags] => ऑनलाइन शाळा, मराठी शाळा, प्रयोगशील शिक्षण, प्राची पानसरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [620] => Array ( [PostID] => 23309 [post_title] => कथा : रन आऊट [post_content] => [post_excerpt] => कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी.. धूसर वातावरण. कुणीतरी मला हाका मारत होतं. आवाज तर संदीपचा होता. मागे वळून पाहिलं, तर संदीपच होता. पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता, [post_shortcontent] =>

कथा 

अनुभव दिवाळी २०२१

मोबाईलवर बराच वेळ रिंग होत होती. घाईघाईत घेतला. फोन प्रकाशचाच होता.

“हॅलो आलोक, द न्यूज इज रिअली नॉट गुड. जयंत इज सर्टनली सिंकिंग. मी काही औषधं दिली आहेत. त्यांनी काही जादू केली, तर ठीक, अदरवाइज इट्स अ लॉस्ट केस.”

“आता काय करणार, प्रकाश? जे होईल ते होईल.”

बरीच रात्र झाली होती. बेचैनीतच झोपलो.

कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी.. धूसर वातावरण. कुणीतरी मला हाका मारत होतं. आवाज तर संदीपचा होता. मागे वळून पाहिलं, तर संदीपच होता. पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता, ‘जयंत शेवटच्या घटका मोजतोय. त्याला भेट, पण काही विचारू नकोस. जे घडलं, ते घडलं. आता शेवटच्या क्षणी त्याच्या जीवाची तगमग नको होऊ देऊस..’ माझ्या मनात आलं, होता तसाच आहे की हा. दुसर्‍याची काळजी करणारा. मी त्याला म्हटलं, ‘त्याला नाही विचारणार. पण मग तू तरी सांग काय झालं होतं त्यादिवशी. रन आऊटच्या वेळी घडलं होतं तसंच झालं होतं ना त्यादिवशीही?’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635757674.jpg [postimage] => upload_post-1635757674.jpg [userfirstname] => Pradeep [userlastname] => Champanerkar [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 6109 [display_name] => प्रदीप चंपानेरकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [621] => Array ( [PostID] => 23307 [post_title] => सेल्फ पोर्ट्रेट्स नावाची प्रयोगशाळा [post_content] => [post_excerpt] => व्यक्त होण्याची उर्मी ही चित्रकलेची प्रेरणा असते. हजारो वर्षांपासून माणूस स्वत:च्या मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी चित्रांचा आधार घेत आला आहे. स्वत:चा शोध घेण्याची प्रक्रिया न संपणारी असल्याने चित्रकार सतत नव्याचा शोध घेण्याची धडपड करत असतात. अनेक चित्रकारांना सेल्फ पोर्ट्रेट करून नव्या वाटा सापडल्या आहेत. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव दिवाळी २०२१

व्यक्त होण्याची उर्मी ही चित्रकलेची प्रेरणा असतेहजारो वर्षांपासून माणूस स्वत:च्या मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी चित्रांचा आधार घेत आला आहेस्वत:चा शोध घेण्याची प्रक्रिया न संपणारी असल्याने चित्रकार सतत नव्याचा शोध घेण्याची धडपड करत असतातअनेक चित्रकारांना सेल्फ पोर्ट्रेट करून नव्या वाटा सापडल्या आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635751367.jpg [postimage] => upload_post-1635751367.jpg [userfirstname] => Subhash [userlastname] => Awachat [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 6222 [display_name] => सुभाष अवचट [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, व्यक्ती विशेष, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [622] => Array ( [PostID] => 23306 [post_title] => अगाथा अँड हर ‘लिटर ग्रे सेल्स’ [post_content] => [post_excerpt] => अगाथा ख्रिस्ती. रहस्यकथांची अनभिषिक्त महाराज्ञी अशी तिची जगभरातील ओळख. तिच्या लेखन कारकिर्दीची शताब्दी साजरी होत असताना तिच्या वाङ्मयाचे काहीसे निराळे आकलन करणारा हा लेख. [post_shortcontent] =>

अंक  : अनुभव दिवाळी २०२१

अगाथा ख्रिस्तीरहस्यकथांची अनभिषिक्त महाराज्ञी अशी तिची जगभरातील ओळखतिच्या लेखन कारकिर्दीची शताब्दी साजरी होत असताना तिच्या वाङ्मयाचे काहीसे निराळे आकलन करणारा हा लेखआजवर मानल्या गेल्या तशा अगाथाच्या कथा निव्वळ ‘सुखावह’ रहस्यकथा नाहीततर महायुद्धोत्तर भांडवलशाहीतील नैतिक पतनावर भाष्य करणार्या एका भयस्वप्नाचा पट त्यातून विणला जातोत्याविषयी..

*******

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635748590.jpg [postimage] => upload_post-1635748590.jpg [userfirstname] => Rajeshwari [userlastname] => Deshpande [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 6054 [display_name] => राजेश्वरी देशपांडे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [623] => Array ( [PostID] => 10840 [post_title] => हम बोलेगा तो.... [post_content] => [post_excerpt] => ‘‘नको बा, मी नाहीच येणार. कारण, कधी कधी मी माझ्या मनातलं बोलून जातो.’ [post_shortcontent] =>

‘प्रचार संपला. तुम्ही येणार का पत्रकार परिषदेला?’ ‘नको बा.’ ‘अहो चला ना, पाच वर्ष सगळे वाट बघताहेत. वाटल्यास आपण प्रश्न वाटून घेऊ, आणि आळीपाळीनं बोलू. एकाला तुम्ही उत्तर द्या, एकाला मी  देतो.’ ‘नको बा. मी दिसलो तर सगळे लोक मलाच प्रश्न विचारतील.’ ‘नाही हो, तसं नाही होणार. मी सांगतो ना त्यांना. आपलं ऐकतात ते लोक.’ ‘नको बा. असं समोरासमोर नको. स्टुडिओत बरं असतं. कागद असतात आपल्यासमोर, मध्ये ब्रेक घेता येतो. काही चुकीचं बोललं तर मागाहून एडिट करता येतं. मी नाही येणार पत्रकार परिषदेला. तू जा एकटाच.’ ‘पण मी म्हणतो, सारखं सारखं मीच का जायचं? कधीतरी तुम्ही पण जा ना.’ ‘नको बा. तूच जा. ‘अहो मला ते सारखे विचारतात, तुम्ही का येत नाही म्हणून. चला ना...

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/D6x8S5ZU0AEod6z.jpg [postimage] => /2019/05/D6x8S5ZU0AEod6z.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [624] => Array ( [PostID] => 23305 [post_title] => बहिणाई माझी लाडाची, लाडाची.. [post_content] => [post_excerpt] => तरल संवेदनशीलता, निसर्गाशी एकतानता आणि असामान्य कल्पनाशक्ती लाभलेल्या कवयित्री बहिणीबाई चौधरींची गाणी गेली सत्तर वर्षं भल्याभल्यांना भुरळ घालत आली आहेत. बहिणाई एवढी लाडाची का आहे, सांगताहेत अनिल अवचट. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव दिवाळी २०२१

तरल संवेदनशीलता, निसर्गाशी एकतानता आणि असामान्य कल्पनाशक्ती लाभलेल्या कवयित्री बहिणीबाई चौधरींची गाणी गेली सत्तर वर्षं भल्याभल्यांना भुरळ घालत आली आहेत. बहिणाई एवढी लाडाची का आहे, सांगताहेत अनिल अवचट.

********

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635747379.jpg [postimage] => upload_post-1635747379.jpg [userfirstname] => Anil [userlastname] => [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 337 [display_name] => अनिल अवचट [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [625] => Array ( [PostID] => 23303 [post_title] => कोरोना कल्लोळाचे १७० दिवस [post_content] => [post_excerpt] => निळं आकाश, सळसळणारा पिंपळ, खिडकीतून झेपावणारा गच्च लाल फुलांचा ट्युलिप आणि ‘हसीन’ नजाकतीत जुनी पानं झटकणारा बदाम, त्यावर फुदकणारे पक्षी आणि माझी घार रोज बघतो आणि वाटतं, ‘जिंदगी कितनी खुबसूरत है, आईये आप की जरूरत हैं।’ [post_shortcontent] =>

अंक  : अनुभव दिवाळी २०२१

‘एमआरआय’च्या गारेगार पेटीत पडलो होतो. विभिन्न लयीचं, भन्नाट बाजाचं संगीत थिरकत कानात रिचवलं जात होतं. तलवारबाज घालतात तशा घट्ट शिरेटोपात डोकं बंदिस्त होतं. अंगावर हॉस्पिटलचे कपडे लटकत होते. चटका देणार्‍या गारठ्यात अंगावर डबल लेअरचं, उबदार ब्लँकेट होतं. त्रास नव्हता, अवघडलेपण होतं. संगीताच्या प्रत्येक चढत्या-उतरत्या लाटांमध्ये अनेक आठवणी, घटना आपल्या चेहर्‍यांची उघडझाप करत गडप होत होत्या. मध्येच हाताच्या नसेत कुठलासा द्राव घुसवण्यात आला. एका सुईच्या अग्रावर किती स्मरणं असू शकतात याची तेव्हा जाणीव झाली. सुमारे तासभर हा संगीत भांगडा सुरू होता. अनुभवांच्या जात्यावर मी असा दळला जाईन, अशी आधी कधी कल्पनाही केली नव्हती. आणि अजूनही ‘सुपात’ बरंच काही शिल्लक आहे, असे संकेत डॉक्टरांच्या बोलण्यातून मिळत होते..

..या गारेगार ‘एमआरआय’ अनुभवाच्या शंभर दिवस आधी म्हणजे १७ एप्रिल २०२१ रोजी ही गोष्ट सुरू झाली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635745643.jpg [postimage] => upload_post-1635745643.jpg [userfirstname] => Mukund [userlastname] => Kulkarni [post_date] => 18 Nov 2021 [post_author] => 6221 [display_name] => मुकुंद कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२१, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1011 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२१ [ParentMagzineNameEnglish] => Maha-Anubhav-Diwali-Ank-2021 ) [626] => Array ( [PostID] => 10042 [post_title] => विंदांच्या शैलीत तंबीचा रिमिक्स [post_content] => [post_excerpt] => त्याच त्याच खड्ड्यामधे पुन्हा पुन्हा तोच पाय; जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के! [post_shortcontent] =>

सब घोडे बारा टक्के- रीमिक्स देशाची सूत्रे कोणी सांभाळावी याबाबत आपली आग्रही राजकीय मते असतात आणि आपण त्यानुसारच मतदान करतो. परंतु राजकीय विचार असणे, राजकीय मत असणे, याचा अर्थ देशात आकाराला आलेल्या सार्वत्रिक,सर्वपक्षीय राजकीय संस्कृतीला दुजोरा देणे नसते. ही विचारसरणी काळाच्या ओघात जन्माला आलेली आहे असे आपल्याला उगाचच वाटत असते. प्रत्यक्षात ती कायमच होती, अन्यथा विंदांनी १९५० च्या सुमारास ‘ सब घोडे बारा टक्के’ ही कविता केली नसती आणि ती एवढी वर्षे टिकली नसती. विंदांच्या जन्मदिनानिमित्त त्या  कवितेचे स्मरण आणि तिच्याबद्दचा आदर त्याच कवितेचा मुखडा उसना घेऊन आणि त्याच साच्यात करण्याचा हा प्रयत्न खास बहुविधच्या वाचकांसाठी- तंबी दुराई 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/04/विंदा-.jpg [postimage] => /2019/04/विंदा-.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 17 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई, विडंबन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [627] => Array ( [PostID] => 23314 [post_title] => १९७५ व १९७६ सालांतील कादंबरी - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => याचा अर्थ एवढाच की, मराठी लेखक नव्या वाटेने जाण्याचे संकल्प वगैरे सोडतात, पण ते ते साचे घेऊन मूळपदावरच येतात. [post_shortcontent] =>

अंक : ललित, एप्रिल, १९७७

लोकप्रिय’ कादंबऱ्यांचा आता जवळ जवळ एक फॉर्म्युला ठरला आहे. एकतर ती ‘थ्रिलर’च्या रूपात अवतरते किंवा ‘वासनां’चे वासना उद्दीपित करणारे चित्र तरी रेखाटते. ‘वय वर्ष तीस’, ‘स्मगलर’, ‘सर्कस’, ‘पोरका’, ‘सायोनारा’, ‘मोनालिसा’, ‘घरंदाज भुतांच्या सहवासात’, ‘अपुरे स्वप्न’ (श्रीकांत सिनकर), ‘रिवॉर्ड’, ‘दगा’, ‘इस्टेट मॅनेजर’, ‘ज्योतिबाचा नवस’ (बाबा कदम), ‘प्रतिष्ठा’, ‘वैभव’, ‘जखम’, ‘तेथे लव्हाळे वाचती’ (चंद्रकांत काकोडकर) हे आजचे लोकप्रिय कादंबरीकार ‘वासना’ आणि ‘हिंसाचार’ याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आज जीवनातील कितीतरी क्षेत्रे कादंबरीकारांना आवाहन देत आहेत. नारायण धारपांच्या दिवा मालवू नका’, ‘बहुमनी’, ‘अंगारिका’, ‘कंताचा मनोरा’, ‘द्वैत आणि चक्रावळ’ या कादंबऱ्या निराळ्या जातीच्या आहेत. त्यात वैज्ञानिक सत्याचा उपयोग करून एक थ्रिलिंग जग उभे केलेले असते. त्यामुळे धारप आपल्या कादंबरीतून एक चित्तथरारक अनुभव व्यक्त करू शकतात. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636429860.jpg [postimage] => upload_post-1636429860.jpg [userfirstname] => भालचन्द्र फडके [userlastname] => [post_date] => 17 Nov 2021 [post_author] => 6225 [display_name] => भालचन्द्र फडके [Post_Tags] => ललित, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [628] => Array ( [PostID] => 7456 [post_title] => ‘१८’ म्हणे ‘१९’ ला.... [post_content] => [post_excerpt] => मला तर वाटतं की महाभारताच्या काळातली मयसभा पवारांनीच बांधली असणार. [post_shortcontent] =>

काळरुपी अंड्याच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून २०१९चा जन्म होऊ लागला. २०१८च्या ३६५ दिवसांच्या आयुष्यातील केवळ काही घटका उरल्या होत्या. २०१९ने अंड्याच्या फुटलेल्या कवचातून बाहेर पाहात २०१८ला विचारलं, ‘काळाच्या उदरात गडप होण्याआधी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगशील की नाही? तसं तर माझ्याकडे चार्ज देताना तुला तुझा भूतकाळ माझ्या हवाली करायचा आहेच, पण माहिती देणं आणि ज्ञान देणं यातला फरक मला कळतो. गुगलता आलं की सगळी माहिती मिळते, मात्र ज्ञान देणारं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी अद्याप कृत्रिम अनुभव कुणाला तयार करता आलेला नाही.’ १८ नं १९कडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाला, ‘जन्माला येण्याआधीच तुझ्यात एवढं शहाणपण आहे हे पाहून मला बरं वाटलं, कारण तुझ्या ३६५ दिवसांत लोकांच्या शहाणपणाचा कसं लागणार आहे.’ ‘तुझ्या या पहिल्या वाक्यालाच राजकीय संदर्भांचा वास येतो आहे मला.’ ‘बरोब्बर ओळखलंस. तू तोंडातून एखादं राजकीय वाक्य काढलं रे काढलं की समोरचा माणूस त्याच्या खिशातला रबरी शिक्का काढून तुझ्या कपाळावर मारतो आणि तुझा गट कुठला ते ठरवून टाकतो. त्यातही हल्ली आपल्याला दिसतं तेच अंतिम सत्य आहे आणि इतरांनी त्यांना दिसतं ते सत्य सांगूच नये, झाकून ठेवावं, अशा मतांची माणसं संख्येनं वाढली आहेत. ज्याला आपलं पटत नाही तो आपल्या विरोधात आहे, हे नवं तत्वज्ञान आहे.’

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/final.jpg [postimage] => /2018/12/final.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 16 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => प्रासंगिक,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [629] => Array ( [PostID] => 23324 [post_title] => एक शोधयात्रा... [post_content] => [post_excerpt] => ऋण फेडायाचे राहून माझे गेले, ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले' म्हणणाऱ्या किणीकरांचे आपणही देणे लागत होतो, हे फार उशिरा कळले." अशा शब्दांत पुलंनी व्यक्त केलेली खंत किणीकरांवर आणि त्यांच्या प्रतिभेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांच्या लेखातून उपटली आहे. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

कवी, कथाकार, कथालेखक, नाटककार, कादंबरीकार चित्रपट-लेखक अशा विविध रूपांतून रॉय किणीकर अनेक प्रतिभावंतांना आणि रसिकांना भेटले, काहींना ते अवलिया वाटले, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे माणूस आणि साहित्यिक अशा दोन्ही अंगांनी दर्शन घडविणारे पुस्तक म्हणून रॉय किणीकर माणूस आणि साहित्य या पुस्तकाकडे पाहावे लागेल. हा महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचकांच्या देण्यासाठी रवींद्र घवी आणि किणीकरांचे पुत्र अनिल किणी यांनी संपादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636974415.png [postimage] => upload_post-1636974415.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 3073 [display_name] => मिलिंद जोशी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [630] => Array ( [PostID] => 23323 [post_title] => आर्त: अपेक्षा वाढवणाऱ्या सकस कथा [post_content] => [post_excerpt] => माणसामाणसांतली नाती आणि त्यांतला संवाद, असंवाद आणि विसंवाद हा मोनिकाच्या कथाचा शोधविषय आहे. त्यात तर्ककर्कश वाद मात्र नाही आणि नात्यातले सुसंवादही क्वचितच आहेत. आहे तो अभिनिवेशनहीन कुतुहलाने घेतलेला असंवादाचा अन् विसंवादाचा शोध. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

आर्त या नव्या कथासंग्रहातल्या 'श्रद्धा' आणि जन्म या आदिअंताच्या कथा मोनिका गजेंद्रगडकरच्या 'आर्त' कथासंग्रहात नव्हे तर एकूणच तिच्या आजवरच्या कथालेखनात उत्कर्षबिंदू ठराव्या अशा आहेत. सुरुवातीला 'साप्ताहिक सकाळ'च्या कथास्पर्धाच्या निमित्ताने सुरू झालेला मोनिकाचा कथाप्रवास आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहल्याचे या दोन कथा निदर्शक आहेत. गंमत म्हणजे अगदी सुरुवातीची, म्हणजे १९९६ सालची, साप्ताहिक सकाळमधली 'नातं' ही कथासुद्धा याच संग्रहात आहे. त्यामुळे मोनिकाचा एकंदर लेखनप्रवास इथे ठळकपणे समोर येतो. स्त्री लेखकल्या आधीच्या पिढीतल्या 'आयकॉन्स म्हणाच्या अशा गौरी, सानिया, कमल देसाई वगैरे लेखिकांच्या आणि मेघना, कविता वगैरे समकालीनांच्या वाटेहून निराळी आणि आपली स्वतः ची अशी वाद चोखाळणाऱ्या मोनिकाच्या कथाप्रवासाने इतर लेखिकांप्रमाणेच आपल्या पित्याच्याही (कै. विद्याधर पुंडलिक) कथालेखनाचा ठसा नाकारलेला दिसतो. माणसामाणसांतली नाती आणि त्यांतला संवाद, असंवाद आणि विसंवाद हा मोनिकाच्या कथाचा शोधविषय आहे. त्यात तर्ककर्कश वाद मात्र नाही आणि नात्यातले सुसंवादही क्वचितच आहेत. आहे तो अभिनिवेशनहीन कुतुहलाने घेतलेला असंवादाचा अन् विसंवादाचा शोध. तिच्या कथा रीतसर तिहाई वगैरे घेऊन सीमेवरच संपतात, तरी त्यात ढोबळ निर्णायकता नाही.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636974379.png [postimage] => upload_post-1636974379.png [userfirstname] => Sanjay Bhaskar [userlastname] => Joshi [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 6229 [display_name] => संजय भास्कर जोशी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०,रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [631] => Array ( [PostID] => 23326 [post_title] => अविस्मणीय इफी महोत्सव [post_content] => [post_excerpt] => भारताचा ५१वा आंतरराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी २०२१ ’संपला पण त्याच्या आभासी पडद्यावर अवतरलेल्या चित्रपटातल्या एबा ,मरियम , मेहरुनिसा , रेमन्दा ह्या अगदी वेगळ्या देश-धर्म -संस्कृतीतल्या ,स्तरातल्या आणि परिस्थितीतल्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहिल्या. [post_shortcontent] =>

भारताचा ५१वा  आंतरराराष्ट्रीय  चित्रपट महोत्सव  ‘इफ्फी २०२१  ’संपला पण त्याच्या  आभासी पडद्यावर अवतरलेल्या चित्रपटातल्या  एबा ,मरियम   , मेहरुनिसा , रेमन्दा ह्या अगदी वेगळ्या देश-धर्म -संस्कृतीतल्या ,स्तरातल्या आणि परिस्थितीतल्या व्यक्तिरेखा  मनात घर करून राहिल्या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636973914.jpg [postimage] => upload_post-1636973914.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => 51st IFFI at Goa [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [632] => Array ( [PostID] => 23290 [post_title] => अजि म्या ब्रह्म पाहिले! [post_content] => [post_excerpt] => ​श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या पलीकडे नेणारा मधु मंगेश कर्णिक यांना आलेला एक आगळा अनुभव [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

महापूजेचे निमंत्रण सर्वस्वी अनपेक्षित होते. श्री विठ्ठलाची महापूजा ही दरवर्षी फक्त मुख्यमंत्री करतात, एवढे माहीत होते. दूरदर्शनवर तिची दृश्ये पाहिली होती. पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा आपण करणार? विश्वासच बसेना. श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या पलीकडे नेणारा मधु मंगेश कर्णिक यांना आलेला एक आगळा अनुभव

********

देव धर्म आणि यांवरील श्रद्धा यांमुळे माणसाच्या जगण्याला मोठा आधार मिळतो, असे मानणारा मोठा वर्ग समाजामध्ये असतो आणि तो जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतो. व्यक्तिश: मी या वर्गामध्ये मोडतो का, याचा मी अनेकदा विचार करतो. कारण या बाबतीत माझी नेहमी द्विधा मनःस्थिती असते.

माझ्या घरी बालपणापासून मी श्रद्धाळू वातावरणात वाढलो. माझे वडील कितपत धार्मिक वृत्तीचे होते, ते मला माहीत नाही, कारण ते मी अगदी असतानाच हे जग सोडून गेले. पण ते श्रावणात गावकऱ्यांना जमवून त्यांना पोथी वाचून दाखवत, हे मला अंधूक आठवते. माझे आजोबा विवेकानंदांच्या शिकवणीच्या प्रभावाने, त्यांचा शोध घेत परागंदा झाले. आई पूर्णपणे आस्तिक आणि श्रद्धाळू. तिच्या भाविकपणाला तोड नसे. तिचे उपासतापास, व्रतवैकल्ये कधी चुकली नाहीत. एकादशी, संकष्टी, सोमवार, शनिवार हे उपवास न चुकता करी. इतके असूनही तिच्या नशिबाची दुःखे आणि अपेष्टा नाहीशी झाली नव्हती. स्वतः मी अजाण वयात जगाचे टक्केटोणपे खात वाढलो. जग स्वार्थी मतलबी असते निष्ठुर असते, याचा मी आईवडिलांचे छत्र हरपल्यापासून कोवळ्या वयात अनुभव घेतला आणि तो अनुभव दिवसेंदिवस गडदच होत गेला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635438797.png [postimage] => upload_post-1635438797.png [userfirstname] => Madhu Mangesh [userlastname] => Karnik [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 60 [display_name] => मधु मंगेश कर्णिक [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [633] => Array ( [PostID] => 23325 [post_title] => भाषाविचार - या देशाला राष्ट्रभाषा नाही (भाग २३) [post_content] => [post_excerpt] => हिंदी ही राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही [post_shortcontent] =>

“भारतीय घटनेच्या निर्मितीसमयी ‘या देशाला राष्ट्रभाषा असावी का?' आणि 'असल्यास कोणती?', या विषयावर घनघोर चर्चा झाली. हिंदीवाल्यांनी हिंदीसाठी आग्रह धरला, तर इतर प्रांतातल्या लोकांनी विशेषतः दक्षिण भारतातल्या प्रतिनिधींनी हिंदीची बळजबरी होता कामा नये, असा आग्रह धरला. या वादविवादातून देशाला कोणतीही राष्ट्रभाषा न ठरवता, हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा, इंग्रजी ही सहअधिकृत भाषा, असा निर्णय झाला.” हिंदी ही भारताची राजभाषा आहे, राष्ट्रभाषा नाही याबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार-
'मुंबई आकाशवाणी'साठी मी दर आठवड्यातून एकदा राजकीय विश्लेषक म्हणून टिपण देण्याचं काम केलं. या कामाचं मला मानधन मिळत असे. त्याचा धनादेश हमखास हिंदीतून लिहिलेला असे. दोन वर्षे मी आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या कार्यक्रम सल्लागार समितीचा सदस्य होतो. या समितीच्या बैठकांची पत्रं व इतिवृत्तं हिंदीतून यायची. या दोन्ही गोष्टींबद्दल मी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रार केली. त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की, आकाशवाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे इथले धनादेश हिंदीतून लिहिले जातात. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या इथल्या कार्यालयांतून ‘आज का हिंदी शब्द’ असे फलक लावलेले असतात. हिंदीचा एवढा गवगवा करण्याचं जे कारण सर्वसाधारणपणे दिलं जातं, ते म्हणजे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. तेव्हा आपण या गैरसमजाच्या निर्मितीमागचं कारण, त्याचे परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग, यांचा विचार करू या.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636895889.jpg [postimage] => upload_post-1636895889.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => राजभाषा, राष्ट्रभााषा, हिंदी, मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [634] => Array ( [PostID] => 7307 [post_title] => नागोबुढयाले कर्जमाफी... [post_content] => [post_excerpt] => तुले काय म्हनाचं हाये का तुले कर्ज मिळालंच नाई ?? [post_shortcontent] =>

थंडीचा कडाका वाढला म्हणून नागो बुढ्यानं फाटकी गोधडी अंगाला आणखीच घट्ट लपेटून घेतली. तुराटीच्या तट्ट्यांचं त्याचं घर थंडीला घरात शिरण्यासाठी अनेक फटींमधून आवतन देत होतं. शेवटी बाभुळीची चार दोन लाकडं गोळा करुन नागो बुढ्यानं अंगणात शेकोटी पेटवली आणि बसला हात शेकत. दोन एकराच्या तुकड्यात वर्ष कसं रेटायचं हा प्रश्न त्याच्यासमोर वर्षभरच आ वासून उभा असे. तो हात शेकत असतानाच सकाळी सकाळी त्याच्या घरी बँकेचा अधिकारी आला. साहेब घरी आला म्हणून बुढ्यानं बुढीला आवाज दिला, ‘यशोदे, चा ठिव सायेबाले.’ यशोदानं बिना दुधाचा, गुळाचा चहा जर्मनच्या पातेल्यात ठेवला. साहेबानं फुर्र फुर्र करत बशीतला चहा घशात ओतला आणि हात शेकत शेकत माहिती दिली, ‘नागो बुढ्या, तुले कर्जमाफी झाली.’ ‘काऊन झाली?’ ‘काऊन म्हणजे? सरकारले तुही दया आली म्हणून झाली.’ ‘पण माही दया सरकारले काय म्हणून येते?’ ‘बुढ्या, अबे तुह्या जिवावरतं समदं चाल्लंनं बे, तू शेतीत राबतं म्हणून लोकायच्या तोंडात चार घास जाते, लोकायच्या तोंडात चार घास जाते म्हणून भरल्या पोटी लोकं नेत्यायची भाषनं आईकते, भाषनं आईकते म्हणून मत द्याले रांगा लावते, मत द्याले रांगा लावते म्हणून सरकार येते आन् सरकार येते म्हणून तुले कर्जमाफी मिळते.’ नागोबुढ्यानच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नच जास्त होते. ‘कोनं देल्ली कर्जमाफी मले?’ ‘कोनं म्हंजे काय बे? सरकारनं देल्ली.’ ‘म्हंजी पंजानं देल्ली की कमळानं देल्ली…’ ‘या वक्ताले कमळाने देल्ली, गेल्या वक्ताले पंजानं देल्ती. मजा हाये लेका तुही तं. सरकार कोनाचंबी आसो, तुले माफी मिळतेच.’ 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/karjmafi-25_7.jpg [postimage] => /2018/12/karjmafi-25_7.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 15 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [635] => Array ( [PostID] => 7250 [post_title] => खोटाभाय अने मोटाभाय [post_content] => [post_excerpt] => त्या पाच लाख अंगठ्यातले चार लाख नव्व्यान्नव हजार अंगठे आपणच मॅनेज केलेत. [post_shortcontent] =>

खोटाभाय स्वतःच स्वतःसाठी चहा करत होते. त्यांनी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी पातेल्यात घातले. सबसिडी सरेंडर केल्याने महागात पडलेल्या गॅसची शेगडी पेटवून पातेले ठेवले. ‘पडणार’ या लोकप्रिय ब्रँडची दोन चमचे चहापत्ती  पातेल्यात घातली. तेवढ्यात बेल वाजली. चहाकडे पहावे की दार उघडायला जावे या संभ्रमात खोटाभाय पडले तेंव्हा त्यांना काही सेकंद वाटूनही गेले, किमान दार उघडण्यासाठी तरी घरी बायको असायला हवी होती. परंतु तो विचार त्यांनी लगेचच बाजूला सारला आणि ते दार उघडायला गेले. दारात मोटाभाय होते. अगदी पडेल चेहऱ्याने. खोटाभाय दारातून बाजूला होत म्हणाले, ‘आता एवढे सगळे पडले, तू आणखी चेहरा कशाला पाडतोस? ये, आत ये.’ मोटाभाय आत आले आणि सोफ्यात घुसल्यासारखे बसले किंवा बसल्यासारखे घुसले. ‘हे काय झालंय खोटाभाय?’ ‘आधी चहा पिवू, मग बोलू.’ ‘नको, मला सध्या काहीच गोड लागत नाही.’ ‘माझ्या हातचा चहा पी, मग बरं वाटेल. वाटल्यास साखर दुप्पट घालतो.’ खोटाभाय आत गेले. दूध वाढवावं की पाणी वाढवावं अशा संभ्रमात पडले, अखेर पातेल्यात पाणीच वाढवलं. उकळी आल्यावर दोन कपात चहा गाळला आणि ते कप बाहेर घेऊन आले. ‘घे, छान एक घोट घे, फ्रेश हो.’ मोटाभायनं चहाचा घोट घेतला. ‘अहाहाहाहा...खोटाभाय कधी कधी वाटतं तू चहाचाच धंदा सुरू ठेवायला हवा होता. एकदम कडक मिठी चाय. मूड बन गया.’ 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/47682095_2287436761287050_6083998166091300864_n.jpg [postimage] => /2018/12/47682095_2287436761287050_6083998166091300864_n.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 14 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [636] => Array ( [PostID] => 22626 [post_title] => वाराणसी क्लब [post_content] => [post_excerpt] => वाराणसीतला माणूस स्वतःच्या नादात असतो. त्याला जगाची फिकीर नसते. फिकीर करायचं कारणही नसतं [post_shortcontent] =>

अंक : मौज दिवाळी २००८

लेखाबद्दल थोडेसे  : 'रिपोर्ताज' हा एक अत्यंत टोकदार परिणाम साधू शकेल असा लेखनप्रकार आहे. पत्रकारिता आणि ललित लेखन या दोन वृत्तींचं योग्य मिश्रण झालं तर उत्तम रिपोर्ताज होतो. एखाद्या प्रसिद्ध परिसरात, घटनास्थळी जाऊन तेथील  सविस्तर वृत्तांत टिपण्याची एक पद्धत म्हणजे रिपोर्ताज. वाराणसी म्हटले की एक धार्मिक असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. त्या चित्राच्या आत जाऊन, श्रद्धेचा बुरखा बाजूला ठेवून पाहिलं तर काय दिसतं याचं अत्यंत जीवंत असं चित्र निळू दामले यांनी या लेखात उभं केलं आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लेखनाचा आदर्श नमूना म्हणून या लेखाकडे पाहता येईल. निळू दामले हे जगभर भटकणारे, अत्यंत लक्षपूर्वक जागतिक घडामोडी टिपणारे आणि अंतर्बाह्य भारत माहिती असणारे व्यासंगी पत्रकार-लेखक आहेत. त्यांच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांचा परिचय या दीर्घ लेखात होतो-

********

वाराणसी हा एक फक्कडपंथी लोकांचा क्लब आहे. हजारो वर्ष जुना क्लब. क्लब म्हटला म्हणजे त्या क्लबचे नियम असतात, काही अटींवरच माणसांना तिथे प्रवेश असतो. म्हणजे काही क्लबांत फक्त सूट घालणाऱ्या लोकांना प्रवेश असतो, काही क्लबांत पायात बूट घालावे लागतात वगैरे. वाराणसी क्लबच्याही अटी आहेत. त्या अटी जे पाळतात तेच वाराणसीचे खरे रहिवासी होऊ शकतात.

वाराणसी.

मी अस्सी घाटाकडे निघालो होतो. तिथे गंगेच्या काठावरच्या एका हॉटेलात मी उतरलो होतो.

अस्सी घाट असं नाव कां पडलं? असी म्हणजे तलवार. गंगेचा वाराणसीमधला प्रवाह तलवारीसारखा बाकदार आहे. त्यातलं अस्सी घाटाजवळचं वळण जरा जास्तच बाकदार असल्यानं घाटाच्या त्या भागाला ‘अस्सी घाट’ म्हणतात. हा टोकाचा घाट आहे. त्यानंतर काशी संपते.

रस्ता अरुंद. एक ट्रक गेला तरी रस्ता बंद होतो.

खड्डे. खड्ड्यांमधे आकाराची किंवा जागेची कोणतीही नियमितता नाही. मधोमध, दोन्ही कडेला. रस्त्यावर खड्डे. चार इंच ते फूटभर खोल. काही खड्डे कोरडे. त्यांतून वहान गेलं की धूळ-माती उडे. काही खड्डे काळ्या पाण्यानं म्हणजे सांडपाण्यानं भरलेले. वाहन त्यातून गेलं की वाटसरूंच्या अंगावर पाण्याचा फवारा. एका खड्ड्यात स्वच्छ पाणी. बहुधा पालिकेचा पाण्याच नळ त्या खड्ड्यात फुटला असावा. तिथं लोकांच्या अंगावर शुद्ध पाणी उडे. टॅक्सी खड्डे चुकवत चालली होती. काही खड्डे चुकवण्यात अर्थ नव्हता; कारण खड्डा चुकवण्यासाठी टॅक्सी डावीकडे किंवा उजवीकडे घेतली तर दोन्ही बाजूंना सांडपाण्याचे सांडवे. सांडपाणी किती खोल आहे ते कळत नसल्यानं रस्त्यावरचे खड्डेच त्यांतल्या त्यात सुरक्षित असा विचार करून टॅक्सीवाला त्या खड्ड्यांतूनच गाडी नेत होता. खड्ड्यांचा टॅक्सीच्या वेगावर काहीही परिणाम होत नव्हता. हायवेवर चालवावी तसा ड्रायव्हर गाडी चालवत होता. वाटाते येणारी माणसं, वाहनं यांना खच्चून शिव्या घालत होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617396431.jpg [postimage] => upload_post-1617396431.jpg [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 13 Nov 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => स्थल विशेष, मौज, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [637] => Array ( [PostID] => 22632 [post_title] => खरा राष्ट्रवाद कोणता? [post_content] => [post_excerpt] => परकीयांना ‘चले जाव’ म्हणण्याच्या तीव्र इच्छेवरच केवळ आधारलेला राष्ट्रवाद, ते परकीय काढता पाय घेतांच गडगडूं लागतो. [post_shortcontent] =>

अंक – सह्याद्री, एप्रिल १९४७

सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि द्रष्टे लेखक श्री. एच्. जी. वेल्स यांनी १९४२ मध्ये ‘मानवी प्राण्यांचे भवितव्य’ (औटलुक ऑफ होमो-सॅपिअन्स) या नावेच पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे या विषयावर त्यांनी १९३९ आणि ४० मध्ये लिहिलेल्या पुस्तकांचे एकीकरण करून वाढवलेली आवृत्ती होय. या पुस्तकांत “परतंत्र जनसमुह” (सबजेक्ट पीपल्स) या मथळ्याचा एक स्वतंत्र विभाग आहे.

हिंदी राष्ट्रवादासंबंधाने वेल्स यांनी या विभागांत पुढील उद्गार काढले आहेत-

“Indian cultural movements did not display any original contribution to world reorganization and speaking generally Indian nationalism is no sort of synthesis. It is based on a common understandable resentment at the British Imperial Government and on very little else. You cannot build a nation on a vanishing grievance.”

या उताऱ्याचा भावार्थ असा की, “हिंदुस्थानांत भिन्न धर्म आणि वंश यांच्या स्वाभाविक समन्वयावर राष्ट्रवाद आधारलेला नाही. यामुळे जागतिक पुनर्घटनेला साहाय्यभूत असा मौलिक, सांस्कृतिक आदर्श हिंदी राष्ट्रवादांतून उत्पन्न झाला नाही. ब्रिटिश साम्राज्यसत्तेच्या तिरस्कारावरच केवळ हा राष्ट्रवाद आधारलेला आहे. पण एका लौकरच नाहीशा होणाऱ्या तापदायक गोष्टीच्या आधारावर तुम्हांला राष्ट्र निर्माण करतां येणार नाही.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617739114.jpeg [postimage] => upload_post-1617739114.jpeg [userfirstname] => Gajanan Vishwanath [userlastname] => Ketkar [post_date] => 13 Nov 2021 [post_author] => 2349 [display_name] => ग. वि. केतकर [Post_Tags] => सह्याद्री, चिंतन, राजकारण, समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [638] => Array ( [PostID] => 7170 [post_title] => इतरांनी कशाला उठाठेव करावी? [post_content] => [post_excerpt] => ‘बघून घेतो’चा हा अनुभव आपल्या समाजात अगदी शालेय पातळीपासून येतो [post_shortcontent] =>

आपण भारतीय तसे एकमेकांना ‘बघून घेण्यात’ पटाईतच आहोत. कोणीच कोणाला बघून घेण्याची एकही संधी सोडत नाही, त्यालाच तर भारतात ‘एकात्मिक विकास’ असं म्हणतात. साधा आफिसातला शिपाईसुध्दा त्याच्या साहेबाला ‘बघून घेत’ असतो. म्हणजे साहेबानं जर म्हटलं की पाणी घेऊन ये, तर तो बराचवेळ टाइमपास करून, साहेबाचा घसा जोवर कोरडा पडत नाही तोवर पाणी घेऊन जात नाही. ‘एवढा वेळ का केला’ असं साहेबांनी आवाज चढवून समजा विचारलंच तर, ऑफिसात किती काम आहे, मी एकटाच काय काय करू, रोज घरी जायला उशीर होतो मला, असं गाऱ्हाणं लावतो. साहेब बिचारा त्याला ‘ठिक आहे’ म्हणून फुटवतो, कारण सगळी कारणं खरीच असतात. शिपाई गालातल्या गालात हसत मनातल्या मनात म्हणतो, ‘मला ओरडतोस का लेका? बघूनच घेतो तुला.’ ‘बघून घेतो’चा हा अनुभव आपल्या समाजात अगदी शालेय पातळीपासून येतो. एकेकाळी शाळेत ढ विद्यार्थी हा शिक्षकांसाठी आव्हान असे, आता तो संधी असतो. लगेचच शिक्षक संबंधित पाल्याच्या पालकाला निरोप पाठवतो, ‘तुमचा पाल्य अमूक तमूक विषयात कच्चा आहे, त्याला माझी शिकवणी लावा’. शिक्षकानं बायकोला आधीच सांगितलेलं असतं, दहा मुलं कच्ची आहेत आणि दहा मुलं पक्की असूनही त्यांच्या पालकांना शिकवणी हवी आहे. वीस  मुलांचे मिळून महिना दहा हजार रूपये येतील. बायकाने त्या दहा हजारांच्या खर्चाचा हिशेब करून ठेवलेला असतो.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/back.jpg [postimage] => /2018/12/back.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 13 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [639] => Array ( [PostID] => 23313 [post_title] => १९७५ व १९७६ सालांतील कादंबरी - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => या स्त्रियांपैकी शान्ता निसळ यांच्या कादंबरीने लक्ष वेधून घेतले. एक तर त्यांनी एक ‘वेगळे जग’ उभे केले आहे आणि पुनर्वसनाच्या जटिल समस्यांचा विचारही केला आहे. [post_shortcontent] =>

‘चैती’, ‘प्राजक्ता’, ‘पूर्ती’, ‘अक्षम्य’, ‘ओढ’, ‘एक मोठा एक छोटा’ या सर्व कादंबऱ्या योगिनी जोगळेकरांच्या! त्यांच्या कादंबऱ्यांतून वावरणाऱ्या व्यक्ती आदर्श असतात. हाही एक प्रकारचा भडकपणाच. त्यांची ‘चैती’ही अलौकिक स्त्री. मातेच्या निधनाचे दुःख गिळून ती पितृशोधार्थ निघते. तिला पिताजी मिळतात आणि तबलापटू जीवनसाथी मिळतो आणि वाचक धन्य धन्य होतो. जोगळेकरांच्या कादंबरीत आभाळाचे काळीज असणारी, चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या माणसांची नुसती गर्दी असते. याचा अर्थ एवढाच की, योगिनीबाईंना या जीवनाचे आकलन नीटसे झालेले नाही. सुभाषिते, व्याख्याने, भाष्ये इ. मधून मधून पेरीत एखाद कथानक रचले की कादंबरी तयार होते ही त्यांची भाबडी समजूत दिसते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636429846.jpg [postimage] => upload_post-1636429846.jpg [userfirstname] => भालचन्द्र फडके [userlastname] => [post_date] => 13 Nov 2021 [post_author] => 6225 [display_name] => भालचन्द्र फडके [Post_Tags] => ललित, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [640] => Array ( [PostID] => 23319 [post_title] => मी चोवीस तास [post_content] => [post_excerpt] => "पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू, या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत." [post_shortcontent] =>

अंतर्नाद दिवाळी २०२० अनवधान

"पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू, या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत." ********

माझीया मीपणावर पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे.. असं जे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय, ते त्यांच्यापुरतं ठीक आहे. आपल्याला त्याचा काय उपयोग? भाषणाबिषणातून श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी संतांची वचनं ठीक असतात. ज्या शैलीत आपला जीवनव्यवहार चालू आहे, त्या जीवनशैलीत विचारांचा आचारांशी संबंध जोडणं हे काही जमण्यासारखं नाही आपल्याला तुलनेनं विचारांचे टाळ कुटणं अधिक सोपं आहे आजच्या परिस्थितीत, नाहीतरी एका गालावर चापटी मारल्यावर कोणता ख्रिश्नन आज दुसरा गाल पुढं करतो? तो हातच उगारतो, तेव्हा म्हणेनात तुकाराम महाराज.... माझीया मीपणावर पडो पाषाण. आपण थोडेच संतबित आहोत! इथे आपलं पूर्ण आयुष्य मीपणावर उभारलेलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636626740.png [postimage] => upload_post-1636626740.png [userfirstname] => Avdhoot [userlastname] => Paralkar [post_date] => 13 Nov 2021 [post_author] => 6227 [display_name] => अवधूत परळकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, ललित, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [641] => Array ( [PostID] => 22715 [post_title] => कथा : नागोबा [post_content] => [post_excerpt] => कोकणांतल्या कुणबी लोककथा - दुर्गाबाईंनी अखंड भटकंती करुन या लोककथा शोधून काढल्या, लिहून काढल्या. त्यातलीच ही एक कथा आहे. [post_shortcontent] =>

अंक – रम्यकथा, मार्च १९५२

कथेबद्दल थोडेसे : आपल्या संस्कृतीच्या महानतेच्या पोकळ गप्पा मारणारे खूप असतात. आपल्या संस्कृतीचे मोठेपण शोधून  काढून, संशोधन करुन ती धरोहर एकत्र करणारी दुर्गाबाईंसारखी विदुषी दुर्मिळ. अरेबियन नाईट्ससारख्या सुरस कथा, गॉड ऑफ द रिंग्स सारखे कल्पनांच्या भराऱ्या असलेले चित्रपट, हॅरी पॉटरसारख्या विचित्र जग साकार करणाऱ्या चित्रपट मालिका यांचे आपल्याला अमाप कौतुक. परंतु या सर्व कल्पना फिक्क्या फडाव्यात एवढ्या अदभूत लोककथा आपल्याकडे आहेत. दुर्गाबाईंनी अखंड भटकंती करुन त्या शोधून काढल्या, लिहून काढल्या. त्यातलीच ही एक कथा आहे, काय धमाल, विचित्र आणि विक्षिप्त आहे, ते वाचून बघा..भारतात यावर सिनेमा काढला तर तो दक्षिणेतला एखादा दिग्दर्शकच करू शकेल..

*******

एक होता कुणबी, त्याला बायका-मुले होती. पण शेती भाती कांही नव्हती. त्यामुळे त्याची नेहमी उपासमार होत असे. त्यामुळे एके दिवशी तो अगदी कंटाळला. त्या दिवशी त्याने खांद्यावर घोंगडी टाकली आणि तो घराबाहेर पडला. आपले नशीब काढायचा त्याने निश्चय केला. वाटेंत त्याला एक कोल्हा भेटला. तो कोल्हा त्याला म्हणाला,

‘मी तुला खातो.’ त्यावर तो कुणबी त्याला म्हणाला, ‘तुला जर मला खायचेंच असले तर खुशाल खा.’

तेव्हा कोल्हा त्याला म्हणाला, ‘इतका जिवावर उदार रे कां झालास?’

कुणबी त्याला म्हणाला, ‘उदार होऊं नको तर काय करूं, बायको बामणाकडे दळणकांडण करते आणि कांही तरी कोंड्याचा मांडा करून आणते आणि आम्हांला खायला घालते. अशाने कसे होणार? मग काय करायचे?’

कोल्हा म्हणाला, ‘जा बाबा, मी नाही तुला खात. तू आपला खुशाल निघून जा.’ असे म्हणून कोल्हा निघून गेला.

कुणबी पुढे वाट चालूं लागला. वाटेने त्याला एक वाघ भेटला. वाघ त्याला म्हणाला,

‘थांब, शेतकरीदादा, तुला मी खातो.’

कुणबी म्हणाला, ‘खा बाबा. तू जर माझ्याहून बलवान आहेस तर तू मला खाणारच. मग खाल्लंस तर काय झाले?’

वाघाला नवल वाटले. त्याने विचारले, ‘का रे बाबा, एवढा जिवावर उदार का तूं?’

कुणबी म्हणाला, ‘काय करायचे, बायको बामणाकडे जाते दळण कांडण करते आणि आम्हांला चार घास घाऊ घालते. अशाने काय होणार?’

‘असे काय?’ वाघ म्हणाला. ‘तर मग मी तुला खात नाही.’ असे म्हणून वाघ निघून गेला.

कुणबी पुढे चालू लागला. त्याला लघवीला लागली. घोंगडी दगडावर ठेवून, तो लघवीला बसला. त्या दगडाखाली एक नाग होता. तो शिरला घोंगडीत. कुणब्याने घोंगडी उचलली.

घोंगडीखालून नाग म्हणाला, ‘तुला मी चावतो.’

‘डस बाबा. डसलास तर मी पांच मिनिटांत सुटेन तरी’ नागाला नवल वाटले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618938189.jpeg [postimage] => upload_post-1618938189.jpeg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => रम्यकथा, कथा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [642] => Array ( [PostID] => 22716 [post_title] => बागलांची राई [post_content] => [post_excerpt] => ‘मी’च्या घटाची शेवटची माळ ज्या दिवशी पुरी होईल त्या दिवशी माझ्याही आत्म्याची त्या मठातल्या अंधारात एक इवलीशी पिवळी पाकोळी होऊ दे. फेर धरण्यासाठी. [post_shortcontent] =>

अंक : सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

लेखाबद्दल थोडेसे : खानोलकरांना गुढत्वाचं मोठं खोल आकर्षण होतं. त्या गुढत्वात माणसाचं अस्तित्व शोधण्याची त्यांची शैलीही तेवढीच गुढ,तरल होती. खानोलकरांचे आजोबा म्हणजे धोडू यशवंत बागलकर यांच्या राईत असलेला मठ, त्या मठातील समाधीभोवतीचा ओलसर अंधार, बाजूचा पिंपळ या सर्वांनी एकत्रितरित्या खानोलकरांच्या उमलत्या वयावर गारुड केलं होतं. त्या गारुडाचं शब्दांत केलेलं हे वर्णन आहे. ते वाचता वाचता  सरसरुन अंगावर काटा उभा राहतो, पण तो भयाचा नसतो..तो असतो एका गुढ अस्तित्वाला स्पर्श केल्याच्या भावनेचा. १९७६ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या 'सत्यकथाम'ध्ये हा लेख प्रसिद्ध झाला होता.

मी जो कोणी आज अस्तित्वात आहे—थोडा असा, थोडा तसा वगैरे वगैरे—तो ‘मी’ कसाही असेन. सामान्य-असामान्य, दुष्ट-सुष्ट. त्या ‘मी’चा धागा कुठंतरी आहे. आणि प्रत्येकाच्या मनोव्यापारांची गती ही अशीच असते. त्याच्या आयुष्याच्या रथाच्या चक्रांना कुठूनतरी गती मिळालेली असते. त्या गतीवर त्याच्या जीवनव्यापारांचा गाडा चाललेला असतो. केव्हा केव्हा त्याच्या रथाची चक्रं ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’च्या जीवन-मरणाच्या संघर्षानं चिखलात रुतून बसतात. मग गीता सांगणारा साक्षात श्रीकृष्णही त्या किंकर्तव्यमूढ आत्म्याला वाचूव शकत नाही. कदाचित तोच क्षण त्याच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. पण या सगळ्या संघर्षांना धीरोदत्तपणे सामोऱ्या जाणाऱ्या आणि प्रसंगी पाठ दाखविणाऱ्या या माणसांच्या शक्तीचा, प्रकृतीचा, दौर्बल्याचा आणि विकृतीचा मूलाधार कुठंतरी असतो. मूलाधार आणि मर्मसुद्धा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619604537.jpg [postimage] => upload_post-1619604537.jpg [userfirstname] => Chitaman Trambak [userlastname] => Khanolkar [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 3451 [display_name] => चिंतामणी त्र्यंबक खानोलकर [Post_Tags] => स्थललेख, सत्यकथा, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [643] => Array ( [PostID] => 23322 [post_title] => केवळ वाचनालय नव्हे... [post_content] => [post_excerpt] => आज 'ग्रंथसखा' म्हणजे जोशीसर आणि जोशीसर म्हणजे 'ग्रंथसखा' असं सायुज्य नातं झालेलं आहे. पण ह्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली? [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

व्यक्तिचित्र

मराठी वाङ्मय व्यवहार म्हटला की आलेली मरगळ, उदासीनता आणि झपाट्याने होणारी पडझड असल्याच गोष्टी सातत्याने वाचायला व ऐकायला मिळतात. त्याचीही सवय होऊन काहीच वाटेनासं झालं आहे. असं सगळं असूनसुद्धा मनाला उभारी देणाऱ्या घटना घडत असतात. प्रश्न आहे आमच्या भावाचा, सकारात्मक पाहण्याचा... आता हे मी सर्व पुन्हा एकदा का सांगतो आहे? तर बदलापूर येथे असणाऱ्या ग्रंथसखा'ची तुम्हाला माहिती आहे काय? श्याम जोशी हे नाव कुठेतरी कानावरून गेल्यासारखं वाटतं काय?

होय, तेच बदलापूर, जेथे एके काळी ना. गो. चाफेकरांसारखा व्युत्पन्न माणूस पुर्ण सोडून आला. आपल्या आईचे स्मरण म्हणून ते दरवर्षी वाङ्मयीन श्राद्ध घालत. ज्याला पुण्याहून दत्तो वामन पोतदार यांच्यापासून ते मुंबईहून न. र फाटक यांच्यासारख्यांपर्यंतचे सगळे भिन्न प्रकृतीचे रसिक आवर्जून येत. जणू छोटसं पण उत्तम असं साहित्य संमेलनच. 'आमचा गाव बदलापुर' नावाचा ग्रंथ ज्यात एखाद्या गावाचा सांगोपांग वैध घेतला गेला आहे, असं मराठीतील पहिलं पुस्तक लिहिणारे तेच हे ना. गो. चाफेकर, पण त्यांच्यानंतर बदलापुरातील साहित्याचं वारं पडलंच.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636707448.png [postimage] => upload_post-1636707448.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, संस्था परिचय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [644] => Array ( [PostID] => 23321 [post_title] => प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत [post_content] => [post_excerpt] => 'अदभुत' प्रतिमा केवळ भड़क चित्रणातूनच निर्माण होतात. असे नाही, तर घाईघाईन व्यापक निष्कर्ष काढण्याच्या माध्यमाच्या प्रवृत्तीतूनही त्या निर्माण होतात. सर्वेक्षणे अत्यंत अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याने त्यांचे निष्कर्षही फसवेच असतात; पण वाचकांना मात्र काहीतरी 'महत्वाची माहिती मिळाल्यासारखे उगाचच वाटते. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० सोमवार, ४ फेब्रुवारी २००८. सहज टीव्ही लावला आणि  उत्तर भारतीयांविरुद्ध मुंबईत जोरदार आंदोलन सुरू असल्याची बातमी समोर आली. वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. आमचा गुन्हा तरी काय? - भयभीत झालेले उत्तर भारतीय विचारत होते. मुंबई फक्त मराठी माणसांचीच आहे का, परप्रांतातल्या दोन कोटी मराठी माणसांवर असे हल्ले झाले तर, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जात होते. निवेदकाचा स्वर गंभीर होता. याच वेळी पडद्याच्या अध्या भागात प्रत्यक्ष दंगलीची दृश्ये दाखवली जात होती. काचा फुटलेल्या टॅक्स्या, फेरीवाल्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवत असलेले दंगेखोर, काठ्या परजत धावणारे हेल्मेटधारी पोलीस, सायरनचे आवाज, दगडफेक...  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636707036.png [postimage] => upload_post-1636707036.png [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, चिंतन, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [645] => Array ( [PostID] => 23318 [post_title] => अखेरचं अवधान [post_content] => [post_excerpt] => "ज्या समाजात वाचन ही बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते; ज्या समाजात ज्ञानपीठविजेत्या व्यक्तीपेक्षा टीव्ही मालिकेतला नवा कलाकार अधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवून असतो, त्या समाजात कुणाही लेखकाला निराशेनं ग्रासलं तर नवल नाही." [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

"ज्या समाजात वाचन ही बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते; ज्या समाजात ज्ञानपीठविजेत्या व्यक्तीपेक्षा टीव्ही मालिकेतला नवा कलाकार अधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवून असतो, त्या समाजात कुणाही लेखकाला निराशेनं ग्रासलं तर नवल नाही."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636626681.png [postimage] => upload_post-1636626681.png [userfirstname] => Avdhoot [userlastname] => Paralkar [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 6227 [display_name] => अवधूत परळकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, चिंतन, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [646] => Array ( [PostID] => 7100 [post_title] => पण एकूण मजा आली.... [post_content] => [post_excerpt] => पण ती खरंच विटेच्या आकाराची होती की विटेचा केवळ आकार होता? [post_shortcontent] =>

‘जय महाराष्ट्र...’

‘जय महाराष्ट्र!’

‘अरे थांब थांब,

'जय महाराष्ट्र' ला उत्तर देण्याची घाई करू नकोस. आता आपल्याला जय महाराष्ट्र नंतर 'जय श्रीराम' सुध्दा म्हणायचं आहे.’

‘हे कधी ठरलं?’

‘कधी ते महत्वाचं नाही. ठरलं हे महत्त्वाचं. आदेश आहे.’

‘कोण? बांदेकर? ते तर हल्ली सिद्धिविनायक मंदिरात बसतात ना?’

‘हे बघ, एक तर मी तुला आदेश आहे म्हणजे, साहेबांचा आदेश आहे, असं सांगितलं होतं...’

‘आदेश साहेबांचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही,आदेशची आणि साहेबांची जवळीक माहिती आहे मला.’

‘आता काय बोलू मी? तुझी गाडी सतत भलतीकडेच वळते आहे. हे बघ, जय महाराष्ट्र नंतर जय श्रीराम सुध्दा म्हणायचं अशी ऑर्डर आहे. आता कळलं?’

‘कळलं, कळलं.’

‘आणि काय रे, आदेश म्हटल्यावर तू आधी बांदेकरांचं नाव घेतलंस ते ठिक आहे, पण ते सिद्धिविनायक मंदिरात ‘बसतात’ म्हणजे काय ? असतात म्हण की!’

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/xuntitled-1543052354-jpg-pagespeed-ic-kshzwieoo2-1543120528.jpg [postimage] => /2018/12/xuntitled-1543052354-jpg-pagespeed-ic-kshzwieoo2-1543120528.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 12 Nov 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [647] => Array ( [PostID] => 23320 [post_title] => मी भाषेच्या बिया पेरत निघालोय...! [post_content] => [post_excerpt] => आईनं माझ्या हातावर ठेवलेलं भाषेचं ‘बी’ मी माझ्या निर्मितीच्या वावरात पेरलं. [post_shortcontent] =>

भाषा जी आपण बोलतो, ऐकतो ती, इतकंच आपण जाणतो. पण यापलीकडेही भाषेची अनेक रूपे आहेत. निसर्गाच्या विविध रूपांत भाषा दडलेली आहे, समाजातील सामान्यांच्या विविध परिस्थितीत तीच भाषा हळुवार उजळत जाते. साहित्यिकांच्या भावभावनांच्या अलवार कोंदणात ही भाषा कधी आकुंचन तर कधी प्रसरण पावते. भाषेच्या या वेगळ्याच अंगाची ओळख करून देतायत ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१२’ विजेते कवी, लेखक ऐश्वर्य पाटेकर –
कवीची किंवा लेखकाची साहित्यकृती हीच त्या कवीची वा लेखकाची भाषा असते. फार तर ती समजून घ्यायला आपण भाषाकोशाचा आधार घेऊ शकू, पण भाषाकोशाची ही मर्यादा ठरावी; अशी भाषा लेखक सतत घडवीत असतो किंवा असावा! लेखक ज्या परिवेशात जगलेला, वाढलेला असतो. त्या परिवेशाचा लेखकावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. लेखकाच्या भरणपोषणाची जबाबदारीच परिवेशानं उचललेली असते. भुईवर पडलेलं शेण जसं माती घेऊन उठतं, तसंच काहीसं लेखकाच्या बाबतीत म्हणता येतं. लेखक जगतो तो परिसर, तिथला माणूस, त्याच्या भावभावना, त्याचे हर्षखेद, त्या साऱ्यांना लेखक अभिव्यक्त करत असतो. त्याने निर्माण केलेल्या प्रतिमा त्याच्या भोवतालानेच त्याला दिलेल्या असतात. अन् प्रतिमांच्या पोतावर साहित्यिकाची भाषा ठरत असते किंवा असावी. म्हणूनच की काय एक लेखक दुसऱ्या लेखकापासून वेगळा ठरत असतो. अन् त्यात भाषेचा फार मोठा वाटा असतो. मी ज्या प्रदेशात जगलोय, त्या प्रदेशाला अभिव्यक्त करण्याचा जिमा म्हणजे माझे काव्यलेखन. म्हणूनच मी माझ्या लिखाणाकडे छंद म्हणून बिलकूलही पाहू इच्छित नाही. माझं जगणं माझ्या पर्यावरणासकट व्यक्त करण्याची माझी धडपड असते. त्यात भाषेनं तिचा खूप मोठा हिस्सा सांभाळलेला असतो. मुळातून माझी धारणाच निर्मितीच्या बाबतीत स्पष्ट आहे. संवेदना, भावना आणि विचार या तिघांच्या एकत्रीकरणातून अनुभव उभा राहतो. अनुभवाला भाषा मुखरित करते. म्हणून भाषेच्या बाबतीत मी हमेशा दक्ष असतो. सतत तिच्या शोधात असतो. तो शोध एक-दोन दिवसांचा नाही. त्याला काळाची मर्यादाच नाही. दर दिवसाबरोबर तो उगवत असतो. मी भाषेच्या आसाभोवती फिरत असतो. जोपर्यंत मी लिखाणाची कृती करत राहीन, तोपर्यंत असंच चालत राहील.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636609551.jpg [postimage] => upload_post-1636609551.jpg [userfirstname] => Aishwary [userlastname] => Patekar [post_date] => 11 Nov 2021 [post_author] => 6228 [display_name] => ऐश्वर्य पाटेकर [Post_Tags] => भाषा, ऐश्वर्य पाटेकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [648] => Array ( [PostID] => 23312 [post_title] => ‘किर्लोस्कर खबर’ची जन्मकथा [post_content] => [post_excerpt] => मला वाटते, जुनी चाकोरी सोडून नवी चाकोरी सुरू करण्याचा गुण किर्लोस्करांच्या रक्तातच असावा. [post_shortcontent] =>

अंकः किर्लोस्कर, ऑगस्ट १९७०

लेखाबद्दल थोडेसे : एखाद्या उद्योगसमुहाचे स्वतःचे मासिक असावे ही संकल्पना विदेशात रूजलेली होती. ती मराठीत किर्लोस्करने सुरु केली आणि पुढे तिचा  विस्तार होत गेला. किर्लोस्कर मासिकाने केवळ त्यांच्या उद्योगसमुहाचेच नव्हे तर तमाम सुशिक्षित, सुसंस्कृत मराठी समाजाचे प्रतिनिधित्व केले. मासिकाचा विस्तार करीत स्त्री, मनोहर ही अन्य नियतकालिकेही सुरु केली. ऐतिहासिक कामगिरीनंतर काळाच्या एका टप्प्यावर मासिकांचे अवतारकार्य संपून किस्त्रीम हा एकत्रित दिवाळी अंक उरला. आता त्याचेही अस्तित्व दिसत नाही. या सगळ्याची सुरुवात कशी झाली त्याची रंजक हकीकत या संपादकीय लेखात वाचायला मिळते.

********

मासिकाच्या संपादनाची खुबी थोडक्यात सांगायची तर ते काम व भोजन वाढणाऱ्या गृहिणीचे काम यात विशेष अंतर नाही. एक कागदाचे पान तर एक केळीचे. दोन्हींवर निरनिराल्या रुचींचे व रसाचे साहित्य व चटण्या-कोशिंबिरी वाढायच्या असतात, पण त्याची जागा व प्रमाण ठराविक पाहिजे. रोजच्या भात-भाजीच्या जोडीला एक खास पक्वान्न हवे. आणि हे सर्व पदार्थ अगदी ताजेतवाने, गरमागरम पाहिजेत. या भोजनाने पोट व मन तर भरलेच पाहिजे, पण ते आरोग्याला पौष्टिकही ठरले पाहिजे. आणि या पानाभोवती सुंदर रांगोळी असली आणि हवेत उदबत्तीचा घमघमाटही सुटला असला तर कोणीही भोजनभाऊ मिटक्या मारीतच त्यावर हात मारणार.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636342446.jpg [postimage] => upload_post-1636342446.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Nov 2021 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => किर्लोस्कर,संस्था परिचय, इतिहास [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [649] => Array ( [PostID] => 23317 [post_title] => प्राण्यांनासुद्धा खेळायला आवडतं! [post_content] => [post_excerpt] => मध्यंतरी रशियामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हिमवर्षावात एका इमारतीच्या छपरावर बर्फ साठलं होतं. त्यावरून घसरगुंडी करणाऱ्या एका कावळ्याचा हा व्हिडीओ होता. कावळ्याला मेयोनीजच्या बाटलीचं झाकण कुठंतरी मिळालं होतं. ते पायात धरून, त्याचा स्केटिंग-बोर्डसारखा उपयोग करून, तो बर्फावरून घसरत खाली यायचा आणि पुन्हा ते चोचीत घेऊन छपरावर जायचा. हिवाळ्यात बर्फ पडलं की त्यात खेळायला अनेक प्राण्यांना आवडतं. ती बर्फाच्या ढिगाऱ्यावर पालथं पडून घसरगुंडी करतात. कापसासारख्या मउशार बर्फात डोकं खुपसतात. डोक्यानं तो इकडेतिकडे उडवतात. अस्वलं, पांडा वगैरे बर्फात राहणारे प्राणी तर असे खेळतातच पण आयुष्यात प्रथम बर्फ पहाणारी कुत्री-मांजरंही आनंदानं त्यात बागडतात. बर्फात खेळायला प्राण्यांना का आवडतं हे एक गूढच आहे. [post_shortcontent] =>

तुम्हा मुलांना खेळायला खूप आवडतं. शाळा सुटली की कधी एकदा वह्यापुस्तकं घरात टाकून आपण खेळायला बाहेर पडतो असं तुम्हाला होतं. तुम्हाला कदाचित माहित नसेल की अनेक प्राण्यानासुद्धा खेळायला, दंगामस्ती करायला आवडतं. कुत्रा उत्साहानं चेंडूच्या मागे धावतो हे तर तुम्ही पाहिलंच असेल. मांजराचं पिल्लू लोकरीच्या गुंड्याशी खेळतानाही तुम्ही बघितलं असेल. पण केवळ पाळीव प्राणीच नव्हे तर जंगली प्राणी, मासे, कासवं, कांगारू, खारी, कावळे, उंदीर, या सर्वाना इतकंच काय, पण सुसरीनाही खेळायला आवडतं, हे तुम्हाला माहित आहे का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636437821.jpg [postimage] => upload_post-1636437821.jpg [userfirstname] => Subodh [userlastname] => Jawadekar [post_date] => 09 Nov 2021 [post_author] => 731 [display_name] => सुबोध जावडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [650] => Array ( [PostID] => 10354 [post_title] => हिशेबी माणूस [post_content] => [post_excerpt] => पुढली पंधरा वीस मिनिटें ही माझ्या आयुष्यांतली एखाद्याचा गळा दाबून तिथल्या तिथे मुडदा पाडून टाकण्याची अनिवार इच्छा दाबून टाकण्याच्या प्रयत्नांची शिकस्त करण्यांत गेली. [post_shortcontent] =>

 अंक : वसंत - १९६० - (आकाशवाणी, पुणे केंद्राच्या सहकार्याने)'

पुलं' ही दोनाक्षरी जादू पुढ्यात आली म्हटल्यावर प्रस्तावनेची काही गरज नसते... एकेकाळी  पुलंनी आकाशवाणीवर वाचलेला आणि वसंत मासिकाने १९६० साली प्रसिद्ध केलेला हा लेख वाचा...आणि आनंद घ्या!

**********

अरसिकाला कविस्य निवेदन करण्याचा प्रसंग माझ्या कपाळी लिहू नकोस असं कोण्या संस्कृत कवीनें परमेश्र्वराला त्रिवार बजावून ठेवले आहे. पण प्रत्येक गोष्ट जेथल्या तेथें ठेवण्याचे वेड असलेल्या माणसाकडून आपल्या व्यवस्थितपणाची निवेदने ऐकण्यापेक्षा ते काम किती तरी सुसह्य म्हणावे लागेल. फारा दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला कांही निरोप वगैरे सांगायचा होता. दारांत शिरतांनाच फाटकावर बोर्ड होता – ‘आंत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ मनांत विचार आला आंत येणाऱ्यानें जर विसरूं नये तर बाहेर जाणाऱ्यानें विसरले तर चालेल काय? मी न विसरतां बागेचे फाटक लावून घेतले. आंतल्या बाजूने बोर्ड होता ‘बाहेर जाणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ ‘मनुष्यस्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे.’ मी मनांत म्हणालो, दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिकटविलेली होती. ‘घंटी एकदांच वाजवावी.’  माझ्या मित्राने घंटी एकदांच वाजविली. कांही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी ‘पायपुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा’ अशी कुठे पाटी आहे की काय हे पहात पाय पुसले. वास्तविक पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही; परंतु मला कुठेही टापटीपीचा वास आला की मी आपला त्या घरांत शिरतांना पायपुसण्याला पाय पुसून टाकतो. त्या बंगल्यांत शिरतांनाच ह्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगला अंदाज आला होता.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/109888-pfuqmfnxlt-1546703042.jpg [postimage] => /2019/05/109888-pfuqmfnxlt-1546703042.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 08 Nov 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => विनोद,वसंत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [651] => Array ( [PostID] => 7607 [post_title] => घरमालकास मानपत्र [post_content] => [post_excerpt] => जीभ हे आपले एकमेव शस्त्र आणि एकमेव भांडवल! ती वाकत होती. फाकत होती. वळवळती होती, कळवळत होती. [post_shortcontent] =>

अंक - आलमगीर दिवाळी १९५७ लेखक- पु. ल. देशपांडे ********** मालक, आपले आणि आमचे, मालक आणि भाडेकरू संबंध प्रस्थापित होऊन किती काळ लोटला हे भाड्याच्या पावत्यांवरून आपल्या सहज लक्षात येईल. वास्तविक हा संबंध कधी घडून येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. किंबहुना ज्या दिवशी आपली चाळ उभी राहिली, त्या दिवशी ‘याचि देही याचि डोळा’ आम्ही डोळ्यांपुढे जे दृश्य पाहिले ते पाहून ‘घोडा घोडा म्हणतात तो हाच का?’ ह्या चालीवर चाळ चाळ म्हणतात ती हीच का? असा प्रश्न त्या चाळीप्रमाणेच आमच्यापुढे उभा राहिला. जीवनाला विल्यम शेक्सपिअर नामक इंग्रजी नाटककाराने रंगभूमीची उपमा दिली आहे. आपली आणि आम्हा मंडळींची गाठ हा एक नाट्यप्रसंगच! संघर्ष हा नाट्याचा पाया असतो म्हणतात. पण संघर्षाची कुठलीही ठिणगी पडू न देता अनपेक्षित कलाटणी देऊन कोणत्याही प्रसंगांतून नाट्य निर्माण करण्याचे आपले कसब अजब आहे. आपला सदा प्रसन्न चेहरा. वजनी आणि मापी ऐसपैस देहसौष्ठत्व. मधूनच खांदे उडवण्याची लकब. शिवप्रभूंप्रमाणे गुडघ्यात अंमळ अधू असल्याप्रमाणे चालण्याची ढब. ह्या साऱ्या गोष्टींनी आपल्या ठिकाणी एक आगळेच व्यक्तिमत्त्व आकारून आले आहे. आपणाप्रमाणे आपले वज्रचूडेमंडित कुटुंबही! विस्तारभयामुळे मालकीणबाईसंबंधी लिहीत नाही. परंतु अहिल्यामाता, जिजामाता ह्यांच्याच तोलाचे त्यांचे मोल. आणि आपली अपत्ये! यांच्याबद्दल तर लिहावे तितके थोडेच आहे. मानपत्राच्या प्रारंभी ह्या सर्वांचे भरल्या अंत:करणाने, फुटल्या कोपऱ्यांनी, मोडल्या कंबरांनी आणि मुरगळल्या पायांनी स्मरण करून हे मानपत्र दृष्टीखालून घालावे अशी आपणास नम्र विनंती करतो. नकळत आपल्या अतिप्रेमळ सहवासातले अनेक प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहतात.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/चाळ.jpg [postimage] => /2019/01/चाळ.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 08 Nov 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => विनोद,आलमगीर,दीर्घा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [652] => Array ( [PostID] => 15124 [post_title] => साहित्यिकांचे 'पुल'कृत भविष्य १९४८ [post_content] => [post_excerpt] => अविवाहित कवींची लग्ने होऊन सुखान्तिक खंडकाव्याच्या कल्पनेला बगल मिळून शोकान्तिका लिहिण्याकडे मनाचा कल वाढेल. [post_shortcontent] =>

पु. ल देशपांडे यांनी लिहिलेला 'गाळीव इतिहास' ज्यांनी वाचला आहे त्यांना पुलंच्या साहित्यिक प्रहसनातला शाब्दिक हातोडा ठणठणपाळाच्या ठोक्यांपेक्षा कमी नाही हे लक्षात आले असेलच. पुलंनी  केवळ साहित्य आणि साहित्यिकांची, त्यांच्या वृत्तींची खिल्ली उडवणारे असे लेखन तुलनेने कमी केले, कारण त्यांच्या लेखनाचा आणि विनोदाचा पैस खूप मोठा होता. प्रस्तुत लेखात पुलंनी एकेका राशीच्या साहित्यिकांचे काल्पनिक भविष्य लिहिले आहे ते काल्पनिक म्हणावे का असा प्रश्न खरेच पडेल. मूळ भविष्य  'अभिरुची' च्या फेब्रुवारी १९४८च्या अंकात प्रसिद्ध झाले होते, ते अनेक लेखकांना आजही तंतोतंत लागू होते, हाच तर 'पुलकित' गुण. ************* अंक – अभिरुची – फेब्रुवारी १९४८एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा.” -    एकाजनार्दन यंदा चैत्रापासून नूतन वर्ष सुरू होईल. भविष्याच्या दिव्य कारगिराच्या कारखान्यांतील कालयंत्राचा एक आटा ह्या मुहूर्तावर फिरेल आणि पुढल्या वर्षी आपल्या नशिबांत काय लिहून ठेवले आहे हे जाणण्याचे कुतूहल सर्वांच्या अंतःकरणात जागृत होईल. ह्या मर्त्य सृष्टीतले प्राणिमात्र त्या अनंत लीलावतारी परमेश्र्वराच्या खेळांतली केवळ बाहुली आहेत. सारी सूत्रे तिथून हालत आहेत. बुद्धिवादाच्या कितीही वल्गना केल्या तरी शेवटी प्राक्तनी लिहिले असेल तेच घडणार. परंतु पाश्र्चात्त्य विचारांनी अंध झालेल्यांना हे कसे कळणार? फलज्योतिष्याच्या दिव्यदृष्टीने भविष्यकालाचा आलोक दृष्टीसमोर उभा करता येतो. तेव्हा त्या शास्त्राचा आपण शक्य तितका उपयोग करून घेतला पाहिजे. अज्ञानजन्य मूढतेने यच्चयावत् मानवमात्र कुठलीहि गोष्ट ‘मी करतो’ ह्या अहंमन्यतेने पछाडला गेला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/12/पुलं-.jpg [postimage] => /2019/12/पुलं-.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 08 Nov 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => विनोद,अभिरुची [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [653] => Array ( [PostID] => 23316 [post_title] => साहित्येतर व्यवहारक्षेत्रांत मराठीचा वापर [post_content] => [post_excerpt] => ज्यांच्या भवितव्याबाबत काळजी वाटावी अशाच भाषा जगात बहुसंख्येने आहेत, [post_shortcontent] =>

“आपापल्या भाषा सांभाळा, असे आवाहन युनेस्कोने जगातील भाषिक समूहांना यापूर्वीच केले आहे. भाषेचा ऱ्हास किंवा अंत हा सजीवांप्रमाणे तडकाफडकी किंवा अटळपणे होत नसला आणि त्यांना वाचवणे आपल्या हातात असले, तरी जगातील फारच थोड्या भाषा सुरक्षित आहेत असे दिसते.” भाषेचा ‘विकास’ आणि ‘ऱ्हास’ यांविषयीचा भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा चिकित्सक लेख
“युनिव्हर्सिटीत अमक्या एका परीक्षेस ज्ञानेश्वरी ठेवल्याने मराठी भाषेची वाढ होण्याची आशा बाळगणें व्यर्थ होय. या दिशेने खरा उपाय म्हटला म्हणजे सर्व अभ्यासक्रम मराठीत ठेवणें होय. ही गोष्ट शक्य नसली तरी इतर व्यवहार तरी होईल तितका आपल्या मातृभाषेत ठेवण्याचा प्रघात आम्हीं पाडला पाहिजें.”  - लोकमान्य टिळक
व्यक्तीच्या व समाजाच्या विकासात भाषेची भूमिका महत्त्वाची असते हे कोणालाही नाकारता येणार नाही. प्रगत समाजाची भाषा प्रगत असते किंवा प्रगत भाषा असलेला समाज प्रगत असतो असे म्हणता येते. एखाद्या समाजाचा विकास झालेला आहे, पण त्याच्या भाषेचा विकास झालेला नाही, असे चित्र आपणास सहसा दिसत नाही. राज्य मराठी विकास संस्थेचे घोषवाक्य आहे - ‘मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास’. घोषवाक्य अर्थपूर्ण असले तरी आपली कृती मात्र विपरीत आहे. एखाद्या प्रदेशाचा विकास आणि प्रादेशिक भाषेचा विकास ही एकात्म व अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. तशी ती असली पाहिजे. पण, जेव्हा त्यांच्या हितसंबंधांत द्वैतभाव किंवा विरोध निर्माण होतो, तेव्हा भाषेची प्रगती कुंठित होते, ती मागे पडते. मराठी भाषेशी जोडून घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी मराठीला बगल देऊन वासाहतिक परंपरेने लाभलेल्या प्रगत इंग्रजी भाषेद्वारे तो करण्याचे अघोषित धोरण आपण प्रत्यक्षात अवलंबले आहे. जणू मराठी ही महाराष्ट्राच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे. आपल्याला प्रगती करायची असेल तर इंग्रजीवाचून पर्याय नाही अशी लोकधारणाही बनत चालली आहे. अशा धोरणाने व धारणेने कदाचित महाराष्ट्राचा भौतिक विकास होईलही, पण तो मराठीचा भाषिक व सांस्कृतिक विकास असणार नाही. डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगात फाटकी वस्त्रे हे कुसुमाग्रजांनी रेखाटलेले मराठीचे दारुण चित्र, ही ह्या इंग्रजीधार्जिण्या धोरणाची अपरिहार्य परिणती आहे. मराठी भाषकांचे हक्काचे राज्य स्थापन होऊन अर्धशतक लोटले, तरी साहित्येतर व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा विकास आपण अपेक्षेप्रमाणे करू शकलो नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636349721.jpg [postimage] => upload_post-1636349721.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 08 Nov 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [654] => Array ( [PostID] => 23189 [post_title] => भाषा शिक्षण आणि शिक्षणाची भाषा [post_content] => [post_excerpt] => भाषा ही शिक्षणाला व्यापून उरणारी गोष्ट आहे. [post_shortcontent] =>

“भाषा आपले औपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या आधीपासून आपल्या आयुष्यात असते आणि शिक्षण संपल्यानंतरही असते, हे जसे खरे आहे; तसेच आपल्या एकंदर शैक्षणिक यशापयशातही ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. Educational failure is basically linguistic failure - शैक्षणिक अपयश हे मूलत:  भाषिक अपयश आहे, असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. ह्या अर्थाने भूगोलाचा किंवा इतिहासाचा शिक्षक हाही भाषेचा शिक्षक असतो. तो केवळ एका विषयाचा शिक्षक नसतो. त्या-त्या विषयाची एक भाषा, परिभाषा असते. तिची ओळख नीट झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या आकलनावर आणि अभिव्यक्तीवरही परिणाम होतो.” सांगतायत ज्येष्ठ भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब.
शिक्षणाच्या पूर्व प्राथमिक स्तरापासून भाषा शिक्षणाला एक विषय म्हणून स्थान दिले जात असले तरी, भाषा ही शिक्षणाला व्यापून उरणारी गोष्ट आहे. औपचारिक शिक्षण संपले तरी शाळेबाहेरच्या जगातील भाषाशिक्षण संपत नाही, ते  निरंतर चालूच असते. घरात, कार्यालयात, प्रवासात आपले भाषाशिक्षण चालूच असते. भाषा ही वर्धिष्णू, प्रवाही व परिवर्तनशील असल्यामुळे अमुक एक भाषा संपूर्ण आत्मसात करून झाली, असे तर मुळीच संभवत नाही. सभोवतालाशी जोडून राहाण्यासाठी व त्याचे आकलन करून घेण्यासाठी भाषाव्यवहारात नव्याने प्रविष्ट होणारे शब्दप्रयोग, रूढ शब्दांचे अर्थविस्तार, अर्थबदल यांच्याशी स्वत:ला अद्ययावत ठेवावेच लागते. मुद्रणाची, संवादाची नवी साधने आली तरी मानवी भाषा कालबाह्य झालेली नाही किंवा तिची जागा माहिती-तंत्रज्ञानाने घेतलेली नाही, हे विशेष आहे. भाषेच्या वापराला तंत्रज्ञानाने अधिक सुकर केले व नवीन आयाम दिले असले तरी भाषेचे महत्त्व अबाधित आहे. मानवी भाषेचे हे महत्त्व केवळ संवादासाठी नाही, तर ते अनेकपदरी आहे. भाषा ही आपली सामाजिक ओळख आहे. भाषा ही आपल्या ज्ञानार्जनाचे साधन आणि ज्ञाननिर्मितीचे माध्यम आहे. मानवी सर्जनशीलतेला भाषा आकार देते. व्यक्तीच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये, तसेच त्यांच्या भौतिक प्रगतीमध्ये भाषेचे मोठे योगदान आहे. असे म्हटले जाते की, अस्तित्वात असलेली प्रत्येक भाषा आपल्याला जगाकडे पाहण्याची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी देते. म्हणजे, जितक्या भाषा तितकी जगाची आकलने.
जगातील कोणत्याही शिक्षणव्यवस्थेमध्ये भाषा आणि गणित हे दोन विषय मूलभूत व अनिवार्य समजले जातात. पैकी भाषा ही संवादाचे, जगाची ओळख करून घेण्याचे, ज्ञानार्जनाचे माध्यम असते; तर गणित म्हणजे विज्ञानाची भाषा असते. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया पक्का असायला हवा; पण इतर विद्यार्थ्यांना कधी तरी गणितापासून फारकत घेता येते व ती मोठ्या प्रमाणात घेतलीही जाते. मात्र आपल्या नेहमीच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेपासून आपल्याला दूर जाता येत नाही, कारण भाषा ही आपल्या जगण्याचे, विचार करण्याचे, स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम असते. त्यामुळे भाषेची आपणास निरंतर गरज आणि सोबत लागते.
अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, राज्यातील ३३ टक्के प्राथमिक शाळांतील विद्यार्थी भाषा आणि गणित विषयांत कच्चे असल्याचे आढळून आले आहे. गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. लिहिलेले वाचता येत नाही, बोललेले समजत नाही, ऐकलेले लिहिता येत नाही, साधी बेरीज-वजाबाकी करता येत नाही. याचा अर्थ, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाच डळमळीत आहे. शिक्षण ही जर जग समजून घेण्याची, स्वत:ला अर्थपूर्ण रीतीने अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया असेल, तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भाषा आपले औपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या आधीपासून आपल्या आयुष्यात असते आणि शिक्षण संपल्यानंतरही असते, हे जसे खरे आहे; तसेच आपल्या एकंदर शैक्षणिक यशापयशातही ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. Educational failure is basically linguistic failure - शैक्षणिक अपयश हे मूलत:  भाषिक अपयश आहे, असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. ह्या अर्थाने भूगोलाचा किंवा इतिहासाचा शिक्षक हाही भाषेचा शिक्षक असतो. तो केवळ एका विषयाचा शिक्षक नसतो. त्या-त्या विषयाची एक भाषा, परिभाषा असते. तिची ओळख नीट झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या आकलनावर आणि अभिव्यक्तीवरही परिणाम होतो. विषयात हुशार असलेली मुले भाषेतही हुशार असतात आणि विषयात मागे पडलेली मुले खरे तर त्या विषयाच्या भाषेत कमी पडतात. त्यामुळेच शिक्षणातील विविध विषयांच्या अध्यापनात भाषेचा विचार महत्त्वाचा ठरतो.
सर्वसाधारणपणे, आपल्याकडचे विषय-शिक्षक विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेची जबाबदारी घेताना दिसत नाहीत. ते काम भाषाशिक्षकांचे आहे, असे त्यांना वाटत असावे. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे विषय आणि भाषा यांना परस्परांपासून अलग करता येत नाही. साहित्य, संस्कृती, व्याकरण, शुद्धलेखन आदींचा भाषा विषयाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव असला तरी, तेवढ्या शिदोरीवर विद्यार्थी अन्य विषयांचे आकलन करून घेण्यास सक्षम झाला, असे गृहीत धरता येणार नाही. विशेषत: श्रवणाकलन व लेखन ही कौशल्ये आत्मसात करायला विद्यार्थ्यांना वेळ लागतो. मातृभाषेतर माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर स्वरूपात उद्भवते. येथे विषय आणि भाषा दोन्ही सारखेच अपरिचित असल्यामुळे विद्यार्थी हतबल होतात. प्राथमिक स्तरावर सर्व विषय इंग्रजीतून समजून घेणे सर्वच विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील नसते. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. पण, मुख्य कारण म्हणजे इंग्रजी ही त्यांच्या परिसराची व सवयीची भाषा नसते. अशा अनैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांचे भाषा आणि विषयज्ञान दोन्ही कच्चे राहिले तर नवल नव्हे. तरीही प्राथमिक शिक्षणात माध्यमभाषा म्हणून प्रथम भाषेऐवजी द्वितीय भाषेचाच पालक आग्रह धरतात, हे फार विलक्षण आहे.
मातृभाषा ही प्राथमिक शिक्षणाची स्वाभाविक माध्यमभाषा असली तरी व्यवहारात विपरीत घडताना दिसते. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मागणी वाढत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ ह्या तुलनेने मागासलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही इंग्रजी शाळांची मागणी अधिक असल्याचे दिसते. हे शिक्षणशास्त्राच्या विरोधी असले तरी शासन आणि समाज ह्या दोन्हींकडून त्याचे स्वागत होताना दिसत आहे. खासगीच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळाही  इंग्रजी  किंवा सेमी-इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्यात येत आहेत. त्याला विरोध करणारे लोकच प्रवाहपतितांच्या टीकेचे लक्ष्य बनत असल्यामुळे इंग्रजीकरणाची ही लाट थोपवणे कोणाच्याच हातात राहिलेले नाही. एके काळी मराठी माध्यमातील शिक्षण हे प्रतिष्ठेचे व मुख्य प्रवाहातले शिक्षण मानले जात होते. आता ते अस्तंगत होईल की काय अशी भीती वाटावी, इतके उपेक्षित व निराधार बनले आहे. हे मराठी भाषेकरिता आणि एकूणच निकोप शिक्षणाकरिता चांगले नाही. याचे भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक दुष्परिणाम लवकरच दिसू लागतील. दिसू लागलेही आहेत.   
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांत इंग्रजी भाषेचे कितीही महत्त्व असले तरी, तिने मातृभाषा किंवा प्रथम भाषा मराठीची जागा घ्यावी, इतके ते खचितच नाही. इंग्रजी ही आपल्यासाठी द्वितीय भाषाच राहावी हेच व्यक्तिगत व सामाजिक हिताचे आहे. मानवी प्रज्ञेचा व प्रतिभेचा कमाल आविष्कार हा ज्याच्या त्याच्या प्रथम भाषेतच होऊ शकतो; द्वितीय किंवा परभाषेत नाही. मातृभाषा ही सर्वोत्कृष्टाची भाषा आहे. मात्र इंग्रजी ही आपल्या दुय्यम अभिव्यक्तीला व कामगिरीलाही अधिक पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देत असल्यामुळे तिला मातृभाषा मराठीपेक्षा अधिक पसंती मिळते. भाषा आणि समाज या दोन्हींचेही यात दीर्घकालिक नुकसान आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४०  
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

 

 

 

  

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1636345507.jpg [postimage] => upload_post-1636345507.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 08 Nov 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => भाषा शिक्षण, ज्ञानभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [655] => Array ( [PostID] => 22480 [post_title] => वहिदा, माला आणि दिवाळी [post_content] => [post_excerpt] => १९६२ साली प्रसिद्ध झालेला, ‘कलावंत आणि दिवाळी’ यांवरील प्रस्तुत लेख वाचताना ही निरागसता संपल्याची हूरहूर मात्र लागून राहते. [post_shortcontent] =>

अंक : अनुराधा, दिवाळी विशेषांक १९६२

लेखाबद्दल थोडेसे : चित्रपटांमधून राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सौहार्द हा एकेकाळी अनेकांच्या फारच जिव्हाळ्याचा विषय होता. चित्रपटसृष्टीत अनेक मुस्लिम कलावंत हिंदू नावे धारण करुन लोकप्रिय झालेले आहेत. पडद्यावर आणि प्रत्यक्ष आयुष्यातही हे कलावंत धार्मिक कट्टरतेला रजा देऊन सर्व धर्मांचे सण साजरे करत असतं. नियतकालिकांमधील लेख, मुलाखतींमधून याचे गोडवे गायले जाण्याचा तो काळ होता. कालांतराने समाजातली आणि सिनेमातलीही ती निरागसता आता संपलेली आहे. धार्मिक कट्टरतेची कोळीष्टके अशी सहजासहजी साफ होत नाहीत हे स्पष्ट झालेले आहे. १९६२ साली प्रसिद्ध झालेला, ‘कलावंत आणि दिवाळी’ यांवरील प्रस्तुत लेख वाचताना ही निरागसता संपल्याची हूरहूर मात्र लागून राहते. मराठीत फार वापरला न जाणारा ‘अंगना’ हा शब्द ( म्हणजे सुंदर अंगे असलेली अर्थात कमनिय बांध्याची तरुणी) वाचताना थोडे अडखळल्यासारखे होईल कदाचित, मात्र हा हिंदी वळणाचा एक चांगला शब्द कळल्याचे समाधानही होईल. हा लेख लिहिला गेला त्या काळात एक मराठी पत्रकार वहिदा रहमान, माला सिन्हा आदिंशी मोकळेपणी बोलत होता याचीही कल्पना येईल.
********
मूळ शीर्षक- दीपावलींतून राष्ट्रीय तादात्म्य

दिवाळीचा तो पहिला दिवस धूमधडाका चालू होता. अन् मी ज्या इमारतीत राहातो, त्या इमारतीत तर इलेक्ट्रीक फटाक्यांच्या सरींवर सरी लावल्या जात होत्या. आधीच त्यांचा कानठळ्या बसविणारा आवाज व मधल्या चौकांत चालणारी ती आतषबाजी ह्यामुळे मूळच्या आवाजांत अनेक पटीने भर पडून जीव अगदी बेजार झाला माझा. कुठे तरी दूर, त्या आवाजापासून दूर जाण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो. पण जावे त्या बाजूला तोंच प्रकार. तेव्हा नेपियन सी रोडच्या बाजूसच थोडीफार मनःशांती लाभेल म्हणून तो रस्ता मी धरला. किती निवांत वाटत होते त्या बाजूस. रात्रीची ती शांतता पलीकडील समुद्राच्या घोंघावणाऱ्या लाटांच्या आवाजानेच काय ती अधून मधून भंग पावत होती. सारे काही कसे शांत शांत होते; एवढेच नव्हे, तर दिवाळीची चाहूलही न लागेल इतका अंधेर त्या बाजूस पसरलेला होता. रस्त्यावरील विद्युत् दीपांच्या खेरीज अन्यत्र कोठे फारसा प्रकाश दृष्टिपथांत येत नव्हता. खूप अंतर चालून गेल्यावर समुद्राच्या बाजूकडील एका इमारतीच्या वरच्या कोणत्यातरी माळ्यावरील एका ब्लॉकच्या बाल्कनींत एक युवती, अन तीही मुसलमानी पेहेरावांतली

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608043106.jpeg [postimage] => upload_post-1608043106.jpeg [userfirstname] => Shantaram [userlastname] => Khale [post_date] => 06 Nov 2021 [post_author] => 5948 [display_name] => शांताराम खळे [Post_Tags] => अनुराधा, चित्रपट जगत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [656] => Array ( [PostID] => 14083 [post_title] => शतरंगीचे फूल (कोकणांतल्या कुणबी लोककथा) [post_content] => [post_excerpt] => नागव्यानेच त्या त्याच्यामागे धावत होत्या. त्या रडू लागल्या. मुलाने त्यांचे रूप पाहिले होते. [post_shortcontent] =>

दुर्गाबाई भागवतांची प्रतिमा गंभीर, विचारगर्भ अथवा लालित्यपूर्ण लेखनाची आहे. प्रसंगी एकेकाची चंपी करायला मागे पुढे न पाहणारी लेखिका म्हणूनही त्यांची ख्याती आहे.  बोधकथांचा शोध त्यांनी घेतला आणि अनेक नमुनेदार कथा त्यांच्या हाती लागल्या, त्याच शोधात त्यांना गवसलेली ही एक लोककथा. म्हटले तर मजेदार, म्हटले तर गंभीर. म्हटले तर अतर्क्य, म्हटले तर मानवी स्वभावावरील मल्लीनाथी. परंतु ती आपल्याला पुढे खेचून नेत राहते- एक होती म्हातारी. तिला होता एक मुलगा. एक दिवस काय झाले? गांवच्या राजाने पण मांडला. जो मला शतरंगीचे फूल आणून देईल त्याला अर्धे राज्य बक्षीस! शतरंगीचे फूल शंभर रंगांचे, शंभर पाकळ्यांचे, शंभर वासांचे, पृथ्वीच्या पार नागलोकांच्या देवलोकांत मिळणारे कोणी तें नजरेने पाहिले नव्हते. कोण ते आणणार? कुठून आणणार? गांवोगांवी वर्दी गेली. पण कुणी पैजेचा विडा उचलीना. मोठेमोठे राजे पण पुढे येईनात. एक दिवस मुलगा आईला म्हणाला, ‘आई, तू जा आणि विडा उचलून आण. मी जातो.’ म्हातारी म्हणाली, ‘कशाला रे बाबा? मोठमोठे राजे पुढे येत नाहीत आणि तूं कशाला जातोस? मोफत मरशील मात्र’ पण मुलगा ऐकेना. त्याने हट्ट धरला. मग म्हातारी राजवाड्यांत गेली. आणि तिने विडा उचलला. राजाला नवल वाटले. ‘म्हातारे, तू कां विडा उचलतेस? तुला शतरंगीच्या फुलाची माहिती आहे?’ म्हातारी म्हणाली, ‘मी म्हातारी. मला कुठून माहिती? मी कसची जाते? माझा मुलगा आहे, त्याने मला विडा उचलायला सांगितले म्हणून मी आले.’ मग म्हातारीने विडा मुलाला दिला. तो घेऊन मुलगा आणि म्हातारी दोघे राजवाड्यांत आले. मुलगा आईला म्हणाला , ‘पंचवीस रुपये राजाजवळ माग.’ म्हातारीने पंचवीस रुपये मागितले. राजा म्हणाला, ‘पंचवीस रुपये कसे पुरतील? दोन

[post_status] => publish [postmainimage] => /2019/12/1414489708-8809.jpg [postimage] => /2019/12/1414489708-8809.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 06 Nov 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [657] => Array ( [PostID] => 23301 [post_title] => अमेरिकेतील स्त्रीसौंदर्य स्पर्धा [post_content] => [post_excerpt] => एकंदरीत हा स्त्रीसौंदर्य स्पर्धेचा प्रकार कल्पकताप्रधान असला तरी तो केवळ कलाभिरुची निदर्शक नसतो व सोवळाही नसतो. [post_shortcontent] =>

अमेरिकेत एकूण ५२ संस्थाने आहेत. त्यातील प्रत्येक संस्थानाने स्थानिक स्पर्धा घेऊन त्यात जी पहिला क्रमांक मिळवील तिचा राष्ट्रीय स्पर्धेत समावेश करण्यात येतो. यंदा ५१ संस्थानांनी तशी निवड केली. त्यात दोन नीग्रो स्त्रियाही होत्या! या देशव्यापी स्पर्धेचे परीक्षक अकरा असतात. यात यंदा पुरुषांपेक्षा स्त्रीपरीक्षक संख्येने अधिक होते. परीक्षकांतही दोन नीग्रो स्त्रिया होत्या! परीक्षेच्या कसोट्या म्हणजे शरीराची ढब, व्यक्तिमत्व, सायंकाळी फिरायला जाताना वापरण्यात येणारा पायघोळ पोषाख आणि पोहण्याच्या वेषात प्रत्येक स्त्रीचे शारीरिक दर्शन. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्त्रीची प्रथम मुलाखत घेण्यात येते.  बोलण्याची ढब, शब्दोच्चार यांसारख्या गोष्टी प्रत्यक्ष मुलाखतीतच समजण्यसारख्या असतात. यानंतर मग परीक्षकांसमोर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात होते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635592451.jpg [postimage] => upload_post-1635592451.jpg [userfirstname] => वि.ह. कुळकर्णी [userlastname] => [post_date] => 06 Nov 2021 [post_author] => 6219 [display_name] => वि.ह. कुळकर्णी [Post_Tags] => समाजकारण, चिंतन, विश्ववेध, वसंत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [658] => Array ( [PostID] => 23311 [post_title] => देवबाभळी अनुभवताना... [post_content] => [post_excerpt] => देवबाभळीचा प्रयोग पाहताना प्रेक्षक असे काही अलगद त्यात गुंतुत जातात, नाटक संपल्यावर जेव्हा त्यांच्याच नकळत त्यांचे अश्रू गालावर घरंगळतात तेव्हा त्यांना याचा प्रत्यय येतो. अगदी तशीच प्रक्रिया माझीही या नाटकाबाबत अभिनेत्री म्हणून घडली. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१ देवबाभळीचा प्रयोग पाहताना प्रेक्षक असे काही अलगद त्यात गुंतुत जातात, नाटक संपल्यावर जेव्हा त्यांच्याच नकळत त्यांचे अश्रू गालावर घरंगळतात तेव्हा त्यांना याचा प्रत्यय येतो. अगदी तशीच प्रक्रिया माझीही या नाटकाबाबत अभिनेत्री म्हणून घडली. या नाटकाचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला म्हणता म्हणता कधी ह्या नाटकाने माझं सर्वस्व व्यापलं तेच कळलं नाही. पण प्रत्येक कलाकृती तिला हव्या त्या गोष्टी स्वतः निवडते, या बाबतीतला माझा विश्वास अगदी दृढ झाला तो देवबाभळीमुळे! 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635848473.jpg [postimage] => upload_post-1635848473.jpg [userfirstname] => Mansi [userlastname] => Joshi [post_date] => 05 Nov 2021 [post_author] => 6224 [display_name] => मानसी जोशी [Post_Tags] => प्रिय रसिक - सप्टेंबर २०२१, रसास्वाद, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [659] => Array ( [PostID] => 22466 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - लागोभागो दिवाळी! (भाग १९) [post_content] => [post_excerpt] => दिवाळी सण म्हणजे त्या अग्नीची, प्रकाशाचीच तर पूजा आहे! [post_shortcontent] =>

भारतातील सर्वच प्रांतातील हिंदू धर्मियांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. तो साजरा करण्याच्या पद्धती प्रांतानुसार भिन्न असतील, पण दिव्यांची आरास हा त्यातील समान धागा आहे. दिवा म्हणजे दीप, सूर्याचे-अग्नीचे प्रतीक, आणि ओघाने प्रकाशाचे, तेजाचे आणि आशेचेही. आदिम अवस्थेत मानवाला केवळ सूर्याच्या प्रकाशाचीच ओळख असणार. मात्र अग्नीच्या शोधाने आणि तो अग्नी आपल्यालाही निर्माण करता येऊ शकतो, या प्रचितीने माणूस हरकला नसला तरच नवल होतं. रोजच निओन साइनच्या झगमगाटात वावरणाऱ्या आपल्याला तेलाच्या दिव्याचं कौतुक दिवाळीपुरतंच उरलं असलं तरी, आदिम अवस्थेतल्या माणसासाठी अग्नीचा शोध हा मोठा चमत्कारच होता. उगवत्या सूर्यबिंबाने काळोख नाहीसा होऊन, दाही दिशा उजळण्याचा अनुभव माणसाने कित्येक वर्षं घेतला असणार आणि मग तीच प्रचिती त्याला अग्नीबाबतही आली असेल, तेव्हा सूर्याइतकाच त्याला अग्नीही पूज्य वाटला असेल. दिवाळी सण म्हणजे त्या अग्नीची, प्रकाशाचीच तर पूजा आहे! केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू यांच्याही धार्मिक विधीत विविध स्वरूपात अग्नीचे अस्तित्व दिसते.
तर अग्नीचेच एक रूप असणारा दिवा मानवासाठी शकुनाचं प्रतीक होणं स्वाभाविक होतं. जुन्या पिढीतली काही मंडळी आताही ‘दिवा विझव’ किंवा ‘मालव’ असं न म्हणता ‘दिव्याला पदर दे’, ‘फूल दे’ असा शब्दप्रयोग करतात. याचं कारण दिवा देवाप्रमाणे पवित्र असल्याने फुंकर घालून तो विझवणं अशुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे पदराने वारा घालून किंवा फूल धरून तो विझवला जातो. एवढं महत्त्व असणारा ‘दिवा’ शब्द अर्थातच संस्कृतमधील ‘दीप’पासून  - दीपो-दीव-दिवओ - असा प्रवास करत मराठीत स्थिरावला. इतर भारतीय भाषांतही थोड्याबहुत फरकाने त्याची ही रूपे दिसतात : कुमाउनी – दिवो; बंगाली आणि हिंदी – दिवा, दिया; पंजाबी – दिआ, दिवा; सिंधी – डीओ, डीअथू; गुजराती – दीवो; नेपाळी – दियो. अग्नीचेच आणखी एक रूप असणारा, मशाल या अर्थाचा ‘दिवटी’ शब्द मात्र कानडीतील ‘दीवटिगे’पासून मराठीत आला आहे.
‘दिवा’ शब्द संस्कृत ‘दीप’पासून आला, त्याप्रमाणे दिव्यांची रांग या अर्थाचा दिवाळी शब्दही संस्कृतमधील ‘दीपावलि’ (दीप+आवलि) पासून - दीपालि– दीवावली–दिवाली - या क्रमाने मराठीत आला. अन् असा एखादा शब्द एखाद्या भाषेने एकदा स्वीकारला, की त्याचा मुक्तपणे होणारा वापर बघायचा तर त्या शब्दाशी संबंधित म्हणी – वाक्प्रचार पाहणं ओघानं आलंच!
महाराष्ट्रातील दिवाळीचा सण म्हणजे, अश्विन वद्यत्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतचा म्हणजेच भाऊबीजेपर्यंतचा सण. या सणाच्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाविषयी प्रांता-प्रांतानुसार कितीतरी पौराणिक कथामिथा जोडलेल्या असल्या, तरी आपली कृषिप्रधान – पशुप्रधान संस्कृतीही त्यातून ठळकपणे अधोरेखित होताना दिसते; त्यामुळेच शेतकरी दिवाळीत गुरावासरांनाही न्हाऊमाखू घालून त्यांचीही दिवाळी साजरी करतो. शहरांतील चिनी लायटिंगचा झगमगाट आता गावागावांत पोहोचला आहे, तरी शेतकरी कुटुंबांतून अजूनही पारंपरिक पद्धतीने अंगणात शेणाचे पाच पांडव, सीता, तिचं जातं, उखळ तयार करून पूजलं जातं. या दिवसांत शेतात आलेल्या भरगच्च ज्वारीच्या कणसांची ताटं आणून आरास केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी या सगळ्यांबरोबरच अंगणातच लहानशी चूल करून दूध उतू घालवलं जातं. या सगळ्या कृती शेतकऱ्याच्या भरभराटीच्या प्रतीकच म्हणता येतील. आपल्याकडे भौगोलिक वेगळेपणामुळे दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती थोड्याफार बदलतात, या वेगळेपणात जातीनिहाय व्यवसायाशी संबंधित भरभराटीच्या विशेषांमुळेही  भिन्नता दिसते.
तसे तर सगळेच सण आनंदाचे असतात, पण दिवाळी – दसरा हे सण अधिक आनंदाचे मानले गेलेले आहेत. ‘साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या अभंगात संत तुकारामांनीही संत-भेटीच्या आनंदाची तुलना दिवाळीच्या आनंदाशी केली आहे. दसरा – दिवाळी हे सण ऐन सुगीत येतात. सुगीत फार काम असलं तरी मनासारखं धान्य आल्याने  शेतकरी सुखावलेलाही असतो, त्यामुळे त्याचं मन काहीसं सैलावतं, आळसावतं. त्याचीही ही मनःस्थिती कथन करणारी म्हण म्हणजे ‘दिवाळी दसरा, हातपाय पसरा’. नवरात्रीत उपवासाचा सात्त्विक आहार करून तोंड अळणी झालेलं असतं, त्यामुळे दसऱ्याला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात देवाला बोकड कापून झणझणीत मांसाहार खाण्याची पद्धत आहे. तेव्हा या दिवसांत दावणीच्या बोकडाचे काय विचार असतील याविषयीही एक म्हण आहे – ‘दसऱ्यातून जगू तेव्हा दिवाळीचा दिवा बघू’ – सध्याच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो तरच पुढील सुख अनुभवता येईल, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
मानवी मन भाषेचा वापर करताना कोणत्या अनुभवाची सांगड कशाशी घालेल हे सांगता येत नाही. दिवाळी आनंदाचा सण म्हणून त्याच्याइतक्याच आनंदाच्या – दसऱ्याच्या सणाशी त्याचा मेळ घालून दसरा-दिवाळीचे शब्दप्रयोग तयार झाले आहेत, तर दुसरीकडे आनंदमय दिवाळीची साधेपणाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी सणाशी तुलना करून बऱ्याच म्हणीही तयार झालेल्या दिसतात. दिवाळी हा भरभराटीचा, चैनीचा सण आहे. म्हणून तर एखादा चंगळ करत असेल तर ‘तुझी दिवाळी आहे’ असं म्हटलं जातं. किंवा, एखादा रोजच सुखात लोळत असेल तर ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग केला जातो. याउलट, शिमग्यात म्हणजे होळीत बोंब मारली जाते, आणि बोंब मारणे हे दारिद्र्याचे, अभावाचे लक्षण आहे.  यावरून जवळ धन असेल तोवर चैन करायची, नसेल तेव्हा बोंब मारायची, या अर्थाने ‘असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा’ असं म्हटलं जातं. दिवाळी-शिमग्याच्या सणांचा विशेष सांगणारी आणखीही एक म्हण आहे – ‘आधी दिवाळी मग शिमगा’. शालिवाहन कालगणनेनुसार आधी दिवाळी येते आणि वर्षाच्या अखेरीस शिमगा येतो. दिवाळीचे दिवस तसेही सुगीचे, अर्थात चैनीचे; तर वर्षाच्या शेवटी येणाऱ्या शिमग्यात सर्व खडखडाट होतो. यावरून सुबत्ता असेल तेव्हा ऊतमात केली तर शेवटी हालच वाट्याला येणार, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. तसेच दारिद्र्य आणि श्रीमंती प्रत्येक समाजात असते हे सांगताना, ‘एकाची दिवाळी तर दुसऱ्याची होळी’ असंही म्हटलं जातं. एखादा घरी अभावाचे जगत असला तरी बाहेर वावरताना तो तसे न दाखवता, आपण चैनीत असल्याचे भासवत असेल, तर अशा व्यक्तींच्या संदर्भात ‘घरात शिमगा, बाहेर दिवाळी’ असं म्हटलं जातं. काही व्यक्तींना इतरांकडून काही घेताना आनंद होतो, मात्र इतरांसाठी काही करताना त्यांचा हात आखडतो, किंवा त्यांना त्रास होतो; अशा व्यक्तींना उद्देशून ‘घेताना दिवाळी, देताना शिमगा’ म्हणण्याची पद्धत आहे. राजा सुखात राहावा म्हणून प्रजेला कष्ट घ्यावे लागतात किंवा प्रजेला नागवून राजा सुख भोगत असतो, हे सांगण्यासाठी ‘प्रजेची होळी अन् राजाची दिवाळी’ ही म्हण वापरली जाते.
‘ज्याच्या घरी काळी, त्याची सदा दिवाळी’ अशी एक मजेशीर आणि संदर्भ माहीत नसला तर अर्थाच्या अनेक शक्यता व्यक्त करणारी म्हण आहे.  म्हैस रंगाने काळी असते, म्हशीचं दूध गायीच्या दुधाहून घट्ट असतं. त्यावरून दूधदुभतं खायची चंगळ होईल या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
एखाद्याचा उद्योग – व्यवसाय तोट्यात गेला की ‘दिवाळे निघाले’, ‘दिवाळे वाजले’ असा शब्दप्रयोग केला जातो. खर्चिक, उधळ्या मनुष्याला ‘दिवाळखोर’ म्हटलं जातं. हिंदी, सिंधी, कानडी या भाषांमध्येही याच अर्थाने हा शब्दप्रयोग केला जातो. मात्र या ‘दिवाळे’चा दिवाळी सणाशी काही संबंध नाही, किंबहुना, या शब्दप्रयोगाची समाधानकारक व्युत्पत्ती कुठे आढळून आली नाही. ‘व्युत्पत्ति कोश’ आणि ‘महाराष्ट्र शब्दकोश’ दोन्हीमध्ये म्हटले आहे – कर्जबाजारी मनुष्य आपल्या घरात, दुकानात खिडकीत शेणाचा दिवा लावून तिथून निघून जातो. दिव्याच्या शेजारी तो आपल्या हिशोबाच्या वह्या ठेवतो. तो गेल्यानंतर त्याचे धनको येतात व त्याच्या वह्या पाहून त्याला ऋण परत करण्याचे सामर्थ्य नाही असे समजतात. ह्या पद्धतीवरून हा शब्द रूढ झाला असावा. मात्र कृ. पां. कुलकर्णींनी ही व्युत्पत्ती संशयास्पद वाटत असल्याचेही म्हटले आहे. त्यासाठी वाजणे, काढणे, निघणे अशी विविध क्रियापदे प्रचारात असल्याने नेमकी व्युत्पत्ती सांगताना संभ्रम निर्माण होतो.
आपण दारिद्र्यात वा संपन्नतेत कसेही जगत असू, सुखात वा दुःखात असू, फळाची अपेक्षा न करता मनुष्याने नित्य आपले काम करत राहिले पाहिजे, अशी अगदी आध्यात्मिक अर्थाचीही एक म्हण आहे – ‘लागोभागो दिवाळी’. याचा अर्थ,  लाभ होवो वा भागो म्हणजे नुकसान होवो; दिवाळी तर साजरी केलीच पाहिजे. परिणामाकडे न पाहता आपले कार्य करत राहिले पाहिजे, आपल्या कार्याला फळ लागले नाही तरी खचून जाऊ नये, आनंदाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. मात्र काही चंगळप्रेमी या म्हणीचा - परिणामांची कसलीही तमा न बाळगता आपल्या कार्यक्रमात, विशेषतः चैनीत कोणताही खंड पडू द्यायचा नाही – असा भलताच अर्थ लावतात. अर्थात, कशातून काय अर्थ काढायचा हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असलं, तरी दिवाळीनंतर शिमगा असतोच याचा मनुष्याला विसर पडता कामा नये…!
- साधना गोरे
संपर्क - ९९८७७७३८०२, sadhanagore2018@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605447476.jpg [postimage] => upload_post-1605447476.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 04 Nov 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => भाषा, शब्द व्युुत्पत्ती, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र, ज्ञानरंजन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [660] => Array ( [PostID] => 23297 [post_title] => गंगाधर गाडगीळ यांची कथा: समकालीनता, नवता आणि स्त्रीरूपे [post_content] => [post_excerpt] => गाडगीळांच्या कथा वाचताना त्यातील समकालीनतेविषयी, त्यातली नवतेविषयी आणि त्यातील अभिजातपणाविषयी कोणती वैशिष्ट्ये हाती लागतात, ह्याचा शोध काही निवडक कथांच्या आधारे (गाडगीळांच्या कथा, तलावातले चांदणे इत्यादी कथासंंग्रह) घेण्याचा प्रयत्न इथे केला आहे. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१

- डॉ. राजेंद्र नाईकवाडे

“जीवनाच्या मृत्तिकेचे सुवर्ण व्हायचे म्हणजे लेखकाच्या व्यक्‍तिमत्त्वात परिसाचे गुण असावे लागतात. त्याच्या अंगी आशयाशी इमान राखणारा खंबीर प्रामाणिकपणा तर असावा लागतोच, पण त्या आशयातली वैशिष्टयपूर्ण आकृती हुडकण्याची कल्पकताही लागते. त्याचे व्यक्‍तिमत्त्व संपन्न असावे लागते. गेल्या काही वर्षात भावे, गोखले, माडगूळकर, मोकाशी यांच्यासारख्या संपन्न व्यक्‍तिमत्त्वाच्या लेखकांनी अशाप्रकारे जीवनाकडे धाव घेतली आणि त्याच्या प्रतीतीशी इमान राखून वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती निर्माण केल्या, म्हणून मराठीत नवकथा निर्माण झाली.”  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635834742.png [postimage] => upload_post-1635834742.png [userfirstname] => राजेंद्र नाईकवाडे [userlastname] => [post_date] => 04 Nov 2021 [post_author] => 6223 [display_name] => राजेंद्र नाईकवाडे [Post_Tags] => प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [661] => Array ( [PostID] => 23296 [post_title] => रानातल्या मातीचा टिळा लावलेली कविता [post_content] => [post_excerpt] => खानदेशी जीवन पद्धती, कृषीजन संस्कृतीचं महत्त्व व सौंदर्य, गीतात्मक शब्दकळा, बोली हे भक्कमपणानं, साधेपणानं पण घनगर्द असं फक्त बहिणाबाईंच्या कवितेतून दिसतं. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१ खानदेशी जीवन पद्धती, कृषीजन संस्कृतीचं महत्त्व व सौंदर्य, गीतात्मक शब्दकळा, बोली हे भक्कमपणानं, साधेपणानं पण घनगर्द असं फक्त बहिणाबाईंच्या कवितेतून दिसतं. ही कविता जात्याच्या ओवीच्या स्वरात, निंबाच्या झोक्यावर व स्त्रियांच्या अनेक सामूहिक सण उत्सवातूनच ऐकावी. तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.  अशी ही गीतकाव्याची कुणाच्याही मनात घर करून बसलेली कविता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635833446.png [postimage] => upload_post-1635833446.png [userfirstname] => Namdev Dhondo [userlastname] => Mahanor [post_date] => 03 Nov 2021 [post_author] => 6058 [display_name] => ना. धों. महानोर [Post_Tags] => प्रिय रसिक- सप्टेंबर २०२१, रसास्वाद, ललित, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [662] => Array ( [PostID] => 23300 [post_title] => लोकमान्य स्वदेशी पेपर मिल [post_content] => [post_excerpt] => त्याचं असं झालं, सर्व इस्टेटच मी पेपर मिलला दान केली. सध्यां अगदी पोटापुरते दरमहा ५० रु. घेऊन मी हे काम करतो [post_shortcontent] =>

वरील गोष्टीला बरेच दिवस झाले. माझी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण होऊन मी एल.एल.बी.च्या टर्मस भरूं लागलो. मी बी.ए. होईपर्यंत सर्व कांही ठीक होते. बंडू (माझा सावत्र भाऊ) मला नियमितपणे पैसे पाठवीत असे. पण पुढे परिस्थिती बदलली. पैसे वेळेवर येईनात. वास्तविक आमचे घरचे उत्पन्न फार मोठे होते. बाबांच्या मागे बंडूच सर्व व्यवहार पहात असे. अजून वाटण्या वगैरे झाल्या नव्हत्या. माझ्या शिक्षणाला पैसे पुरवणे त्याचे काम होते. एक सुटीत मी घरी गेलो असतां माझ्या आईचे व वहिनीचे बरेंच बिनसलेले मी पाहिले. शिवाय बंडूही तिला टाकून बोलत असे. या सर्व प्रकारावरून आमचा एकत्र निभाव लागणे कठीण आहे हे मी ओळखले. पण शिक्षण पुरे होईपर्यंत या भानगडीत लक्ष घालावयाचे नाही असे मी आईच्या सल्ल्यावरून ठरविले होते व म्हणूनच मुद्दाम सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. शेवटच्या सहामहींत तर पैसे येण्याचे बंदच झाले. थोडीफार हंगामी नोकरी, शिकवणी, कांही उसनवार असे करून मी सेकंड एल.एल.बी. पास झालो.

त्यानंतर मी घरी गेलो व माझ्या सावत्र भावापाशी मुद्दामच बोलणे काढून त्याच्या आतांपर्यंतच्या वर्तनाचा सरळ जबाब विचारला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635591531.jpg [postimage] => upload_post-1635591531.jpg [userfirstname] => बी. के. प्रधान [userlastname] => [post_date] => 03 Nov 2021 [post_author] => 6218 [display_name] => बी. के. प्रधान [Post_Tags] => यशवन्त, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [663] => Array ( [PostID] => 23295 [post_title] => साहित्य अकादेमी फेलोशिप २०२०चे मानकरी भालचंद्र नेमाडे [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे यांच्या आजवरच्या साहित्यिक योगदानासाठी ही फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१

भारतीय साहित्य क्षेत्रात अग्रगण्य संस्था असणाऱ्या साहित्य अकादेमीने २०२० या वर्षासाठी सर्वोच्च मानाची फेलोशिप ज्येष्ठ कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते भालचंद्र नेमाडे यांना नुकतीच जाहीर केली आहे.
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635833635.png [postimage] => upload_post-1635833635.png [userfirstname] => Popular Prakashan [userlastname] => Popular Prakashan [post_date] => 02 Nov 2021 [post_author] => 6158 [display_name] => पॉप्युलर प्रकाशन [Post_Tags] => प्रिय रसिक, सप्टेंबर २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [664] => Array ( [PostID] => 23283 [post_title] => आज २००१ साली जयप्रकाश नारायण [post_content] => [post_excerpt] => जेपींना आंदोलनाच्या नेतृत्वपदी का बसवण्यात आलं? भारतीय मानस विचारांचे प्रभाव कमी स्वीकारतं, त्याला व्यक्तीची ओढ, आकर्षण फार असतं. गांधींचे विचार काय होते व ते योग्य होते की नाही याचा विचार करणारे गांधीवादी कमीच. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

१९७२ नंतर देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसची राजवट 'फेल' गेली होती आणि विरोधक पर्याय देऊ शकले नव्हते. १९६७ साली देशभर कांग्रेस विरोधाची लाट उसळली आणि अनेक राज्यांत गैरकग्रेसी सरकार आली. त्या काळातले समाजवादी व जनसंघी त्या सरकारात होते. त्यांना वेळ फार मिळाला नसला तरी त्यांना काम जमत नाही. देशाचे प्रश्न सोडवणं त्यांना जमत नाही असं लोकांना वाटलं, काँग्रेस आणि विरोधक दोघंही सारखेच 'बेकार' आहेत अशी भावना लोकांमध्ये पसरली.

देशात बेकारी वाढत होती. विषमता वाढत होती. खेड्यांची देना होत होती. अडाणीपण वाढत होतं. आरोग्याची हेळसांड झाली होती. भ्रष्टाचारानं कळस गाठला होता. थोडक्यात असे की देश हलाखीत होता. परिस्थिती वाईट आहे आणि राजकीय पक्ष त्यातून वाट काढू शकत नाहीत ही भावना देशात, विशेषतः तरुणांत, बळावली. राजकारण, राजकीय पक्ष, पुढारी यांना लोक विटले होते. संतापलेली मुलं रस्त्यावर उतरली आणि गुजरातेत नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. आंदोलनाचा राग सर्वच राजकीय पक्षावर होता.

अचानक जेपी या आंदोलनाच्या नेतृत्वपदी पोचले. तरुणांनी त्यांना ओढून नेतृत्वपदी बसवलं जेपी तयार नव्हते. परंतु तरुणांची, देशाची दैना पाहवत नसल्यानं ते आंदोलनात पडले. देशातली परिस्थिती आमूलाग्र बदलली पाहिजे, संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे, किरकोळ बदलानं भागणार नाही, केवळ एका राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची सत्ता घालवून उपयोगाची नाही, मुळातून समाजात । बदल केला पाहिजे असं ते म्हणाले, नवनिर्माण आंदोलनाचे रूपांतर त्यांनी संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात केलं. चिमणभाई पटेल आणि इंदिरा गांधींच्या सरकारविरोधातलं आंदोलन त्यांनी पक्षीय परिघाबाहेर नेऊन सर्वसमावशेक केलं.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635662673.png [postimage] => upload_post-1635662673.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 01 Nov 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, राजकारण, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [665] => Array ( [PostID] => 23302 [post_title] => संवेदनशील वाचक घडण्यासाठी... [post_content] => [post_excerpt] => ग्रंथ हेच गुरू आणि ते आपल्या जवळचे मित्र आहेत. [post_shortcontent] =>

“पुस्तक विकत घेऊन वाचण्याची अंगभूत सवय लागण्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही. शक्य होतील तेवढी पुस्तकं आवर्जून घरी आणली पाहिजेत; कारण घरात पुस्तकं दिसली तर ती उघडून बघण्याची, वाचण्याची प्रेरणा मुलांना मिळेल. जिज्ञासेपोटी मोकळ्या वेळेचा, सुट्टीचा त्यांचा काळ पुस्तकांच्या सानिध्यात जाईल. त्यासाठी घराची एक भिंत, एक कोपरा समृद्ध अशा ग्रंथांनी व्यापलेला असावा. जेथे काही आनंदाचे क्षण आपल्याला नक्कीच अनुभवता येतील. आपल्याच घरातील या ग्रंथालयात ‘अक्षरांची ही सुमने’ सर्वांनाच जगण्याचा सुगंध देत राहतील.” आपल्या जीवनातील पुस्तकांचं विविधांगी महत्त्व सांगतायत खोपोलीच्या के. एम. सी. महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नवरे -
भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशानुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा जागृत व्हावी, त्यांच्यात वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. शाळा-महाविद्यालये यांच्याबरोबरच सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक संस्था या कार्यालयांनी देखील या दिनाला विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना शासनातर्फे दिल्या जातात. या निमित्ताने सध्याचा वाचनव्यवहार, काय वाचावं, वाचनाचं महत्त्व आणि वाचन चळवळ रुजविण्यासाठी सर्वांनी मिळून स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रयत्न याबाबतची गरज व्यक्त होते.
वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही वाचन प्रेरणा विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात सशक्त व सक्षम अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. प्रत्येकाला वाचनाचे महत्त्व मान्य असते, पण कृती करताना अनेक कारणे पुढे येतात. नेमकी सुरुवात कशी करावी, काय वाचावं? असे अनेक प्रश्न असतात. ‘वाचायचं तर आहे, पण जमत नाही, वेळ मिळत नाही’, असं म्हणणारे आपण टी.व्ही. आणि आता मोबाइल यात मात्र तासन्-तास वेळ वाया घालवतो. आजच्या धावपळीच्या युगात थोड्या प्रयत्नांनी, वेळेचं नियोजन करून आपण पुस्तकांशी असलेलं नातं अधिक घट्ट करू शकतो. काय आणि कसं वाचावं? या प्रश्नाचं साधं-सोपं उत्तर आपल्या आवडीनुसार सहज उपलब्ध होईल ते वाचावं, असं देता येईल. वाचनाला सुरुवात होणं महत्त्वाचं! वाचनाची आवड हवी, हळूहळू ती जोपासता येईल आणि आवडीने चांगलं वाचलंही जाईल. मन, बुद्धी, भावना व विचार यांचं भरणपोषण होईल, असं प्रयत्नपूर्वक वाचता येईल. वाचनानं माणसाचं जीवन समृद्ध होतं. नव्या जगाची ओळख, आव्हानं स्वीकारण्याची प्रेरणा, असं बरंच काही पुस्तकं आपल्याला देत असतात. त्यासाठी वाचनाची आवड मात्र हवी. कारण, आवड लागलीच नाही, जाणीवपूर्वक लावली गेली नाही, तर सारं काही उपलब्ध असूनही आपण पुस्तकांपासून दूरच राहू. म्हणून वाचन हे दैनंदिन जीवनाचा भाग होणं आवश्यक आहे.
आणखी एक म्हणजे, काय-काय वाचायचं आहे, याची एक यादी मनात किवा लिखित स्वरूपात करता येईल. हातातलं पुस्तक संपण्याआधी दुसरं पुस्तक तयार असलं पाहिजे. असं जर केलं नाही तर तुमची वाचनाची सवय मोडू शकते. पुस्तकांची निवड ही जशी उत्सुकतेतून होईल, तशीच ती इतरांशी केलेल्या चर्चेतूनही करता येईल. सध्या वर्तमानपत्रातील रविवार पुरवण्यांतून येणारी ग्रंथपरीक्षणे, ई-बुकच्या स्वरूपात मोबाइल आणि इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होणारी पुस्तके आपल्याला वाचनासाठी निवडता येतील. वाचण्यासाठी घेतलेले पुस्तक वेळेतच पूर्ण करणे म्हणजे त्या पुस्तकाला योग्य न्याय देण्यासारखे आहे. नाहीतर कितीतरी दिवस, महिने पुस्तक घरात पडून असतं, पण ते वाचून पूर्ण होत नाही. त्यासाठी पुस्तक वाचून पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ ठरवावी लागेल.  मी या वर्षी किती पुस्तके वाचली, आणखी किती वाचायची आहेत, याचा आढावा अधूनमधून घ्यायला हवा.
आपल्याकडे आजही ग्रंथव्यवहाराला नगण्य स्थान दिलं जातं. पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा व्यवहार, छंद आजही आपल्या अंगवळणी पडलेला दिसत नाही. त्यासाठी केवळ एका दिवसापूरता हा उपक्रम मर्यादित न राहता सातत्याने सर्वांनीच हा ‘वाचनाचा मूल्यसंस्कार’ अव्याहतपणे स्वीकारायला हवा. आजच्या काळात नवी पिढी ग्रंथांपासून, वाचनापासून काहीशी दूर जाताना दिसते आहे. दूरचित्रवाणी व समूह माध्यमांच्या प्रभावातून शाळा-कॉलेजमधले विद्यार्थी व मोठी माणसंही वाचनापासून फटकून राहताहेत, हे वास्तव सर्वत्र दिसते. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काही वाचायचं नसतं (ते तरी कुठे व्यवस्थित समजून वाचलं जातं), असं मानणारी नवी संस्कृती उदयाला येऊ लागली आहे. त्यातूनच केवळ कागदोपत्री उच्चशिक्षित झालेली पिढी घडू नये, यासाठी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आहेच. त्यासाठी कारणं न सांगता, पळवाट न शोधता अखंडपणे ही ‘वाचन चळवळ’ व्यापक स्तरावर वृद्धिंगत व्हायला हवी.
कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संतसाहित्य, तत्त्वज्ञानपर, विज्ञान, कला यांतील आपल्या आवडीचे वाचत गेलो, तर मनोविश्रांती तर मिळतेच; शिवाय, सकारात्मक दृष्टी विकसित होऊन जीवनाचा योग्य मार्ग सापडत जातो. म्हणून केवळ वाचायचं म्हणून न वाचता त्या वाचनात चिकित्सकपणा हवा. चिकित्सक वाचन हा चिकित्सक विचाराकडे घेऊन जाणारा प्रवास आहे. वाचन ही जशी एक कला आहे, आवडीने जोपासण्याचा छंद आहे, तसेच वाचनाचे शास्त्र आहे. प्रशिक्षणातून वाचनशास्त्र अभ्यासणे व नव्या पिढीत ते रुजविणे गरजेचे आहे. ग्रंथ हेच गुरू आणि ते आपल्या जवळचे मित्र आहेत. जीवनाबद्दलची एक सजग दृष्टी देणारा तो वाटाड्या आहे. जिवलग सखा आहे, याची जाणीव जवळीकतेने ग्रंथ वाचणाऱ्याला नक्कीच होते.
वाचनाचा मूल्यसंस्कार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती पालक व शिक्षकांची! हल्ली मुलं वाचतच नाहीत, अशी केवळ तक्रार न करता त्यांना वाचनासाठी वातावरण निर्माण करून देण्याचं आव्हान  आपल्यासमोर आहे. ‘आधी केले मग सांगितले’ याप्रमाणे शिक्षक व पालकांनी आपल्या चौफेर वाचनातून हा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायला हवा. त्यासाठी शाळा-महाविद्यालयातील कपाटात बंदिस्त असलेली ग्रंथांची दालने मुलांना खुली करून द्यायला हवीत. बालवयातच झालेले वाचनाचे संस्कार त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. शाळेची फी भरली, वह्या-पुस्तके घेऊन दिली, म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. मोबाइल, टीव्हीच्या आहारी मुलं जाणार नाहीत यासाठी अभ्यासक्रमाच्या बाहेरची पूरक वाचण्यासाठीची पुस्तके खरेदी केली पाहिजेत. इतर सर्व गोष्टींवर प्रचंड खर्च करणारी आम्ही मंडळी पुस्तकं विकत घेऊन वाचायला मात्र आजही तयार होत नाही. खरंतर पूर्वीच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची पुस्तकं सहज उपलब्ध होतात. ई-बुकच्या स्वरूपात ती सहज मिळतात, ऑनलाइन खरेदी करता येतात. गरज आहे ती त्याबद्दलच्या सजग जाणिवेची व सकारात्मक दृष्टिकोनाची. वाचनाचा योग्य आणि परिपूर्ण असा संस्कार घराघरातूनच होऊ शकतो. आधुनिकीकरणाच्या प्रभावातून सर्व प्रकारच्या उंची वस्तू आपल्या घरात सहज दिसतात. परंतु, फारसं खर्चिक नसूनही पुस्तकांचं कपाट मात्र आपल्या घरात नसतं. त्यासाठी वैयक्तिक व सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.
वाचनाच्या तऱ्हा व आवडीनिवडी व्यक्तीनुसार भिन्न-भिन्न असू शकतात. म्हणून स्वत:चा विचारविवेक  जागृत करण्यासाठी वाचनाचा अनुभव आपल्याला नेहमीच समृद्ध करतो. त्यातून मन व बुद्धी यांचा विकास जसा घडतो, तशीच भाषिक, वैचारिक, भावनिक क्षमताही वाढीस लागते. आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरं जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं म्हणजे काय ते वाचनातूनच कळतं. ‘असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर’ या विंदांच्या दृष्टिकोनाप्रमाणे जीवनावरील आसक्ती, सकारात्मक दृष्टी महान ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वाचनातूनच विकसित होत जाते. वाचनाचा हा ‘अमृतानुभव’ आपल्याला निखळ आनंद देतोच. त्याचबरोबर रसिकाच्या मनाची श्रीमंती वाढवितो. दु:ख पचवून आशावादी कसं जगावं, ते योग्य पद्धतीने शिकवितो. विचारांचे सामर्थ्य आपल्याला ग्रंथच देऊ शकतात. मराठी सारस्वताचं समृद्ध दालन आपल्याला सतत खुणावत राहतं. संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यातील विविध प्रवाह व प्रकारातील वाङ्‍मयाने संपन्न असलेला हा ‘अमृतानुभव’ आपण घ्यायला हवा. मातृभाषेबरोबरच अन्य भाषेतील सकस व वैश्विक विचारधन वाचनातून आपल्यापर्यंत येत असतं. ते सारं काही जाणून घेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी असते.
गाव तेथे ग्रंथालय, ग्रंथ चळवळ घरोघरी, फिरती वाचनालये, ग्रंथ महोत्सव, वाचू आंनदे, इथपासून ते पुस्तकांचं गाव - भिलार असे अनेक उपक्रम ग्रंथ चळवळ रुजविण्यासाठी शासनस्तरावर राबविले जात आहेत. तरीही वाचनाची ही चळवळ फक्त कागदोपत्रीच विकसित होते की काय, अशी शंका वाटत राहते. भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. आज या पुस्तकाच्या गावामध्ये २५ घरांमध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संतसाहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्रीसाहित्य, क्रीडा व बालसाहित्य आणि इतिहास या विषयांची प्रत्येक घरात काही दालनं उभी केली आहेत. वाचन चळवळीला गती देऊन ती सामाजिक दृष्टीने विकसित करायची असतील, तर एक ‘भिलार’ गाव पुरेसे नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारची गावे व त्यातून वाचन संस्कृतीची चळवळ वाढवत न्यावी लागेल. तिथे केवळ शासकीय मदतीची, नेतृत्वाची वाट न पाहता, त्यासाठी वाचन-कार्यकर्ते गावागावातूनच तयार होणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त उल्लेखनीय असे पुस्तकांविषयीचे पुस्तक (बुक ऑन बुक्स) या प्रकारातील आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह व पुस्तकांविषयीचा प्रेमभाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अनेक प्रतिभावंत लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देतानाच, रसिक वाचक म्हणून आपण कसे घडलो ते या रोजनिशीतून त्यांनी सहजपणे मांडले आहे. आजची शासकीय व  सार्वजनिक ग्रंथालये, शाळा महाविद्यालयांची ग्रंथालये अजूनही अत्याधुनिक झालेली दिसत नाहीत. त्यांना शासनाकडून वेळेवर न मिळणारे अनुदान, रोडावलेली सभासद संख्या, कर्मचारी वर्गाची उदासीनता, त्यांचे अनेक वर्षातील प्रलंबित प्रश्न, अशा अडचणीत हा ग्रंथव्यवहार अडकलेला आहे.  रिकामी वाचनालये व उदास वाचकवर्ग असे चित्र सर्वत्र दिसते आहे. ग्रंथ चळवळ हा एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे, पण त्याला आता उतरती कळा लागली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. याबाबत ग्रंथालयांचे आर्थिक सबलीकरण करणे, ग्रंथालयशास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल. शासनस्तरावर काही प्रयत्न होतच आहेत, त्याला लोकसहभागाचे, तुमचे-माझे, सर्वांचे सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत ‘वाचन प्रेरणा दिन’ हा केवळ एका दिवसापुरताचा उत्सव ठरेल.
ग्रंथचळवळ जतन व वृद्धिंगत करण्यात अशी अनेक आव्हाने व अडचणी असल्या तरी वैयक्तिक पातळीवर वाचनाची ही संस्कृती जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. प्रत्येक वाचकाचा ग्रंथाशी घडणारा हा भावसंवाद त्याला समृद्ध करणारा ठरेल. वाचन ही गरजेचीच नाही, तर अपरिहार्य अशी गोष्ट आहे. वृत्तपत्र-नियतकालिकांच्या वाचनातून वर्तमान जाणून घेत ‘अपडेट’ राहू या. विनोदी साहित्यातून मनाचं रंजन करून घेऊ. चरित्र-आत्मचरित्रातून प्रेरणा-प्रोत्साहन घेऊ. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाचनातून ज्ञान मिळवू. काव्यात्म वाचनातून सौंदर्यदृष्टी शोधू. शोकनाट्यातून दु:ख पचविण्याची क्षमता आत्मसात करू. आधुनिक व समकालीन साहित्यातून आजचं जग अनुभवत नव्या दिशेचा शोध घेऊ. एकूणच मनातला अंधार दूर करून अंतरीचा दीप लावण्यासाठी ‘टेकवा टेकवा ग्रंथाशीच माथा’ असा भाव मनी बाळगून ही वाचन प्रेरणा समाजातील सर्व घटकांना  समृद्ध करेल. त्यासाठी मात्र व्यक्ती, समूह व चळवळी या माध्यमातून आलेले व्यापक स्वरूपच ग्रंथ चळवळीला नवी दिशा देऊ शकते.
डॉ.भाऊसाहेब नन्नवरे
संपर्क – ९८२२५९०५९८, bmnannaware363@gmail.com
(लेखक खोपोलीच्या के. एम. सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.) 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635747710.jpg [postimage] => upload_post-1635747710.jpg [userfirstname] => Bhausaheb [userlastname] => [post_date] => 01 Nov 2021 [post_author] => 2555 [display_name] => डॉ. भाऊसाहेब नन्नवरे [Post_Tags] => वाचक वर्ग, संवेदनशील वाचक, पुस्तकवेड, डॉ.भाऊसाहेब नन्नवरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [666] => Array ( [PostID] => 23293 [post_title] => कविवर्य नारायण सुर्वे [post_content] => [post_excerpt] => नारायण सुर्वे यांच्या प्रतिभेचे विविधरंगी आविष्कार ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन या त्यांच्या संग्रहातून आजही काव्य रसिकांना कधी मंत्रमुग्ध करतात, तर कधी अस्वस्थ करतात. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१   कामगार, कष्टकरी, वंचित या वर्गांच्या व्यथा-वेदनांना धारदार शब्दरूप देणाऱ्या आणि त्याद्वारे निरर्थक शब्दांच्या वेढ्यातून कविता मुक्त करणाऱ्या नारायण सुर्वे  यांच्या प्रतिभेचे विविधरंगी आविष्कार ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन या त्यांच्या संग्रहातून आजही काव्य रसिकांना कधी मंत्रमुग्ध करतात, तर कधी अस्वस्थ करतात. श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे ह्यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत ह्यांचे अतूट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता या ग्रंथातून त्याच्या एकूणच कवितांचा आस्वाद रसिकांना घेता आला. दिगंबर पाध्ये यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली त्यांच्या ह्या सगळ्याच कवितासंग्रहांना नेहमीच काव्यरसिकांची मागणी असते. दि. १६ ऑगस्ट हा नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या कविता खास वाचकांसाठी पुन्हा एकदा!  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635663320.png [postimage] => upload_post-1635663320.png [userfirstname] => Popular Prakashan [userlastname] => Popular Prakashan [post_date] => 01 Nov 2021 [post_author] => 6158 [display_name] => पॉप्युलर प्रकाशन [Post_Tags] => प्रिय रसिक -ऑगस्ट २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [667] => Array ( [PostID] => 22713 [post_title] => चाणक्यकालीन विवाहपद्धती [post_content] => [post_excerpt] => कौटिल्याच्या मते विवाहाचा प्रकार कोणताही असला तरी त्यांत संबंध असणाऱ्या सर्वांना जर त्यापासून आनंद होत असेल तर तो विवाह खुशाल योग्य समजावा. [post_shortcontent] =>

अंक – वाङ्मय शोभा, मे १९६०

चाणक्याच्या काळी जी पुनर्विवाहाची मोकळीत होती ती ब्राह्मणादी चारही वर्णांच्या स्त्रियांस होती; इतकेच नाही तर पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्रियांचा पहिला पती मृतच असला पाहिजे असाही निर्बंध नव्हता. पती दिवंगत झाला, शिक्षणाकरीतां कोठे राहिला किंवा परदेशी गेला तर कांही विशिष्ट वर्षे तत्याची मार्गप्रतिक्षा करून, या स्त्रियांनी पुनर्विवाह करण्यास मुभा होती. ऋतुकाळी पत्नीची हेळसांड करणे म्हणजे स्वधर्मपराङमुख होण्यासारखे मानले जात असे. सर्व स्त्रीधन मिळालेल्या तरुण स्त्रीने पतीची खुशाली कळत असेल तर फार तर दहा ऋतुकाळपर्यंत त्याची वाट पहावी आणि मग न्यायाधिकाऱ्यांच्या संमतीने योग्य वाटेल त्या पुरुषाशी पुनर्विवाह करावा. कांही प्रसंगी तिला आपल्या दीराशी लग्न लावण्यासही परवानगी होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618330114.jpeg [postimage] => upload_post-1618330114.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Oct 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => इतिहास, समाजकारण, वाड्मयशोभा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [668] => Array ( [PostID] => 22558 [post_title] => लखलखीत [post_content] => [post_excerpt] => सृजन या शब्दांत जशी प्रतिभा अनुस्यूत असते तशा 'पुलं'च्या व्यक्तिमत्वात सुनिताबाई गृहित धरल्या जात होत्या.मुळात स्वत:चा, स्वत:च्या जगण्याचा काही हेतू असणं आणि त्याच्याशी निष्ठूरपणे प्रामाणिक राहणं ह्यांतला वैचारिक लखलखीतपणा ही त्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोच्च खासियत. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद, जानेवारी २०१०

सुनीताबाईंनी बघताक्षणी प्रथमदर्शनी डोळ्यांत भरायची ती त्यांच्या कांतीची लखलखीत प्रभा. गोरेपणाच्या फिकट पिवळ्या, गुलाबी, निस्तेज पांढऱ्या अशा अनेक छटा असतात. सुनीताबाईंचा वर्ण या सगळ्याच्या पलीकडचा होता. पुन्हा त्यांची एकूण जीवनसरणी बघता त्या सुवर्णकांतीसाठी त्यांनी काही खास प्रसाधनं वापरली असण्याची, उंची सौंदर्यसेवा घेतली असण्याची शक्यता नगण्यच. तेव्हा ती झळाळती कांती देवदत्त. तशीच तोंडातली भाषाही. थेट, नेमकी, धारदार, समोरच्याला ‘लागली’ तरी चालेल पण पुढेमागे, ‘मला असं म्हणायचं नव्हतं’, ‘माझे शब्द मी मागे घेते’ असा गुळगुळीत व्यवहार नको. ‘मला हेच म्हणायचं आहे आणि ह्याची दखल घेणं तुम्हांला भाग आहे!’ असा सगळा खाक्या. आवाजाची पट्टी वरची. बोलणं मोठ्यांदा. कोकणातली सानुनासिकता नसलेलं, पण कोकणी हेल असलेलं. वाक्याचे शेवटचे शब्द सोडून देण्याची लकब. त्यामुळे ऐकणाऱ्यावर जास्तच परिणाम व्हायचा. समोर बोलणाऱ्यांच्या बोलण्यातली छोटीही चूक, संदिग्धता जिथल्या तिथे दुरुस्त करण्याची घाई. त्याबाबतीत, एकेकाळी केलेली मास्तरकी आयुष्यभर पुरली असावी. पुल स्वत:ला ‘देशपांडे’ तर सुनीताबाईंना ‘उपदेशपांडे’ म्हणायचे. अशा किंवा असल्या सत्राशेसाठ कोट्या झेलण्यात सुनीताबाईंचं आयुष्य गेलं असणार; पण त्यांना हसण्यावारी घालवून स्वत:च्या हेतूंशी प्रामाणिक राहणंच त्यांनी निवडलं असणार, असं वाटतं. मुळात स्वत:चा, स्वत:च्या जगण्याचा काही हेतू असणं आणि त्याच्याशी निष्ठूरपणे प्रामाणिक राहणं ह्यांतला वैचारिक लखलखीतपणा ही त्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोच्च खासियत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615312708.jpeg [postimage] => upload_post-1615312708.jpeg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 31 Oct 2021 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => अंतर्नाद, व्यक्तिविशेष, स्त्रीविशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [669] => Array ( [PostID] => 23299 [post_title] => आयआयटीचे दिवस [post_content] => [post_excerpt] => आपलं आहे तेच कसं छान आहे असा प्रचंड आत्मविश्वास आयआयटीयन्स बाळगतात. चांगली गोष्ट आपल्यापाशी असण्यापेक्षा आपल्यापाशी असलेली गोष्ट चांगली आहे हा विश्वास बाळगल्याने माणूस जास्त सुखी होत असावा. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

आपलं आहे तेच कसं छान आहे असा प्रचंड आत्मविश्वास आयआयटीयन्स बाळगतात. चांगली गोष्ट आपल्यापाशी  असण्यापेक्षा आपल्यापाशी असलेली गोष्ट चांगली आहे हा विश्वास बाळगल्याने माणूस जास्त सुखी होत असावा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635662623.png [postimage] => upload_post-1635662623.png [userfirstname] => Subodh [userlastname] => Jawadekar [post_date] => 31 Oct 2021 [post_author] => 731 [display_name] => सुबोध जावडेकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, अनुभवकथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [670] => Array ( [PostID] => 23285 [post_title] => सेतू : मनात झंकारणारी मधाळ स्वरांची तार [post_content] => [post_excerpt] => पाच राजहंस माझ्या पालखीला उचलती उंच आनंदमयात’ असा ऐंद्रिय सुखाचा उत्सव कवितेतून साजरा करणारे कविवर्य वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट ह्यांचं २०२१ - २२ हे जन्मशताब्दी वर्ष. [post_shortcontent] =>

अंक: प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१

‘पाच राजहंस माझ्या पालखीला उचलती उंच आनंदमयात’ असा ऐंद्रिय सुखाचा उत्सव कवितेतून साजरा करणारे कविवर्य वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट ह्यांचं २०२१ - २२ हे जन्मशताब्दी वर्ष. स्वातंत्र्योत्तर काळातील हे एक महत्त्वाचे कवी. शिवाय, तितक्याच ताकदीचे ललित गद्यलेखक, प्रवासवर्णनकार, गीतकार, स्वातंत्र्यशाहीर, प्राध्यापक, पत्रकार, मराठी आणि संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक असे अनेकविध पैलू या समृद्ध व्यक्तिमत्वाला होते! हा कवी आननीदेखील त्याच्या कवितेइतकाच देखणा, चैतन्याने सळसळता आणि कांतिमान!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635663131.png [postimage] => upload_post-1635663131.png [userfirstname] => Jayshree Hari [userlastname] => Joshi [post_date] => 31 Oct 2021 [post_author] => 6215 [display_name] => जयश्री हरि जोशी [Post_Tags] => प्रिय रसिक -ऑगस्ट २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [671] => Array ( [PostID] => 23298 [post_title] => गाढव आणि चंद्र [post_content] => [post_excerpt] => दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पहिला माणूस चंद्रावर पोचल्याची बातमी छापून आली. पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या अशा सगळ्या पानांवर तीच एक बातमी होती. प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याची सोन्यासारखी संधी आपल्या मूर्खपणामुळे हुकली म्हणून व्यापारी आणि त्याचा शेजारी खूप हळहळले. त्यांनी गाढवाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते पुन्हा कुणालाच दिसलं नाही. त्यामुळे आजही माणूस हाच चंद्रावर पोचलेला पहिला सजीव होता, अशी सगळ्या जगाची समजूत आहे. [post_shortcontent] =>

तुम्ही आतापर्यंत ज्यांची पुस्तके वाचून त्यांचा फडशा पाडला असेल, ‘राधाचं घर’, ‘यशच्या गोष्टी’ ‘बाबांच्या मिश्या’ अशा अनेक पुस्तकांशी गट्टी जमवली असेल, त्या लेखिका माधुरी पुरंदरे. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही मोठ्ठी लेखिका प्राधान्याने लहान मुलांसाठी लिहिते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635491776.jpg [postimage] => upload_post-1635491776.jpg [userfirstname] => Madhuri [userlastname] => Purandare [post_date] => 31 Oct 2021 [post_author] => 3152 [display_name] => माधुरी पुरंदरे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [672] => Array ( [PostID] => 22562 [post_title] => सुईच्या अग्रावरील साम्राज्य [post_content] => [post_excerpt] => प्लेइंग रेकॉर्डसचा सुरुवातीचा काळ म्हणजे अनेकांचा सुवर्णकाळ होता. त्या काळात तबकडीचा झालेला प्रवास आणि तिचे विस्तारित होत गेलेले साम्राज्य सांगणारा हा लेख [post_shortcontent] =>

अंकः लोकसत्ता, दिवाळी, २००१

लेखाबद्दल थोडेसे : संगीत आणि काळ यांचा अन्योन्य संबंध आहे. त्या त्या काळाचा ठसा संगीतांवर, संगीत रचनांवर, गायकीवर पडल्याचे आपल्याला दिसते. संगीत मुद्रित करण्याचे आणि मुद्रित केलेले संगीत हवे तेंव्हा ऐकण्याचे तंत्र उपलब्ध झाल्यावर संगीताचा वेगाने प्रसार झाला आणि त्याचाही संगीतावर विविध प्रकारे परिणाम झाला. मुद्रित करण्याचे आणि मुद्रित केलेले संगीत हवे तेंव्हा ऐकण्याचे तंत्र गेल्या दीडशे वर्षात सतत बदलत आले, ते अधिकाधिक सुलभ आणि सामान्यांच्या आवाक्यातले होत गेले. असे असले तरी तबकड्यांचा म्हणजे प्लेइंग रेकॉर्डसचा सुरुवातीचा काळ म्हणजे एक प्रकारे अनेकांचा सुवर्णकाळ होता. त्या काळात तबकडीचा झालेला प्रवास आणि तिचे विस्तारित होत गेलेले साम्राज्य सांगणारा हा लेख

सुरेश चांदवणकर हे पेशाने शास्त्रज्ञ आणि छंदाने संगीतवेडे रेकॉर्ड कलेक्टर. रेकॉर्ड कलेक्टर्सच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांच्याच अभ्यासातून साकारलेला हा लेख   

********

ऑक्टोबर १९०२! शंभर वर्षांपूर्वी फ्रेडरिक विल्यम गैसबर्ग आपला सहकारी जॉर्ज डिलनट याला घेऊन ‘कॉरोमँडल’(Coromandel) या १८६८ मध्ये बांधलेल्या बोटीवरून पूर्वेच्या मोहिमेवर निघाला! ग्रामोफोनचा शोध लागला होता अमेरिकेत! १८७७ साली एडिसनने त्याचे पेटंटही घेतले होते. पण या शोधाचा खरा प्रचार व प्रसार केला एमिली बर्लिनर या मूळ जर्मन, पण नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या कारकुनाने! फावल्या वेळात विजेची उपकरणे व ग्रामोफोनवर त्याचे प्रयोग चालू असत. त्याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघत! एडिसनचा शोध पोकळ नळकांड्या (सिलिंडर) वर होता, तर बर्लिनरने त्याऐवजी सपाट तबकडीची कल्पना प्रत्यक्षात आणली. चरख्यासारख्या दिसणाऱ्या हाताने फिरवायच्या यंत्रावर पाच/सात इंच व्यासाची मेणाची/जस्ताची ध्वनिमुद्रिका ठेवून तिच्यावर धातू/बांबूची अणकुचीदार सुई टेकवली की अस्पष्टसा आवाज ऐकू येई.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616521791.jpeg [postimage] => upload_post-1616521791.jpeg [userfirstname] => Suresh [userlastname] => Chandvankar [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 5980 [display_name] => सुरेश चांदवणकर [Post_Tags] => लोकसत्ता दिवाळी अंक, इतिहास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ज्ञानरंजन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [673] => Array ( [PostID] => 22597 [post_title] => बिठूर [post_content] => [post_excerpt] => भूतकाळ माणसाला नेहमीच कातर करतो तो असा.. बिठुरांत पेशव्यांची आठवण करून देणारे कांहीसुद्धा राहतां कामा नये, अशी खबरदारी ब्रिटिशांनी घेतली. [post_shortcontent] =>

अंकः मौज, दिवाळी १९५९

लेखाबदद्ल थोडेसे : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात असलेलं बिठूर हे गाव पौराणिकृष्ट्या तर महत्वाचं आहेच, त्या गावाशी महाराष्ट्राच्या भूतकाळाचं ओलाव्याचं नातं आहे. पौराणिक काळात याच गावातील आश्रमात लव-कुश वाढले, रामायणाची रचना झाली. इतिहासात याच गावात तात्या टोपेंचा वाडा होता. राणी लक्ष्मीबाईंचं बालपण इथंच गेलं. पेशवाईत तिकडे गेलेले तिनेकशे ब्राम्हण तिथे एकेकाळी वस्ती करुन होते. लेखक, समीक्षक रा. भि. जोशी हे याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत १९५७च्या सुमारास तिकडे गेले होते. त्या भटकंतीचा त्यांनी लिहिलेला हा लेखाजोखा १९५९ साली प्रसिद्ध झाला होता. तो वाचून आजही अंगावर काटा येतो..भूतकाळ माणसाला नेहमीच कातर करतो तो असा..

 ********

“शेषशायी भगवानाच्या नाभिकमलांतून ब्रह्मदेव वर निघाले ते ह्या ठिकाणी वर आले, म्हणून ह्याला ब्रह्मावर्त म्हणतात. हे आहे ब्रह्मेश्र्वर मंदिर, आणि सृष्टी निर्माण करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भगवान् ब्रह्मदेवांनी अश्र्वमेध यज्ञ केला, त्या घोड्याच्या पायाचा चांदीचा नाल हा इथे आहे. दुनियाभरमें इतना पवित्र अस्थान और कोई नहीं है.”

गंगेच्या त्या घाटावरच एका छोट्या दगडी मंडपाखाली एक चांदीचा नाल खिळे ठोकून बसवलेला गंगाप्रसादने मला दाखवला, त्याला मी वंदन केले.

“गंगाजीमें नहाकर कुछ पूजा वगैरह होना चाहिये बाबूजी.” तो पुढे म्हणाला.

पण मी बिठूरला आलो होतो तो बिठूर पाहण्यासाठी. मला कुणी तरी महाराष्ट्रीयन माणूस हवा होता. म्हणून मी त्याला म्हटले, “स्नानाचे वगैरे नंतर पाहू. मला तू आधी कोणा तरी दक्षिणी ब्राह्मणाच्या घरी घेऊन चल.”

ब्रह्मघाटाजवळ जेव्हा मी बसमधून उतरलो तेव्हा बसमध्ये उतारू असा मी एकटाच राहिलो होतो. बाकीचे सगळे गावांत बस शिरल्याबरोबर उतरून गेले होते. मला उतरवून बसदेखील निघून गेली आणि भर दुपारच्या वेळी मी तिथे एकटाच राहिलो. आसपास दुकाने वगैरे जी काय होती ती सगळी बंद होती. जवळपास माणसेही कुणी दिसत नव्हती. दिवस उन्हाळ्याचे आणि वेळ दुपारची होती हे खरे असले तरी गांव इतके पेंगले-सुस्तावलेले असेल अशी माझी कल्पना नव्हती. इकडेतिकडे हिंडलो तेव्हा कमरेला पंचा गुंडाळलेले आणि खांद्यावर अंगोछा टाकलेले एक गंगापुत्र मला दिसले त्यांनाच मी वाटाड्या केले, त्यांचेच नाव गंगाप्रसाद.

मला आधी दक्षिणी ब्राह्मणाकडेच जायचे आहे हे पाहिल्यावर तो म्हणाला, “चलिये, ले चलता हूं.” आणि मी त्याच्या मागून चाललो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616788715.jpeg [postimage] => upload_post-1616788715.jpeg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => मौज, इतिहास [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [674] => Array ( [PostID] => 23294 [post_title] => वाईटपणा विकत घेणारा माणूस [post_content] => [post_excerpt] => साहित्य संस्था समाजाच्या आर्थिक मदतीवर चालतात हे खरे असले तरी पैशासाठी संस्थांनी स्वतःची तत्वे गहाण टाकावीत, तडजोड करावी या गोष्टीला ते कडाडून विरोध करीत असत. [post_shortcontent] =>

व्यक्तीचित्र  अंतर्नाद दिवाळी २०२० नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसे भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचाऊ धोरण अवलंबिणाऱ्या माणसांचा गजबजाट सभोवती दिसतो. अशा परिस्थितीत संस्थेचे चारित्र्य सांभाळण्यासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्या डॉ. गं. ना. जोगळेकरसरांचे स्मरण करणे ही गोष्ट निश्चितच बळ देणारी ठरेल. ********    

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635518184.png [postimage] => upload_post-1635518184.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 3073 [display_name] => मिलिंद जोशी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [675] => Array ( [PostID] => 23281 [post_title] => कर तिचे जुळती... [post_content] => [post_excerpt] => रंगदेवतेला वंदन करणारे रंगकर्मी कारखान्यातल्या यंत्राला नमस्कार करणारा मजूर, देवळाच्या पायरीला हात लावून तो मस्तकी नेणारा भाविक आणि दगडाला नमस्कार करणारी ही बाई यांच्यातून एक परंपरा वाहत होती. [post_shortcontent] =>

ललित अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० कधी कधी, मन हेलावून टाकणारी दृश्य अगदी अनपेक्षितपणे  सहज जाता जाता नजरेला पडतात. अनाहूतपणे आपल्या समोर घडून जाणारं काहीतरी इतके साधंसुधं असतं की, त्या साधेपणापुढे झगमगत्या दुनियेचा कोलाहल फिका पडतो.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635176067.png [postimage] => upload_post-1635176067.png [userfirstname] => विजया [userlastname] => देव [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 6213 [display_name] => विजया देव [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [676] => Array ( [PostID] => 23292 [post_title] => आठवणींच्या गंधरेखा [post_content] => [post_excerpt] => गंगाधर गाडगीळ यांनी आठवणींच्या गंधरेखा’या पुस्तकातून त्यांचा ज्या साहित्यिकांशी निकटचा संबंध आला त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. या लेखातील कविवर्य विंदा करंदीकर यांच्याबद्दलच्या आठवणी खास ‘प्रिय रसिक’च्या वाचकांसाठी देत आहोत. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१

गंगाधर गाडगीळ यांनी आठवणींच्या गंधरेखा’या पुस्तकातून त्यांचा ज्या साहित्यिकांशी निकटचा संबंध आला त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. लेखनाच्या पहिल्या बहराच्या काळात गाडगीळ यांची सर्वात अधिक गट्टी जमली ती मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, विंदा करंदीकर आणि सदानंद रेगे या चौकडीशी! या मित्रांबद्दल गाडगीळ यांनी या पुस्तकात ‘साडेतीन कवी आणि एक फसलेला समीक्षक’ हा लेख लिहिला आहे. या लेखातील कविवर्य विंदा करंदीकर यांच्याबद्दलच्या आठवणी खास ‘प्रिय रसिक’च्या वाचकांसाठी देत आहोत.

आम्ही सगळे मुंबईत राहिलेले, रुळलेले होतो. पण विंदा करंदीकर कोल्हापूर, रत्नागिरी वगैरे ठिकाणच्या कॉलेजात काम करून मुंबईत येऊन दाखल झाला होता. पहिल्यानं दुसऱ्या कुठच्यातरी कॉलेजात तो होता. पण नंतर रामनारायण रुईया कॉलेजात त्यानं शिरकाव करून घेतला आणि पुढे मग ती शीवच्या एस. आय. इ. एस. कॉलेजात गेला.
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635518698.png [postimage] => upload_post-1635518698.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => प्रिय रसिक -ऑगस्ट २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [677] => Array ( [PostID] => 23291 [post_title] => एका राजाचे निर्गमन [post_content] => [post_excerpt] => त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून टाकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा-निळा द्वेष' तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद :  दिवाळी २०२० त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून टाकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा-निळा द्वेष' तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो. हा हिरवा-निळा, काहीसा वेडसर भासणारा द्वेष त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचा जणू स्थायिभाव आहे. ****** डिसेंबर २००५ मध्ये त्र्यं. वि. सरदेशमुख गेले. बातमी अनपेक्षित नव्हती. म्हणजे तसं वय झालं होतं. त्यांना सन्माननीय मृत्यू आला. तो सगळ्यांनाच तसा येतो असं नाही, पण त्यांचा मृत्यू त्यांची आब राखून आला. मृत्यूपूर्वी काही तास अगोदरच त्यांनी आपल्या भावी लिखाणाची टाचणं काढल्याचं वाचलं. आपल्या विहित कर्मात शेवटच्या श्वासापर्यंत बुडालेला हा गंभीर प्रवृत्तीचा मराठी कादंबरीकार, अनुवादक आणि समीक्षक कधीही परतून न येण्यासाठी आपल्यातून निघून गेला,  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635518114.png [postimage] => upload_post-1635518114.png [userfirstname] => Vishram Sharachandra [userlastname] => Gupte [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 6216 [display_name] => विश्राम शरच्चंद्र गुप्ते [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [678] => Array ( [PostID] => 23258 [post_title] => माहेर – शंभराव्या अंकाच्या निमित्ताने एक सिंहावलोकन [post_content] => [post_excerpt] => लेखकाचं मन हे जन्मालाच याव लागतं. ते फक्त परमेश्वरच घडवू शकतो. पण परिस्थितीनं त्याला साद द्यावी लागते. [post_shortcontent] =>

अंक - माहेर, १९७०

माहेर’चे १९६२ सालचे अंक ज्यांनी वाचले असतील. त्यांना आता हे कळलेलं आहे की, कालमान परिस्थितीनुसार ‘माहेर’ हे परिवर्तित होत आले आहे. सुरवातीच्या अंकातून ‘मातीच्या चुलींपासून स्टेव्हपर्यंत झालेल्या क्रांतीचे वर्णन आले असले तर आता स्टेव्हपासून गॅस व विजेच्या शेगड्या येथपर्यंत क्रांती कशी झाली यासंबंधीचे लेख येऊ लागलेत. ‘अन्न हे परब्रह्म’ या सदरात त्यावेळी ज्या पदार्थ्यांची ओळख करून दिली असेल त्यापेक्षा कितीतरी आधुनिक व शोभिवंत अन् रुचकर पदार्थ आता ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या सदरातून भगिनींना वाचायला मिळत असतील. ‘वस्त्राचे विषय’ यातून जर त्यावेळी सहावारी व नऊवारी साड्यांचे प्रकार दाखवले गेले असतील तर आता कल्पना साडी, नवनवीन स्कर्ट्स, पंजाबी ड्रेस यांच्या नव्हाळीचे दर्शन ‘माहेर’मधून घडवले जात आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634389195.png [postimage] => upload_post-1634389195.png [userfirstname] => कालिंदी घाणेकर [userlastname] => [post_date] => 30 Oct 2021 [post_author] => 6199 [display_name] => कालिंदी घाणेकर [Post_Tags] => माहेर,प्रासंगिक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [679] => Array ( [PostID] => 22561 [post_title] => नववधूची मानहानी [post_content] => [post_excerpt] => वधुपरीक्षेपासून सुरू होऊन विवाहसंमारंभ उरकेपर्यंत होत राहणारी वधूची मानहानी विसाव्या शतकाच्या शेवटी तरी थांबणार आहे की नाही? [post_shortcontent] =>

अंक : किर्लोस्कर मासिक - जानेवारी १९७९

तिच्या मानभंगाचा पहिला प्रसंग म्हणजे वधुपरीक्षा. वराकडील मंडळी एखाद्या बॉसप्रमाणे तिची ‘मुलाखत’ घेतात. अनेकदा समाधानकारक प्रश्नही विचारतात. वधुपरीक्षेची भैरवी वराकडील मोठ्या मंडळींना मुलीनं वाकून नमस्कार करून होते. हल्लीच्या शिकलेल्या मुलींना हे प्रत्येकासमोर वाकून नमस्कार करणं बिलकूल पसंत नसतं. वधूनं जर ‘वरा’ची अशीच मुलाखत घ्यायचं ठरविलं तर मात्र मुलाकडच्या माणसांना ती मानहानी वाटते.

मुलगी दाखविण्याच्या पहिल्या क्षणापासूनच वधुपक्ष लाचार व वरपक्ष शिरजोर ही भावना आपोआपच रुजते.

वास्तविक विवाहसमारंभ म्हणजे दोन घराण्यांचे स्नेहसंमेलन असं सुंदर स्वरूप असायला हवं, पण त्या दिवशी प्रत्येक विधी असतो तोच मुळी वरपक्षाचा वरचष्मा मान्य करणारा व पोसणारा!

सुशिक्षित मुलीची मानहानी करणाऱ्या विवाहसमारंभातील काही विधींचं उच्चाटणच केलं पाहिजे-

त्यापैकी पहिला विधी म्हणजे विहिणींचे पाय धुणं. तिला चौरंगावर बसवून तिचे तस्तामध्ये गरम पाण्यानं पाय धुतात. त्यावर हळदीकुंकवाची स्वस्तिकं रेखतात व तिची ओटी भरतात. तिचा मानपान झाला की तिच्या बहिणी, जावा, भावजया, नणंदा वगैरे समस्त स्त्री-परिवाराचा असाच सन्मान केला जातो. वरपक्षाकडच्या लहान मुलामुलींचे सुद्धा पाय धुवायला लावतात.

विहिणींची ओटी भरण्यात आक्षेपार्ह काही नाही असं मानता येईल. पण तिचे व तिच्या परिवाराचे पाय धुणं म्हणजे तिचं श्रेष्ठत्व मानणं व जोपासणं नव्हे काय?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616178637.jpg [postimage] => upload_post-1616178637.jpg [userfirstname] => Kunda [userlastname] => Modak [post_date] => 29 Oct 2021 [post_author] => 5979 [display_name] => कुन्दा मोडक [Post_Tags] => किर्लोस्कर, स्त्री विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [680] => Array ( [PostID] => 4217 [post_title] => ते वसंत चे दिवस ! [post_content] => [post_excerpt] => काळ आणि सरकार अनुकूल नसताना एक तत्वनिष्ठ मासिक काढण्यासाठी केलेली संघर्ष-यात्रा [post_shortcontent] =>

दुसऱ्या महायुध्दाची धामधूम सुरु असतानाच १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात गांधीजींनी 'छोडो भारत'चा नारा दिला. भारताच्या भूमीतली आपली पाळं मूळं ढिली होत असल्याचं पाहून ब्रिटिशांनी राजकीय,सांस्कृतिक आणि सामाजिक बंधनांचा फास अधिकच आवळायला सुरुवात केली होती. अशा काळात दत्तप्रसन्न काटदरे यांनी 'वसंत' मासिक सुरु करण्याचा घाट घातला. मासिक सुरु करण्यास परवानगी नाही, कागदाची टंचाई आणि देशी भाषांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या प्रत्येक शब्दाविषयी राज्यकर्त्यांना संशय अशा वातावरणात 'वसंत' सुरु ठेवण्यासाठी काटदऱ्यांना काय काय करावे लागले याची सुरस कहाणी त्यांच्याच शब्दात. वसंतच्याच एका अंकात १९६० साली त्यांनी लिहिलेला हा लेख- ************** अंक - वसंत;  वर्ष- जुलै १९६० १९४३!  त्या वेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. दुसरे महायुद्ध भडकलेले असून संबंध जगापुढे भयंकर परिस्थिती उभी होती. हिटलरने ब्रिटिश साम्राज्याला असा काही तडाखा दिला होता की हे साम्राज्य कसे सावरून धरायचे हा इंग्रज मुत्सद्यांपुढे एक मोठा प्रश्न होता. त्यामुळे हिंदुस्थानातली राज्यव्यवस्था अगदी कसोशीने व काटकसरीने त्या ब्रिटिश नोकरशाहीने चालविली होती. आपल्याविरुद्ध शक्य तितके कोणी बोलू नये, लिहू नये या हेतूने नव्या वृत्तपत्रांना अजिबात बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणतेही वृत्तपत्र, साप्ताहिक किंवा मासिक काढणे अशक्य होते आणि ही परवानगी सहसा कोणालाही देण्यात येत नसे. अशा काळात ‘वसंत’ मासिक सुरू करण्याची मला प्रेरणा झाली किंवा सुरसुरी आली म्हणा; पण निश्चय झाला. १९४३ च्या नोव्हेंबरमध्ये ‘वसंत’चा पहिला अंक, दिवाळी अंक, म्हणून प्रसिद्ध झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/vasantche-divas-ill-2.jpg [postimage] => /2018/05/vasantche-divas-ill-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Oct 2021 [post_author] => 53 [display_name] => दत्तप्रसन्न काटदरे [Post_Tags] => मराठी नियतकालिकांचा इतिहास,वसंत,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [681] => Array ( [PostID] => 23284 [post_title] => कविता - सेतू [post_content] => [post_excerpt] => वसंत बापटांनी शब्दांत पकडलेलं शरदामधल्या पहाटेचं रूप चित्रकार पद्मा सहस्रबुद्धे यांनी तेवढ्याच कलात्मकतेने आपल्या कुंचल्याने साकारलंय.पद्मा सहस्रबुद्धे यांनी रेखाटलेल्या काही अप्रतिम सुंदर मुखपृष्ठांपैकी सेतू हे एक आहे असं म्हणता येईल. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१ वसंत बापटांनी शब्दांत पकडलेलं शरदामधल्या पहाटेचं रूप चित्रकार पद्मा सहस्रबुद्धे यांनी तेवढ्याच कलात्मकतेने आपल्या कुंचल्याने साकारलंय.पद्मा सहस्रबुद्धे यांनी रेखाटलेल्या काही अप्रतिम सुंदर मुखपृष्ठांपैकी सेतू हे एक आहे असं म्हणता येईल. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635315217.jpg [postimage] => upload_post-1635315217.jpg [userfirstname] => Vasant [userlastname] => Bapat [post_date] => 29 Oct 2021 [post_author] => 6002 [display_name] => वसंत बापट [Post_Tags] => प्रिय रसिक- ऑगस्ट २०२१, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [682] => Array ( [PostID] => 23286 [post_title] => खोकलादेवीचे दशावतार [post_content] => [post_excerpt] => काही माणसं लक्ष वेधून घ्यायला खोकतात, काहींना आपला दरारा दाखवायला खोकायची सवय असते; तर काही जण बावरल्यावर सावरायला ओशाळं खोकतात. ती जित्याची खोड बनते. खोकल्याचे दुष्परिणामही असतात. कुठलाही खोकला फार काळ टिकला की, श्वसनमार्गाचं अस्तर जखमी होतं. कुठलीही जखम बरी होताना तिथे खाज येते. श्वासनलिकेतल्या, घशाच्या खाजेमुळे पुन्हा खोकलाच येतो. [post_shortcontent] =>

सगळ्या खोकल्यांची कारणं वेगवेगळी, पण परिणाम एकच असतो. खोकला का येतो?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635346154.jpg [postimage] => upload_post-1635346154.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 29 Oct 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [683] => Array ( [PostID] => 4162 [post_title] => मुहाफिज- एक देखणी आणि दर्जेदार खंत [post_content] => [post_excerpt] => बुकर पुरस्काराचे नामांकन मिळालेल्या 'इन कस्टडी' या अनिता देसाई यांच्या पुस्तकावर आधारीत मुहाफिज या चित्रपटाची निर्मिती झाली. भाषा आणि संस्कृती काळानुरुप बदलली नाही तर लुप्त होण्याची शक्यता असते हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवले आहे, [post_shortcontent] =>

भाषा आणि संस्कृती यात जर काळानुरूप बदल झाला नाही तर त्या लुप्त होण्याची शक्यता अधिक असते. लखनऊ, भोपाळ आदी शहरांची खास वैशिष्ट्य असलेली ‘पहले आप – पहले आप’ अशी अती अदबशीर मुस्लिम संस्कृती व अनेक शायरांना ‘हाल-ए-दिल’ आणि दस्तूर-ए-जमाना सांगण्यासाठी नजाकतदार, लफ्फेदार शब्द भांडारं खुली करून देणारी उर्दू भाषा या दोन्ही आजघडीला ‘जाने कहाँ गये वो दिन’ अशी खंत व्यक्त करण्यापुरत्या शिल्लक उरल्या आहेत. या भाषेत नियतकालिकं अजूनही प्रकाशित होतात परंतु व्यवहारातून ती भाषा हद्दपार झाली आहे. उर्दू जिवंत आहे ती केवळ गालीबपासून तर बहादूरशाह जफरपर्यंतच्या शायरांनी आपल्या भावनांना उर्दूचं अंगडं घातलं म्हणून! एकेकाळी राजवैभव उपभोगलेल्या या भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल खंत व्यक्त करण्यासाठी मर्चंट आयव्होरी प्रॉडक्शन्सनं ‘मुहाफिज’ (इंग्रजीत ‘इन कस्टडी’) या अतिशय परिणामकारक चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात उर्दू भाषा ही मुख्य विषय म्हणून येत असली तरी प्रत्यक्षात ती प्रतिक  म्हणून वापरलेली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षाचं रूप घेऊन ती वैश्विक आशय सांगते. परंपरा श्रीमंत, संपन्न असल्या तरी त्या कालौघात कधीतरी कालबाह्य ठरतातच,त्या थोपवू पाहणारेही आपण हे थांबवू शकणार नाही हे माहिती असून लढत असतात. हा चित्रपट एक प्रकारे  परंपरांचं शोकगीत आहे 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/9116eabd-cc14-4df2-a024-64e4dcee8980-1.jpg [postimage] => /2018/04/9116eabd-cc14-4df2-a024-64e4dcee8980-1.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,लोकसत्ता,भाषा,व्हिडीओ,चित्रस्मृती,चित्रपट रसास्वाद,लोकसत्ता,भाषा,व्हिडीओ,चित्रस्मृती [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [684] => Array ( [PostID] => 23279 [post_title] => श्रद्धांजली : जयंत पवार [post_content] => [post_excerpt] => मराठी रंगभूमीवर तसेच वाङ्मयक्षेत्रात नाटककार आणि कथाकार म्हणून जयंत पवार यांची एक वेगळी ओळख होती. गिरणगावातले कष्टकरी, कामकरी जीवन त्यांनी आपल्या नाटकांतून, कथांतून मांडले. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१

मुंबईच्या इतिहासातील गिरणगांव संस्कृती, तिचे वैभव अनेकांनी अनुभवले आहे. या वैभवशाली संस्कृतीची पडझड होऊन ही संस्कृतीच कालांतराने नामशेष झाली. या पडझडीचे पडसाद अत्यंत परखडपणे पण संवेदनशील लेखणीतून मांडणारे नाटककार,कथाकार जयंत पवार यांचे दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले.

मराठी रंगभूमीवर तसेच वाङ्मयक्षेत्रात नाटककार आणि कथाकार म्हणून जयंत पवार यांची एक वेगळी ओळख होती. गिरणगावातले कष्टकरी, कामकरी जीवन त्यांनी आपल्या नाटकांतून, कथांतून मांडले. मुंबईतल्या कामगारवस्तींतल्या, चाळसंस्कृतीतल्या माणसांच्या मनोविश्वाची पार्श्वभूमी असलेल्या त्यांच्या लेखनातून सामान्य माणसाचा आनंद, दु:ख, त्याच्या जगण्यातील ताण त्यांनी सच्चेपणाने मांडला. मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटक म्हणून त्यांच्या अधांतर या नाटकाकडे हिले जाते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत काय डेंजर वारा सुटलाय; या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारही लाभला आहे. २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. नाटक, एकांकिका, कथा, पटकथा, नाट्यसमीक्षा असे विविधअंगी लेखन करणारे जयंत पवार यांना चौदा विविध लेखन पुरस्कार लाभले.
अधांतर; या त्यांच्या पहिल्या नाटकापासून पॉप्युलर प्रकाशनाबरोबर सुरू झालेला त्यांचा ऋणानुबंध फार लवकर थांबल्याची चुटपूट
कायम राहील!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635161338.jpg [postimage] => upload_post-1635161338.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 3470 [display_name] => डॉ. चिं. श्री. कर्वे [Post_Tags] => प्रिय रसिक, श्रद्धांजली, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [685] => Array ( [PostID] => 23289 [post_title] => भाषाविचार : टेड टॉक - एक व्यासपीठ (भाग – २२) [post_content] => [post_excerpt] => भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. [post_shortcontent] =>

“भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषा नसणं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं तुटल्यासारखं आहे, याची जाणीव सुझन तालहोक आपल्या श्रोत्यांना करून देतात. त्यांच्या भाषणादरम्यान श्रोते हसतातही आणि अंतर्मुखही होतात. अशी बरीच भाषणं टेडवर आहेत. त्यातली बहुसंख्य भाषणं इंग्रजीत आहेत, म्हणजेच इंग्रजीला विरोध करणारी भाषणंसुद्धा इंग्रजीतच आहेत. एका अर्थाने लोक सहभागातून ज्ञाननिर्मिती, विचारांचं आदानप्रदान होत आहे, असं आपण काय करतो आहोत? भारतीय भाषांबद्दल जो काही विचार देशभरात होतो आहे, तो एकमेकांपर्यंत पोहोचतो आहे का?” मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  सांगतायत भाषांच्या एका व्यासपीठाबद्दल  - टेड टॉकबद्दल  -
'टेड टॉक' (Ted Talk) हे जगभरातल्या वेगवेगळ्या विषयांवर बोलणाऱ्या लोकांचं चर्चेचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर साधारणपणे १८ मिनिटांचा वेळ आपल्याला विषय मांडायला मिळतो. यापेक्षा जास्त बोललं गेलं तर लोक पाल्हाळीक बोलतात आणि पुनरावृत्ती होते, असं आयोजकांना वाटतं. जगभरात टेडच्या परिषदा होतात. त्यातली निवडक भाषणं  टेड टॉक्स (Ted Talks) म्हणून प्रसिद्ध होतात. लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. हे 'टेड टॉक्स' एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं साधन असू शकतं, हे लक्षात घेऊन जगभरचे भाषातज्ज्ञ व कार्यकर्ते आपले विचार त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतात. असंच एक भाषण डिसेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध झालंय. विशेष म्हणजे ते टेड बैरूत म्हणजे टेडच्या बैरूत शाखेने प्रसिद्ध केलेले आहे. ते भाषण आहे सुझन तालहोक यांचं. त्या लेबनॉन या देशाच्या नागरिक आहेत. तिथे त्या स्वयंसेवी संस्था चालवतात. तसंच अरबी भाषेच्या विकासासाठी काम करतात. त्यांचं हे भाषण अरेबिकमधलं आहे. यूटूबवरच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये असतात त्याप्रमाणे या भाषणाला उपशीर्षके म्हणजेच सबटायटलस् आहेत. त्यामुळे हे भाषण कळणं सोपं होतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635405624.jpg [postimage] => upload_post-1635405624.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, पुस्तके, भाषा महत्त्व, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [686] => Array ( [PostID] => 23282 [post_title] => एक करपलेला झंझावात [post_content] => [post_excerpt] => कविवर्य सुरेश भट ह्यांना विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने... [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

कविवर्य सुरेश भट ह्यांना विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने...

खू प दिवसांनी त्याला मी त्या दिवशी पाहिला. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. रविभवनमध्ये माझ्या अगोदरच तो येऊन बसलेला दिसला. गेल्या गेल्या मी त्याला नमस्कार केला. त्याने उलट नमस्कार करून मान वळवली. मी त्याच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो. काय करावे ते न सुचून शेजारच्या मुलीशी तो हास्यविनोद करीत बसला. विनोद नेहमीसारखेच स्फोटक असावेत, कारण त्या मुलीला अशा विनोदांवर चारचौघांत हसण्याचा संकोच वाटत होता. त्याच वेळी हसणे आवरताही येत नव्हते.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635304267.png [postimage] => upload_post-1635304267.png [userfirstname] => Ram [userlastname] => Shevalkar [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 6214 [display_name] => राम शेवाळकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [687] => Array ( [PostID] => 4175 [post_title] => दलितांची ग्रंथालये [post_content] => [post_excerpt] => वंचित समाजाला या गोष्टी सहजप्राप्य नाहीत, त्यासाठी त्यांच्या सोयीकरता आणि प्रगतीकरता दलितांची स्वतंत्र वाचनालये हवी का याचा उहापोह [post_shortcontent] =>

अंक : साप्ताहिक ‘भीम चक्र’ दि. १५-४-७६ वरून साभार उद्धृत

अप्पा रणपिसे नावाचे एक दलित कार्यकर्ते मुंबईत होते. ते अशिक्षित होते आणि रेल्वेत शिपाई होते. परंतु दलित समाजातील लोकांनी पुस्तकं वाचावीत यासाठी त्यांनी खूप धडपड केली. वरळी पोलिस लाईनजवळ  एक कचराकुंडी हटवून त्यांनी तिथे लायब्ररी सुरू केली आणि कालांतरानं ती कायमस्वरुपी झाली. मुंबईत त्यांनी त्या काळी अशी खूप छोटी छोटी वाचनालयं सुरु केली. त्यांनीच बौध्द साहित्य परिषदही सुरु केली होती.

बाबासाहेबांनाही वाचनाचं अपार वेड होतं. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाट होता. खुद्द बिर्लांनी बाबासाहेबांना तो ग्रंथसंग्रह ४ लाख रुपयांना मागितला होता. प्रसिध्द संपादक आणि विचारवंत अरुण टिकेकर यांचे काका श्री. रा. टिकेकर हे मोठे ग्रंथप्रेमी होते आणि बाबासाहेबांचे ते स्नेही होते. श्री. रा. टिकेकरांचे एक ग्रंथप्रेमी मित्र वारले तेव्हा त्यांच्या संग्रहातील पुस्तकांची यादी त्यांच्या वारसांनी टिकेकरांकडे दिली. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम लक्षात घेऊन टिकेकरांनी ती बाबासाहेबांकडे पाठवली. बाबासाहेबांनी त्यातले काही ग्रंथ निवडले परंतु ती यादी परत पाठवायला ते विसरले. काही दिवसांनी त्यांना ते आठवलं, तोवर टिकेकरांनी ते ग्रंथ आणखी कुणाला तरी विकले होते. बाबासाहेबांनी त्या गृहस्थाला गाठून दुप्पट किंमत देऊ केली आणि हवे ते ग्रंथ ताब्यात घेतले.

वा.वि. भट यांनी  राजाराम शास्त्री भागवत यांच्यावर एक छोटं पुस्तक लिहिल होतं. महारांवरुन महाराष्ट्र हे नाव पडलं असं ऐतिहासिक पुराव्यांनिशी सिध्द करणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजाराम शास्त्री.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/granthalay.jpg [postimage] => /2018/04/granthalay.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 69 [display_name] => विजय सोनवणे [Post_Tags] => समाजकारण,शिक्षण,साप्ताहिक भीमचक्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [688] => Array ( [PostID] => 4056 [post_title] => लग्नाचा बाजार :- भाग २ [post_content] => [post_excerpt] => वर्तमानपत्रांतून येणाऱ्या लग्नविषयक जाहिराती हा समाजमनाचा स्वच्छ आरसाच म्हणावा लागेल. [post_shortcontent] =>

सर्व हौसा मौजा करू पण नटवी नसावी. मुलाचे घराणे सनातनी आहे. - अशी प्रेमळ समजही एका जाहिरातीत दिलेली पाहिली. अशा सगळ्या जाहिराती वाचताना मला हमखास सखाराम बाईंडरची आठवण येते. बाई ठेवताना तो दरवेळी आपल्या नियम आणि अटी स्पष्ट करतो. ‘वर्षाला दोन लुगडी मिळतील. सणावारी एखादं जादा. एरवी पडेल ते काम करावं लागेल. माझ्याकडे कोणी भेटायला आलं तर बाईनं बाहेर आलेलं मला चालणार नाही.’ नातं वेगळं, भाषा कर्कश, दृष्टिकोन रांगडा पण वृत्ती तीच! आणि बाईंडरविरुद्ध आपण किती ओरड करतो! अशा ‘गोंधळ्या’ जाहिरातीतला अखेरचा शब्द अलीकडेच एका खास विवाहविषयक मासिकात बघितला. छापील पाऊण पाव जाहिरातीपैकी पहिले अर्धे पान वराच्या भलावणीत खर्च केलेले आहे. तो ‘पुरोगामी’ आणि क्रांतिकारी’ असल्याचा डंका तर आहेच पण त्याचं रंग, रूप, उंची, शिक्षण, क्रीडाकौशल्य, संघटनाकौशल्य, वाचन, विचार वगैरेंची तपशीलवार माहितीही आहे. त्याला स्क्वॅश हा खेळ आवडतो म्हणे. आवडू दे बापडा, वधूबद्दल लिहिताना मात्र याचं वाचन आणि विचार कसे गटांगळ्या खातात ते बघण्यासारखं आहे. हा वर म्हणतो, ‘वधूला सर्व स्वातंत्र्य दिले जाईल पण ती स्त्रीमुक्तिवादी नसावी. शिकण्याची हौस असेल तर आम्ही तिला पुढे कितीही शिकवू पण घराच्या पावित्र्याला बाधा येईल असं तिनं काही करू नये. साडीखेरीज इतर पोशाख घातले तरी चालतील, पण संस्कृतीला धक्का लागेल असे काही करू नये. इंग्रजी माध्यमात शिकलेली असली तरी चालेल, पण रोजच्या व्यवहारात तिने इंग्रजीचा थाट दाखवू नये. घराण्याची मानमऱ्यादा राखून तिने तिची शान वाढवावी.’ हे ‘हे करू नये.... ते करू नये’ इतके वेळा येतं की शेवटी याच्याशी लग्नच करू नये

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/61j8bU-BLmL-1.jpg [postimage] => /2018/04/61j8bU-BLmL-1.jpg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => समाजकारण,पुस्तक पंढरी,कुटुंबसंस्था [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [689] => Array ( [PostID] => 4047 [post_title] => सामना [post_content] => [post_excerpt] => कनिष्ठ मध्यमवर्गाचं आर्थिक दुबळेपण, त्यातून होणारी घुसमट, तत्व आणि वास्तव यातलं प्रचंड अंतर, या सगळ्यातून शेवटी विद्रोह करण्याचं धाडस दाखवणारी तरुणी या कथेत विलक्षण रंग भरते. [post_shortcontent] =>

दुपारचे चार वाजून गेलेले असतात. पाच-सहा पत्रं अजून टाइप करून व्हायची असतात. एक जांभई दीर्घकाळ तोंडात रेंगाळते. पाच-दहा मिनिटं टाइपराइटरवर डोकं टेकून झोपावसं वाटतं. ही साधी इच्छा आवरणं अगदी भाग असतं. मी असं बेशिस्तपणे पाच मिनिटं विसावण्यामुळं काहीही घडू शकतं; म्हणजे अगदी माझी नोकरीसुद्धा फूss होऊ शकते. खरंच असं घडलं तर? मुक्त जीवनाच्या गोड कल्पनेभोवती मन रेंगाळतं; पण जीवन कुठं मुक्त आहे? आई-बाबांच्या डोळ्यांतली ती माझ्या लग्नाची काळजी? ‘एक सुंदर पिंजऱ्यात अडकलेली मी एक चिमणी-’ असं काहीतरी मनात तरंगून जातं. मी नोकरी करणारी एक तरुणी. खरंच, या तरुणपणाचा हिशोब मांडावा का, असा प्रश्र्न नजरेसमोर तरळतो; आणि अचानक त्या प्रश्नाचे शब्द विस्कटून जातात. एक बोथट चेहरा तिथं आकार घेतो. माझी तंद्री नष्ट होते. गोपालन माझ्या टेबलासमोर उभा असतो. माझ्या कपाळावर एक आठी उमटते. तो समोर उभा आहे. याकडं मला पूर्ण दुर्लक्ष करायचं असतं. तो आता रोजच्यासारखाच गुरगुर करणार ‘अजून टाइप नाही का झालं मिस्? साला, यहाँ काम करते तीन बरस हो गये। फुकटका पगार खाती है, -’ गोपालन म्हणजे माजलेला कुत्रा आहे. ‘ओबिडियंट डॉग!’ माझे बंद ओठ पुटपुटतात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/IMG-20180420-WA0033.jpg [postimage] => /2018/04/IMG-20180420-WA0033.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Oct 2021 [post_author] => 68 [display_name] => मुक्ता मनोहर [Post_Tags] => स्त्री,कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [690] => Array ( [PostID] => 23278 [post_title] => झाडावरचा पक्षी-माणूस : विश्राम बेडेकर [post_content] => [post_excerpt] => बोटीनं दूरदेशी चाललेली भावोत्कट हॅर्टा, देखणा, मनस्वी चक्रधर आणि अस्वस्थ वातावरणात फुललेली त्यांची ही झपाटणारी विफल प्रेमकहाणी. तेव्हा आवडली होती हॅर्टा. मला वाटे चक्रधर म्हणजे बेडेकरच. मी ठरवलं होतं, मोठं झाल्यावर लेखकाला जाब विचारायचा, “तुम्ही हॅर्टाशी इतक्या कठोरपणे का वागलात?’’ [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१ एक झाड आणि दोन पक्षी या विश्राम बेडेकरलिखित आत्मचरित्राच्या निर्मितीचे दिवस म्हणजे ‘पॉप्युलर प्रकाशना’तलं मंतरलेलं पर्व होतं. बसक्या पिवळट रंगाच्या कागदांचं बाड मला देत  रामदास भटकळ म्हणाले, “हा विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्राचा सुरुवातीचा भाग आहे. संध्याकाळी आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे.’’ दुसऱ्या महायुद्धाच्यापार्श्वभूमीवर लिहिलेली बेडेकरांची ‘रणांगण’ कादंबरी मी शाळेत असताना वाचली होती. ज्यू-द्वेष्ट्या, क्रूर हिटलरमुळे निर्वासित बनलेली, बोटीनं दूरदेशी चाललेली भावोत्कट हॅर्टा, देखणा, मनस्वी चक्रधर आणि अस्वस्थ वातावरणात फुललेली त्यांची ही झपाटणारी विफल प्रेमकहाणी. तेव्हा आवडली होती हॅर्टा. चक्रधरचा रागच आला होता. मला वाटे चक्रधर म्हणजे बेडेकरच. मी ठरवलं होतं, मोठं झाल्यावर लेखकाला जाब विचारायचा, “तुम्ही हॅर्टाशी इतक्या कठोरपणे का वागलात?’’   

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635163142.jpg [postimage] => upload_post-1635163142.jpg [userfirstname] => Anjali [userlastname] => Kirtane [post_date] => 27 Oct 2021 [post_author] => 6138 [display_name] => अंजली कीर्तने [Post_Tags] => प्रिय रसिक, रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [691] => Array ( [PostID] => 23257 [post_title] => लग्नाच्या विविध पद्धती [post_content] => [post_excerpt] => कांही ठिकाणी भावी नवरे आपल्या भावी बायकोचे केस थोडेसे कापून ते सोन्याच्या लॉकेटमध्येही ठेवीत असत. [post_shortcontent] =>

लग्न करणे हा जीवनांतील मुख्य व्यवहार होय आणि आपल्या जवळ जी साधी साधनें असतील त्यांनी हा समारंभ उरकून घेतात. पाश्चात्य देशांत नारिंगाची फुले शकुनाची समजतात आणि ती उधळल्याने ‘नवरा-बायको दोन्ही सुखी होवोत, नशीबवान होवोत आणि त्यास पुष्कळ संपत्ती मिळो’ असे दर्शवितात. गुलाबाची फुले देणे विशेषतः तांबड्या गुलाबाची हे एक प्रतीचे, आनंदाचे व सौंदर्याचे साधन समजले जाते. गव्हाच्या ओंब्यांची माळ गळ्यांत घालणे हेही भावी पुत्र-पौत्रादी सुखाचे चिन्ह होय. तांदूळ उधळण्याची पद्धत सर्वकडे आढळते. पतीबरोबर पत्नी दूरच्या प्रवासास निघाली म्हणजे त्यांच्यावर तांदूळ उधळणे अथवा दुसरे कुठले धान्य उधळणे हे शकुनाचे समजत. फळे, बदाम, सुपाऱ्या यांचाही उपयोग असाच करतात. कालिदासाने अशा एक लग्न-समारंभाचे वर्णन केले आहे. राजपुत्र ‘अजा’ व त्याची बायको ही सोन्याच्या सिंहासनावर बसली असतांना त्यांच्यावर ब्राह्मणांनी, नंतर खुद्द राजाने, नंतर सरदार व सरदारणी ह्यांनी धान्य उधळल्याचे वर्णन केले आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634388621.jpg [postimage] => upload_post-1634388621.jpg [userfirstname] => कृ. श्री. म्हसकर [userlastname] => [post_date] => 27 Oct 2021 [post_author] => 6198 [display_name] => कृ. श्री. म्हसकर [Post_Tags] => समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [692] => Array ( [PostID] => 22559 [post_title] => काही विचित्र लग्नपद्धती [post_content] => [post_excerpt] => लग्नपद्धतीच्या रूढी फारच रंजक पण आपल्याला थोड्याशा विचित्र वाटणाऱ्या आहेत. लग्नपद्धतीच्या या चालीही त्यांनी पुरातन काळापासून टिकवून ठेवलेल्या आहेत. [post_shortcontent] =>

अंक : वाङ्मयशोभा, मे १९६०

लेखाबद्दल थोडेसे : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पुरातन काळापासून विवाहाच्या किती विविध पद्धती, रुढी, परंपरा, समज अस्तित्वात होते हे राजवाड्यांनी त्यात सांगितले आहे. कालानुरुप विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संकल्पनाही बदलत गेल्या. भारतात शहर-गावांव्यतिरिक्त जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या शेकडो आदिवासी जमाती गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. विवाहाच्या पद्धती आणि रूढींच्या बाबतीत त्यांच्यातही अनेक चमत्कारिक वाटतील असे प्रकार आहेत. त्यांविषयी माहिती देणारा हा लेख ६० वर्षांपूर्वीचा आहे. दरम्यानच्या काळात कदाचित यातील अनेक जमाती नष्ट झाल्या असतील किंवा त्यांचे नागरीकरण झाले असेल. कालौघात ते झालेच पाहिजे, मात्र रुढी-परंपरांचा हा इतिहास आपल्या विवाह संस्कृतीबद्दल महत्वाचे भाष्य करतो.

********

जंगलांतून किंवा जंगलाच्या आसपासच्या भागांतून किंवा डोंगराळ प्रदेशांत व शहरी मनुष्यवस्तीपासून दूर रहात असलेल्या मागासलेल्या जमातींच्या लोकांच्या चालीरीती, त्यांचे आचारविचार नि संस्कृती यांबद्दल नागरी जीवन जगणाऱ्या शहरवासीयांना नेहमीच एक प्रकारच औत्सुक्य, आकर्षण आणि जिज्ञासा वाटते. या औत्सुक्याचंही एक कारण आहे. आपल्या शहरवासीयांच्या जीवनक्रमांत आणि संस्कृतींत हरघडी हरदिवशी बदल घडून येत आहेत. त्यामुळं आपली जीवनघडी पूर्वींपेक्षा कितीतरी बदलली आहे व बदलली जात आहे. पण या मागासलेल्या जमातीच्या बाबतींत मात्र तसं नाही. आजपासून कित्येक वर्षांपूर्वी त्यांचे वाडवडील, आजोबा पणजोबा ज्या प्रकारचं जीवन जगत होते तेच जीवन आजही ते जगतात. त्यांच्या चालीरीती व रूढी ज्या जुन्या काळी होत्या त्याच आजही आहेत. किंबहुना असं असल्यामुळेच आपण त्यांना मागासलेले म्हणतो. आजच्या त्यांच्या जीवनक्रमांत शेकडो, हजारो वर्षांपूर्वीच्या जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला पहायला सांपडतं आणि यामुळंच त्यांच्याविषयी आपली जिज्ञासावृत्ती जागृत होत असते.

लेखक – श्रीकांत अ. रानडे

अंक : वाङ्मयशोभा, मे १९६०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615571933.jpeg [postimage] => upload_post-1615571933.jpeg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Ranade [post_date] => 27 Oct 2021 [post_author] => 5977 [display_name] => श्रीकांत अ. रानडे [Post_Tags] => समाजकारण, वाड्मयशोभा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [693] => Array ( [PostID] => 23277 [post_title] => देवबाभळी नाट्यसंहितेला साहित्य अकादेमी युवा पुरस्कार! [post_content] => [post_excerpt] => "हे नाटक नाही.हा एक साक्षात्कार आहे. नाटककाराने, दिग्दर्शकाने, गीतकाराने, कलावंतांनी, प्रकाशयोजनाकाराने, संगीतकाराने आणि निर्मात्याने घडवलेला इंद्रायणीकाठी नेणारा! इतके निर्मळ, सोज्वळ, उत्कट, आणि लयकारी नाटक गेल्या दशकात दुसरे झाले नाही! या नाटकाने माझे आयुष्य वाढवले. [post_shortcontent] =>

प्रिय रसिक ऑगस्ट २०२१

"हे नाटक नाही.हा एक साक्षात्कार आहे. नाटककाराने, दिग्दर्शकाने, गीतकाराने, कलावंतांनी, प्रकाशयोजनाकाराने, संगीतकाराने आणि निर्मात्याने घडवलेला इंद्रायणीकाठी नेणारा! इतके निर्मळ, सोज्वळ, उत्कट, आणि लयकारी नाटक गेल्या दशकात दुसरे झाले नाही! या नाटकाने माझे आयुष्य वाढवले.

नाटकांचे सुंदर ते ध्यान l उराउरी भेटुनी घ्यावे ll"
कमलाकर नाडकर्णी

साहित्य अकादेमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य अकादेमी युवा पुरस्काराचे २०२० सालचे मानकरी ठरले आहेत लेखकदिग्दर्शक प्राजक्त देशमुखत्यांच्या देवबाभळी या नाट्यसंहितेच्या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

पुस्तक खरेदीसाठी आमच्या वेबसाईटवरील लिंकला आजच भेट द्या :https://bit.ly/30j4T09

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635162410.jpg [postimage] => upload_post-1635162410.jpg [userfirstname] => Popular Prakashan [userlastname] => Popular Prakashan [post_date] => 26 Oct 2021 [post_author] => 6158 [display_name] => पॉप्युलर प्रकाशन [Post_Tags] => प्रिय रसिक,रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [694] => Array ( [PostID] => 23280 [post_title] => गुंता [post_content] => [post_excerpt] => पोराच्या मनाचा गुंता झालाय नुसता एक गरिबी सोडली, तर सोपा होता आमच्या पुढचा रस्ता... आई पुटपुटते नि झोपलेल्या पोराचं पांघरूण नीट करते [post_shortcontent] =>

कविता :  अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० 'पोराच्या मनाचा गुंता झालाय नुसता एक गरिबी सोडली, तर सोपा होता आमच्या पुढचा रस्ता... आई पुटपुटते नि झोपलेल्या पोराचं पांघरूण नीट करते झोपेत त्याच्या पिळवटलेल्या बेफिकीर चेहऱ्याकडे बघत रात्रभर बसून राहते..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635175987.png [postimage] => upload_post-1635175987.png [userfirstname] => Anjali [userlastname] => Kulkarni [post_date] => 26 Oct 2021 [post_author] => 6107 [display_name] => अंजली कुलकर्णी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी 2020, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [695] => Array ( [PostID] => 22557 [post_title] => जीवनाचा आनंद [post_content] => [post_excerpt] => भोगप्रधान आनंद शक्ती क्षीण करतो. भावनाप्रधान आनंद माणसाला उच्च पातळीवर ठेवतो. ज्याला आनंद अनुभवायचा आहे, त्याने आनंदांत बुडून जातां कामा नये. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा – जून, १९५१

लेखक – काका कालेलकर

आनंद क्षणिक असतो हाच मोठ्यांत मोठा आनंदाचा विषय आहे. लहान मूल गोड हंसते. पण जर का ते सदान्कदा हंसतच राहिले तर त्याची नि आपली काय दशा होईल? म्हणूनच माणसाने अखंड आनंदाचा आग्रह बाळगतां कामा नये. कित्येक आनंद क्षणमयच असतात. हीच त्यांची परमसिद्धी असते.काळवेळेनुसारच आनंदाची अपेक्षा ठेवली पाहिजे. त्यांत प्रसंगोचित औचित्यही असले पाहिजे. पण मुख्य गोष्ट म्हणजे आनंद परिमित असला पाहिजे. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आनंद भोगरूप होतां कामा नये. भोगाबरोबर कंटाळा असतोच; पण क्षीणताही असते. माणसाला भूक लागते व तो खातो. त्यांत सुख असते, समाधान असते. पण हा उच्च प्रकारचा आनंद नव्हे. कारण तो भोगरूप आहे. म्हणूनच समर्थ नाटककार नाटकांत कोठेही खायचे प्रसंग आणित नसतात. आजकालच्या नवलकथांत खाण्याच्या रसाची वर्णने येतात. त्याचे कारण नवलकथाकार आपल्या आसनावरून खाली उतरले आहेत. शृंगारही दोन असतात. विप्रलंभ व संभोग. यांत विप्रलंभ शृंगार यामध्ये अधिक सुंदर. आनंद भोगप्रधान व भावनाप्रधान असा दोन प्रकारचा असतो. भोगप्रधान आनंद क्षणजीवी असतो. माणसाला क्षीण करणारा असतो. असला आनंद दीर्घकाल मिळाला तर माणसाची आनंद भोगण्याची शक्तीही निकामी बनते, बोथट होऊन जाते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614970785.jpg [postimage] => upload_post-1614970785.jpg [userfirstname] => काका [userlastname] => कालेलकर [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 5975 [display_name] => काका कालेलकर [Post_Tags] => सत्यकथा, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [696] => Array ( [PostID] => 22556 [post_title] => पॉइन्ट टू टू [post_content] => [post_excerpt] => दारू पिण्याचासुद्धा परवाना असतो, असं ऐकलंय. तो रिन्यू करून घ्यायला गेलं, तर बरोबर बाटलीबिटली पण घेऊन जावी लागत असेल की काय? की थोडी पिऊन दाखवावी लागत असेल... म्हणजे जस्ट इन केस... [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद, मे २०१२

लेखिका : रोहिणी भट - साहनी

माझा एक मित्र आहे. म्हणजे तसे मला मित्र-मैत्रिणी आहेत दोन-चार. पण ही गोष्ट या विशिष्ट पर्टिक्युलर मित्राविषयी आहे. या मित्राकडे एक गन आहे. चांगली पाच फूट बंदूक. तिला पॉइन्ट टू टू असं नाव आहे. त्या बंदुकीचा परवाना त्याच्याकडे आहे. तो परवाना दरवर्षी पोलिसांत जाऊन रिन्यू करायचा असतो म्हणे.

तर तो मित्र मला म्हणतो कसा, ‘‘तू मला पोलीस कमिशनरच्या कॅम्पमधल्या मुख्य कार्यालयात घेऊन जाशील का एक दिवस काढून? काय आहे... माझ्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे. पण ड्रायव्हिंगचं लायसन्स नाही ना!’’ मग मी म्हणाले, ‘‘जा की रिक्षा करून.’’ तर तो म्हणतो, ‘‘रिक्षातून बंदूक घेऊन मी कसा जाणार?’’ मी म्हणाले, ‘‘काय झालं त्याच्यात? लोकं बॉम्बसुद्धा रिक्षात घालून घेऊ जातात. तुझ्याकडे तर फक्त बंदूक आहे. ती पण लायसेन्सवाली. मग तू इतका कशाला घाबरतोयस?’’ पण नाही. तो मित्र काही ऐकायलाच तयार नाही. सारखं ‘‘कसा जाऊ, कसा जाऊ! आजकाल लायसेन्स एक्स्पायर झालं, तर किती लफडं होतं, तुला माहीत नाही’’ वगैरे वगैरे. मी म्हणाले, ‘‘काय रे, तुझ्याकडे ही टू टू आली कुठून?’’ म्हणजे एक्झॅक्टली असं, की कुणाकडे तरी बंदूक - ती पण लायसेन्ससकट - अशी मुळात असते तरी कशी? (आणि याला एक्झॅक्टली काय करावं लागतं?)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614703095.jpg [postimage] => upload_post-1614703095.jpg [userfirstname] => Rohini [userlastname] => Bhat-sahani [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 5974 [display_name] => रोहिणी भट-साहनी [Post_Tags] => अंतर्नाद, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [697] => Array ( [PostID] => 4022 [post_title] => लग्नाचा बाजार :- भाग १ [post_content] => [post_excerpt] => लग्नाच्या जाहिरातींचा रंजक इतिहास [post_shortcontent] =>

६४-६५ च्या सुमाराची गोष्ट. माझ्या एका मोठ्या मैत्रिणीचं लग्न जमवायचं होतं. तिचे वडील एडनला, आई हुबळीला, आजोळ नगरचं आणि ती शिकायला मुंबईत अशी चारीधाम यात्रा सुरू होती. साहजिकच लग्नासाठी मचाण बांधणं, दबा धरून बसणं वगैरे नीट जमत नव्हतं. शेवटी ‘वर पाहिजे’ची जाहिरात द्यावी असा प्रस्ताव निघाला आणि एकच गदारोळ माजला. खुद्द तिला ते अपमानकारक वाटलं, ‘इतकी का मी खपत नाहीये?’ तिनं भावनिक टिंगल आरंभली. ‘जाहिरात म्हणजे मटियार दानेदार मटियार... दोनला किलो-दोन किलो म्टल्यासारखं वाटतं. तिच्या आईनं पत्रातून गार्हाणं मांडलं. आजीनं तर आकांडतांडव केलं. ‘जाहिराती देताहेत! एकदम शंभर जणं आली म्हणजे सांगून? जळल्या, चार लुगड्यांच्या घड्या एकदम पाहिल्या तर ही घ्यावी का ती कळेनासं होतं.’ सुदैवाने किंवा दुर्दैवाने जाहिरातीतील प्रतिसाद तसा कोमटच होता, पण एका कुटुंबानं संपर्क साधला. त्यांचा मुलगा परदेशी होता आणि तो सुट्टीवर येण्यापूर्वी टोळी क्र. १ - आई-वडील व टोळी क्रमांक दोन- भाऊ-वहिनी हे मुली बघून चाळून, पाखडून ठेवणार होते. टोळी क्र. १ ला तिला दाखवायला नेलेलं असताना भलताच अनवस्था प्रसंग ओढवला. नवरा मुलगा न सही, त्याचा फोटो तरी अशी इच्छा हिनं आणि हिच्या आईवडिलांनी व्यक्त केली. ‘जा रे, जरा टेबलावरचा फोटो घेऊन ये.’ मुलाच्या आईवडिलांनी आज्ञा केली. घरातला नोकर आत गेला. झटक्यासरशी फोटो घेऊन बाहेर आला. आणि एकजात सगळ्यांचे चेहरे धडाधडा पडले. तो गांधीजींचा फोटो होता! साक्षात राष्ट्रपित्यासाठी, त्याही कैलासवासी, आपल्याला वधू नेमस्त केलं जात आहे हे बघून मैत्रिणीला जे गहिवरून आलं! 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/2-Brahman-caste-wedding-ceremony-India-1946.jpg [postimage] => /2018/04/2-Brahman-caste-wedding-ceremony-India-1946.jpg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => समाजकारण,पुस्तक पंढरी,कुटुंबसंस्था [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [698] => Array ( [PostID] => 23271 [post_title] => कथा ३: ख्रिस्तोफर कोलंबसचे महान गुपित (तीन संदिग्ध कथा) [post_content] => [post_excerpt] => ११ ऑक्टोबर १४९२ या दिवशी रात्री नऊ वाजता कोलंबस सांता मारिया या जहाजाच्या प्रमुख डोलकाठीवर चढला. अंतहीन अशा क्षितिजाच्या एखाद्या ठराविक बिंदूकडे नजर लावून बघत बसणं ही त्याची नेहमीची सवय होती. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

लेखक : लुईस लोपेझनिएवेस

अनुवाद : कल्पना भागवत 

११ ऑक्टोबर १४९२ या दिवशी रात्री नऊ वाजता कोलंबस सांता मारिया या जहाजाच्या प्रमुख डोलकाठीवर चढला. त्याने आपल्या उजव्या बाहूभोवती एक जाड दोर गुंडाळून घेतला, तोल जाऊ नये म्हणून, अन् अंधुकपणे दिसणार्‍या क्षितिजावर नजर खिळवली. पूर्ण चंद्र आकाशात नव्हता, तरीदेखील दुपारभर पूर्ण प्रखरतेने तळपलेल्या सूर्याचे अवशेष अजूनही हवेत तरंगत होते अन् त्यामुळे समुद्राच्या सौम्य अन् शांत लाटा त्याला दिसू शकत होत्या. त्या जागी तो ४५ मिनिटं टिकून होता. त्या अवधीत त्याने क्वचितच मान हलवली असेल वा डोळे बंद केले असतील

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634965767.png [postimage] => upload_post-1634965767.png [userfirstname] => Luis [userlastname] => Lopezniaves [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 6209 [display_name] => लुईस लोपेझनिएवेस [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१, कथा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [699] => Array ( [PostID] => 23276 [post_title] => गरज सुदृढ मराठीची! [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषा ही एका बाजूला सामान्यांची भाषा असतानाच ती ज्ञानभाषा म्हणून ठसवायला हवी. [post_shortcontent] =>

“महाराष्ट्रातील प्रत्येकाला वैचारिक खाद्य देण्याची क्षमता मराठीमध्ये आहे. मराठीतील प्रगल्भ ज्ञान अन्यत्र देण्याची व अन्य ठिकाणचे ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न मराठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, तशी त्यांची क्षमता आहे. मराठी भाषेचा अभिमान जरूर बाळगावा, या भाषेवर प्रभुत्व मिळवावे, पण मराठी भाषक विद्यार्थ्याने इंग्रजीखेरीज अन्य एखादी देशी-परदेशी भाषा शिकणे आवश्यक आहे. इंग्रजी ही उद्योग-व्यवहारातील भाषा आहे. या पुढच्या काळात चलन, सोने-नाणे ही संपत्ती महत्त्वाची असणार नाही, तर ज्ञानाधारित संपत्ती ही आता मोठी ताकद बनते आहे.” सुदृढ मराठीची गरज नमूद करत मराठी भाषा आणि मराठी भाषक  भविष्यात मोठे होण्यासाठीचा गुरुमंत्र  डॉ. अरुण निगवेकर यांनी या लेखाच्या माध्यमातून मांडून ठेवला आहे.
समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर भाषा विषयांबाबत अजूनही खूप शंका आहेत. म्हणजे अशा की, मराठी शिकण्याची गरज आहे का? गरज असेल तर विद्यापीठीय पातळीवर मराठी भाषेला किती महत्त्व दिले जात आहे? हे प्रश्न मराठीचे शिक्षक आणि जे मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत ते विद्यार्थी, अशा दोघांच्याही मनात आहेत. पदव्युत्तर पातळीवर मराठीचे अध्यापन करणारी शेकडो केंद्रे राज्यभरात आहेत. त्यातून किमान पाच हजार पदवीधर दरवर्षी तयार होतात. या पदवीधरांपैकी किती जणांनी  मराठीचे खऱ्या अर्थाने अध्ययन केलेले असते? मराठीतील साहित्य किती वाचलेले असते? अध्यापनासाठी नेमलेली पुस्तके तरी पूर्णतः वाचलेली असतात का? त्यांनी मराठी भाषा म्हणून काय समजून घेतलेले असते? व्यावहारिक जगात अशा पदवीधरांचे स्थान काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पदवी मिळाली म्हणजे पुढचे सगळे जीवनव्यवहार सुरळीत झाले, असे घडत नाही. देशातील तीस राज्यांत व काही केंद्रशासित प्रदेशांत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा तेथील तरुणाई सफाईने वापरत आहे. या पार्श्वभूमीवर, आपण आपल्या तरुणाईच्या मराठीचा विचार केला पाहिजे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635142810.jpg [postimage] => upload_post-1635142810.jpg [userfirstname] => Dr. Arun [userlastname] => Nigvekar [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 6212 [display_name] => डॉ. अरुण निगवेकर [Post_Tags] => मराठी भाषा, ज्ञानभाषा, डॉ.अरुण निगवेकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [700] => Array ( [PostID] => 23275 [post_title] => परदेशात गेलेल्या दोस्तांनो [post_content] => [post_excerpt] => तरीही पश्चिमवारा येता, हृदयापाशी काही तुटे आणि तुमचे भास होतात असे क्षणात इथे-तिथे [post_shortcontent] =>

कविता अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०  

तुमची रोज आठवण यावी एवढी सलगी आता कुठे?

तरी होतात तुमचे भास, अधे-मधे, इथे-तिथे  

कोलाहल बाहेर असतो, आत तरी वेगळे काय?

सायंकाळी परतून येते धूळमाखली शिणली गाय

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1635130717.png [postimage] => upload_post-1635130717.png [userfirstname] => Dr. Ashutosh [userlastname] => Jawadekar [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 6211 [display_name] => डॉ. आशुतोष जावडेकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कविता [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [701] => Array ( [PostID] => 23226 [post_title] => ५. ज्योतिष अर्थात Forecasting [post_content] => [post_excerpt] => म्हणजे लव्ह-कम-अरेंज्ड वगैरे आणि ते सांगत असताना नवर्‍याच्या चेहर्‍यावरचे भाव फोटो काढून घेणयसारखे असायचे. [post_shortcontent] =>

मग सुरु झाला खरा खडतर प्रवास. प्रेहविवाह झालेल्या जोडप्यांच्या मागे लागण्याचा. कारण आपल्याला प्रेमविवाह झालेल्या आणि न झालेल्या दोन्ही प्रकारच्या कुंडल्या लागणार होत्या. हा डेटा  गोळा  करणं  म्हणजे एक अनुभव होता. अगदी वेगळा लेख व्हावा इतका मोठा. मला माहिती असलेल्या जोडप्यांपैकी प्रेमविवाह झालेल्या जोडप्याना मी संपर्क साधायला  सुरुवात केली. अगदी रीतसर एक प्रास्ताविक बनवलं की मी हे का करतोय आणि तुमचा डेटा गोपनीय ठेवण्यात येईल याची हमी दिली. पण फार कठीण प्रवास होता. म्हणजे कुंडली हा प्रकार म्हंटलं की लोकं इतकी का घाबरतात का काय होतात माहित नाही पण बहुतांश जोडप्यांनी मला कोणताही डेटा देण्यास जवळपास नकारच दिला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632748793.jpg [postimage] => upload_post-1632748793.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 25 Oct 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [702] => Array ( [PostID] => 22544 [post_title] => शिवाजीमहाराजांचे कार्य-कौशल्य [post_content] => [post_excerpt] => श्रीशिवाजीमहाराजांचे ठायी जो गुणसमुच्चय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केले त्याप्रमाणे कार्य करणारा आणि असा अलौकिक गुणसमुच्चय असणारा श्रीशिवाजीमहाराजांहून निराळा मनुष्य असेल असे वाटत नाही [post_shortcontent] =>

अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१

लेखक – श्री. ग. ह. खरे

इसवी सनाच्या १७व्या शतकांत महाराष्ट्रामध्ये असा एक महापुरुष होऊन गेला की, त्याचे स्मरण, त्याची आठवण, तत्कालीन लोकांना होत असेच. पण पारतंत्र्यांत खितपत पडलेल्या विसाव्या शतकांतील मराठी भाषिकांनाच नव्हे तर भारतांतील स्वातंत्र्येच्छु इतर लोकांनाही ती होत असे व आज स्वराज्य झाल्यावरही तितक्याच प्रकर्षाने होत आहे.

जगामध्ये स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक महापुरुष होऊन गेले. केवळ पराक्रमाचाच विचार केला तर, कदाचित् ज्यांनी शिवाजीमहाराजांहून अधिक पराक्रम दाखविला असे पुरुष होऊन गेले असतील; किंवा एकेका गुणाच्या बाबतींत शिवाजीमहाराजांशी तुलना केली तर सरस ठरतील असेही पुरुष इतिहासांत आढळतील. तथापी, श्रीशिवाजीमहाराजांचे ठायी जो गुणसमुच्चय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केले त्याप्रमाणे कार्य करणारा आणि असा अलौकिक गुणसमुच्चय असणारा श्रीशिवाजीमहाराजांहून निराळा मनुष्य असेल असे वाटत नाही. तथापी, गुणांचा आणि कार्याचा हा प्रकर्ष त्यांच्या ठिकाणी एकदम अवतारीत झाला असे म्हणतां यावयाचे नाही. अर्थात ते जन्मतःच अवतारी पुरुष होते असे म्हणणे कठीण आहे. हे सर्व जरी खरे असले तरी केवळ त्यांचे अगदी पहिले पत्र पाहिले आणि त्यावर उठविलेली त्यांची ‘प्रतिपश्चंद्ररेखेव’ ही मुद्रा पाहिली म्हणजे या पुरुषाच्या ठिकाणी सामान्य माणसापेक्षा कांही तरी अधिक होते...वेगळी विचारसरणी होती...विशेष ध्येय होते...असे वाटूं लागते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613790364.jpg [postimage] => upload_post-1613790364.jpg [userfirstname] => G.H. Khare [userlastname] => G.H. Khare [post_date] => 24 Oct 2021 [post_author] => 6210 [display_name] => ग. ह. खरे [Post_Tags] => इतिहास, श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [703] => Array ( [PostID] => 22546 [post_title] => चिमण्या [post_content] => [post_excerpt] => ‘सटव्यांनी जीव खाल्ला नुसता! उजाडते नाही तो झाला यांचा गर्गशा सुरू-’ [post_shortcontent] =>

अंक : वाङ्मय शोभा  दिवाळी १९६० लेखक:  मधु मंगेश कर्णिक   सकाळी आमच्या आधीच चिमण्या जाग्या होतात. घराच्या उघड्या खिडक्यांतून त्या आत घुसतात. दांडीवर बसून त्यांची गाणी सुरू होतात. प्रथम एखादीच चिमणी गात असते. तिचे गाणे दुसऱ्या चिमणीला आवडत नाही. ती येते नि आपल्या पद्धतीने निराळ्या सुरांत गाऊं लागते. बाहेर असणाऱ्या बाकीच्या चिमण्यांना ती दोन्ही गाणी पसंत पडत नाहीत, नि त्या सगळ्या एकमेळानं आंत येतात; दांडीवर बसतात. न सगळ्याजणी एकदम गाणी म्हणायला सुरुवात करतात. झोपाळ्यावर बसून मुली जशा एका सुरांत गाणी म्हणतात तशी-प्रथम गाणाऱ्या त्या चिमण्यांना मग जोर चढतो; त्या जोरजोराने ओरडू लागतात, नि मग हां हां म्हणतां दांडीवर झोंके घेणारी ती मैफल पंख फडफडवीत इतस्ततः विखुरली जाते. क्षणार्धात शंभर शिट्या एकदम वाजवाव्या तसा कल्लोळ सुरू होतो. आवाज चढविण्याची शर्यत लागते, नि घरांत झोंपलेली सारी माणसें जागी होतात. कुणीतरी धुणी वाळत घालायची काठी हातात घेऊन चिमण्यांना हुसकून लावते. घरधनीण स्टोव्हला पिन् करतां करतां म्हणते – ‘सटव्यांनी जीव खाल्ला नुसता! उजाडते नाही तो झाला यांचा गर्गशा सुरू-’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614099859.jpg [postimage] => upload_post-1614099859.jpg [userfirstname] => Madhu Mangesh [userlastname] => Karnik [post_date] => 24 Oct 2021 [post_author] => 60 [display_name] => मधु मंगेश कर्णिक [Post_Tags] => वाड्मयशोभा, ललित [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [704] => Array ( [PostID] => 23270 [post_title] => कथा २ :असाच एक दिवस (तीन संदिग्ध कथा) [post_content] => [post_excerpt] => अजिबात घाई न करता, कमालीच्या शांतपणे हालचाल करत त्याने ड्रिलवर पाय मारणं थांबवलं, खुर्चीपासून ते वेगळं केलं. टेबलाचा खालचा ड्रॉवर पूर्णपणे उघडला. त्यात रिव्हॉल्वर होतं. “ठीक आहे” तो म्हणाला, “सांग त्यांना, मला गोळी घालायला या.” [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

लेखक : गाब्रिएल गार्सिआ मार्केझ

अनुवाद : कल्पना भागवत

सोमवार उजाडला तोच मुळी कोमट, उदास, बिनपावसाचा. श्रीयुत औरेलिओ एस्कोबार... व्यावसायिक पदवी नसलेला दंतवैद्य. पहाटे लवकर उठणारा.. सहा वाजताच त्याने आपलं क्लिनिक उघडलं. काचेच्या कपाटातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यात बसवलेली कृत्रिम दातांची कवळी बाहेर काढून ठेवली. हाताच्या पकडीत मावतील एवढी साधनं, अवजारं टेबलावर ठेवली. आकाराने मोठ्यापासून लहानापर्यंत ओळीने ठेवली- प्रदर्शनात ठेवल्यासारखी.. त्याने उभ्या रेघांचा शर्ट घातला होता. कॉलर नसलेला, सोनेरी बटणांचा, गळाबंद... अन् इलॅस्टिक पट्ट्यांनी सावरून धरलेली पँट. ताठ, हडकुळा... चेहर्‍यावरचे भाव क्वचितच परिस्थितीनुरूप असायचे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634965740.png [postimage] => upload_post-1634965740.png [userfirstname] => Gabriel [userlastname] => Garcia Marquez [post_date] => 24 Oct 2021 [post_author] => 6206 [display_name] => गाब्रिएल गार्सिआ मार्केझ [Post_Tags] => महा अनुभव,ऑक्टोबर २०२१, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [705] => Array ( [PostID] => 22535 [post_title] => खानोलकरचे देणे - भाग २ [post_content] => [post_excerpt] => गूढ, अज्ञात, अनाकलनीय, रहस्यमय अशा ह्या जीवनातल्या असंख्य मानवी आणि अतिमानवी व्यापारांनी त्याला गुंगवून ठेवले. त्या गुंगण्यातून गाणी झाली—कहाण्या झाल्या. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

“सुइणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.”

ह्या दोन ओळींत नव सर्जनाला आवश्यक असणारी निसर्गानेच निर्माण केलेली अपरिहार्य निर्घृणता त्याला दिसली आहे. त्याचे हे ‘पाहणे’च असे लोकविलक्षण. म्हणूनच त्याच्या वाणीतून एक अनोळखी कविता फुलत गेली. पूर्वसूरींचा एखाद सूर उमटला असलाच तर तो अपवाद म्हणून. त्याच्या कथाकादंबऱ्यांतून सर्वार्थाने अभूतपूर्व अशी माणसे आपल्याला भेटत गेली. ‘तो कुणी माझ्यांतला तो घनतमीं तेजाळतो’ असे त्यानेच म्हटले आहे. तो ‘केशरी अग्निज्वाळेपरी नग्न आहे’. ह्या अलौकिक ‘निराळ्या’ची ही सारी निर्मिती. व्यवहारात जगताना खानोलकरच्या वाटेत तो यायचा. चकव्यासारखा त्याला भलत्याच वाटेने न्यायचा. तिथून मग खानोलकरचे लौकिक वागणे-चालणे डोळे बांधलेल्या माणसाचे व्हायचे. संभावितांना त्यायचे धक्के लागायचे. चिंतू खाणावळ्याला आरती प्रभूचे शाप बाधायचे. त्याच्या कवितेतल्या त्या चिमणीसारखा, ‘गॅलरीतला क्षणापूर्वीचा उन्हाचा चौकन शोधताना’ तो हरवून जायचा. त्या हरवलेपणातली त्तयाची ती असहाय्य चिवचिव कविता होऊन यायचीः

“अर्थ चिमणे चिमणे : शब्द मादी
बोले... मिनिटां मिनिटां विसंवादी”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612935841.jpg [postimage] => upload_post-1612935841.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 23 Oct 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => सत्यकथा, मृत्यूलेख [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [706] => Array ( [PostID] => 22534 [post_title] => खानोलकरचे देणे - भाग १ [post_content] => [post_excerpt] => हा एक नवलाचा पक्षी ह्या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले-कळलेसे वाटणारे बोलला काय आणि कळण्या-न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता तिथे निघूनही गेला काय! त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा, ऑगस्ट, १९७६

लेखक – पु. ल. देशपांडे

(पु. ल. देशपांडे यांनी खानोलकर यांच्यावर लिहिलेला लेख. २६ एप्रिल १९७६ रोजी त्यांचे निधन झाल्यावर सत्यकथेनं हा विशेषांक काढला होता.)

आणि आकाशाकडे तोंड करून त्याने गर्जना केली, बाप्पा, तुला क्षमा नाही. वाड्यावरचे लोक दोंदे वाढवतात. माझ्या काश्याचे पाय लंगडे होतात आणि मोगरा मात्र फुलतच राहतो.

चाफा

....असे वाटते की खानोलकरवर काही लिहू नये. त्याच्या पुस्तकांतून जो खानोलकर आता हाती उरला आहे त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकांतून त्यालाच बोलू द्यावे. त्याचेच ऐकत राहावे. त्याच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे की नाही ते अजमावीत राहावे. श्वास कोंडायला लागला तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा. चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी ह्या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले-कळलेसे वाटणारे बोलला काय आणि कळण्या-न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता तिथे निघूनही गेला काय! त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत. वयाच्या वडिलकीमुळे की आणखी कशामुळे कोण जाणे, खानोलकर भेटला की किंचीत संकोचाने वागायचा. पत्रांतून आदर वगैरे व्यक्त करायचा. त्याचे ‘अवध्य’ नाटक पुण्यात पाहिल्यावर मी त्याला घरी घेऊन आलो. सकाळचा प्रयोग होता. अचानक थिएटरात भेटला. शाळेतले शिक्षक फळ्यावरचे लिहून झाले की मुलांकडे चष्म्याच्या फ्रेमच्या वरच्या काडीवरून बघतात तसे बघायची त्याला सवय होती. तोंडात नेहमीप्रमाणे भरपूर पान भरून रंगलेले होते. कोकणीत ‘मुमुरकेंशे’ म्हणतात तसे बिनआवाजी हसण्याची त्याची लकब असे. वयाचा मान राखल्यासारखा समोर आला. मी म्हणालो—नाटक संपल्यावर घरी चल. नाटक संपले. आणि नाटकातल्या बऱ्या-वाइटाची चर्चा करीत घरी आलो. दुपारी एक-दीडच्या सुमाराला. संध्याकाळी पाचसहा वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. आणि आश्चर्य असे की खानोलकरच बोलत होता. इतके दीर्घ आणि मनातले काही सांगावे अशा तळमळीने त्याच्याशी झालेले तेवढेच माझे बोलणे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612603870.jpg [postimage] => upload_post-1612603870.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 23 Oct 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => सत्यकथा, मृत्यूलेख [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [707] => Array ( [PostID] => 23269 [post_title] => कथा १: पवित्र शहर (तीन संदिग्ध कथा) [post_content] => [post_excerpt] => कुजबुजीची एक लहर त्यांच्यात पसरली अन् त्यांच्यातलाच एक सगळ्यात वयोवृद्ध माणूस आवाज चढवून म्हणाला- “परमेश्वरानेच आमचं जेत्यांमध्ये रूपांतर केलं आहे, आमच्यातच असणार्‍या वाईट दोषांविरुद्ध.” [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

लेखक  : खलील जिब्रान, अनुवाद : कल्पना भागवत

मी तरुण होतो तेव्हा काहीजणांनी मला सांगितलं होतं, की एका विशिष्ट शहरात सगळे लोक पवित्र धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जगतात. मी म्हणालो, “ते शहर, आणि त्या शहराला मिळालेली ईश्वरी देणगी मी शोधून काढीन.” ते शहर खूप लांब होतं. मी प्रवासासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तूंची जुळवाजुळव केली. चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर हेच ते शहर असं माझ्या लक्षात आलं आणि एकेचाळिसाव्या दिवशी मी त्या शहरात प्रवेश केला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634965436.png [postimage] => upload_post-1634965436.png [userfirstname] => Khalil [userlastname] => Gibran [post_date] => 23 Oct 2021 [post_author] => 6205 [display_name] => खलिल जिब्रान [Post_Tags] => महा अनुभव, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [708] => Array ( [PostID] => 23274 [post_title] => 'खाणे' : एक भाषिक व्यवहार [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेत 'खाणे' या एकाच क्रियापदाशी निगडित असलेले शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार यांचा येथे विचार करू या. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० ललित - संसार भाषेचा मराठी भाषा परिषदेच्या सहकार्याने वर्षभर चालवलेले सदर ******** एखाद्या भाषेचा स्वभाव जाणण्यासाठी व्यवहारात शब्द शोकून देण्याची तिची रीत लक्षात घ्यावी लागते. त्यासाठी तिच्यात नाम, विशेषणे, क्रियापदे यांच्याशी निगडित असे किती शब्दाप्रयोग आणि चाक्प्रचार आहेत याचा शोध घेणे मनोरंजक ठरते. उदाहरणार्थ, आपल्या मराठी भाषेत 'खाणे' या एकाच क्रियापदाशी निगडित असलेले शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार यांचा येथे विचार करू या. त्याआधी हेही लक्षात ठेवायला हवे की बाकुप्रचार हा जसाच्या तसाच वापरावा लसतो. जर खणे (म्हणजे एखाद्याचा रागराग करणे) हा वाचार एखाद्याने खार खाणे असा वापरला, तर त्यातील अर्थ भुईसपाट होईल।  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634877779.png [postimage] => upload_post-1634877779.png [userfirstname] => neelima [userlastname] => Gundi [post_date] => 23 Oct 2021 [post_author] => 5969 [display_name] => नीलिमा गुंडी [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [709] => Array ( [PostID] => 23256 [post_title] => माझे लेखनकलेतील प्रयोग [post_content] => [post_excerpt] => निंदेतून क्षणिक करमणूक होते, परंतु ‘माणूस’ म्हणून लेखकाची किंमत घसरते. [post_shortcontent] =>

 अंक : सत्यकथा’, ऑक्टोबर १९५६

टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात. साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो. त्यामुळे माझ्या वाचकांचे वर्तुळ फार मर्यादित होते, असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो. धुंडिराज, कामण्णा, पांडुतात्या, चिमणराव, दाजी ह्यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही, असेही म्हणण्यांत येते, ते काही अंशी खरेही आहे. परंतु अशी व्यक्ती जरी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी ‘बटाट्याची चाळ’ बांधून आणला. ह्या चाळीत माझी जीव रमतो. ही सर्व मंडळी मला आवडतात. सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच्च. मंगेशराव, म्हळसाकांत पोबुर्पेकर, नागूतात्या आढ्ये वगैरे मंडळी ह्या चाळीत राहतात, धडपडतात, रुसतात, रागावतात, पुन्हा एकत्र होतात. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडांत राहणारी ही जनता अमर आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634357298.jpg [postimage] => upload_post-1634357298.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 23 Oct 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => सत्यकथा, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [710] => Array ( [PostID] => 3988 [post_title] => ज्ञान विज्ञानाचा अखंड साक्षात्कार: नॅशनल जिऑग्रफिक [post_content] => [post_excerpt] => ‘दि नॅशनल जिऑग्रफिक सोसायटी’चे उद्देश आणि विस्तृत व विविधांगी कार्य, ह्यांची उद्‌बोधक माहिती. [post_shortcontent] =>

व्यक्ती आणि संस्था परिचय या सदरातून आपण अशा व्यक्ती आणि संस्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या बद्दल पुरेशी माहिती फार कमी लोकांकडे आहे. व्यक्तिचित्रण खूप आढळते पण संस्थांबद्दल त्यामानाने ( विशेषतः आपल्या समाजात )कमी लिहिले जाते. या सदरात आपण अशा संस्थांची माहिती घेतो ज्या जगभरात एक मानदंड बनल्या आहेत पण त्यांचा निर्माता कोण आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. प्रसिद्धी पराङमुख असणे म्हणजे काय हे या व्यक्तींकडे बघून कळते. त्या संस्थेचा परिचय म्हणजेच त्या व्यक्तीचा परिचय इतकी एकरूपता ते आणि त्यांची संस्था यात असते. म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्यायचे असेल तर त्या संस्थेच्या कार्याचे पोस्टमार्टेम आवश्यक ठरते. जागतिक मानदंड मानलेल्या रीडर्स डायजेस्ट या संस्थेबद्दल माहिती आपण मागील लेखात घेतली. यावेळी अशाच एका संस्थेची माहिती आपण घेणार आहोत ती आहे ' नॅशनल जिऑग्रफिक'... ॲडमिरल पिअरची उत्तर ध्रुवाची मोहीम, बर्डचे अंटार्क्टिकावरील (दक्षिण ध्रुव) पदार्पण, बिबने सागराच्या तळापर्यंत केलेले अवगाहन, ‘एक्स्प्लोरर’ द्वारे मानवाने केलेला अंतरिक्षप्रवास,- इत्यादी, भू-सागर-आकाश संशोधनाच्या क्षेत्रातील मोहिमांचा गेल्या ८० वर्षांचा इतिहास ह्या मासिकाच्या पानापानातून नोंदला गेलेला आहे. स्वत:च्या घरात मजेत आरामखुर्चीवर पडल्यापडल्याच, जगाच्या कानाकोप-यातील विविध मानवसमूह आणि पशुपक्षी ह्यांच्यासंबंधीचे अश्रुतपूर्व आणि आश्चर्यजनक ज्ञान तुम्ही ह्या मासिकाची पाने चाळून संपादन करू शकता. बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरापासून तो विषुववृत्तावरील अरण्यांपर्यंत जगातील कोणत्याही भागाचे दर्शन ह्या मासिकाचे पाने चाळता चाळता तुम्हाला होऊ शकते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/11-april.png [postimage] => /2018/04/11-april.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Oct 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => ज्ञानरंजन,संस्था परिचय,नवनीत,पर्यावरण,नियतकालिकांचा इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [711] => Array ( [PostID] => 23267 [post_title] => दीक्षांत समारोह [post_content] => [post_excerpt] => दीक्षांत प्रशस्तीपत्रक ठेवलेलं गोल कागदी नळकांडं हातात धरलेल्या आजोबांनी डोळे मिटले होते आणि ते जराही हलत नव्हते... आजोबांनी आणखी एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव ऑक्टोबर २०२१ दिक्षांत समारोह

मजिरो अकागावा

अनुवाद : निसीम बेडेकर

मोटारीसमोर एक चेंडू गडगडत आला. मुराकामीने सर्व शक्तीनिशी ब्रेक दाबला. “बापरे!” मागे बसलेलं गिर्‍हाईक वेगाने पुढे ढकललं गेलं आणि पार्टिशनच्या प्लॅस्टिक बोर्डवर त्याचं डोकं आपटलं.

“ए! काय चालवलंयस तू?” गिर्‍हाईक खेकसलं.

“मोटारीसमोर चेंडू आला हो गडगडत” पुन्हा एकदा इंजिन सुरू करत मुराकामी म्हणाला.

“नुसता चेंडू आला तर असा अचानक ब्रेक मारतात होय?” 

“आणि चेंडूमागे एखादं लहान मूल धावत आलं तर?” मुराकामी उलट गिर्‍हाईकावर खेकसला. “लहान मुलाला गाडीने उडवू का मी?”

मुराकामीचा रुद्रावतार पाहून ते गिर्‍हाईकही जरासं वरमलेलं दिसलं.

“ठीक आहे. कळलं कळलं!” असं म्हणून जरासा कडवट चेहरा करून ते गप्प बसलं.

पुन्हा गाडी चालवत असताना मुराकामीला आपल्या पाठीवरून ओघळणारा थंडगार घाम जाणवला- त्या एका क्षणाची भीती आजही गेली नव्हती.

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634877983.png [postimage] => upload_post-1634877983.png [userfirstname] => Jiro [userlastname] => Akagawa [post_date] => 22 Oct 2021 [post_author] => 6204 [display_name] => लेखक : जिरो अकागावा, अनुवाद : निसीम बेडेकर [Post_Tags] => महा अनुभव ऑक्टोबर २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [712] => Array ( [PostID] => 2345 [post_title] => साहब मिले सबूरी में... [post_content] => [post_excerpt] => स्वयंस्फुर्तीने काम करणारे कार्यकर्ते कुठे मिळतील? अशी विचारणा सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला या विषयावरील हा लेख म्हणजे सध्याच्या राजकारणाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. स्वतः अभाविपचा कार्यकर्ता ते एका राष्ट्रीय पक्षाचे उपाध्यक्ष हा प्रवास केलेला असल्यामुळे कार्यकर्ता या जमातीची ही inside story च म्हणायला हरकत नाही. [post_shortcontent] =>

ब्रिटनमधील प्रमुख राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळत नसल्याबद्दलची एक बातमी मध्यंतरी वाचनात आली. अर्थात, कार्यकर्त्यांची ही टंचाई केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नाही. जगभरातल्या सर्वच लोकशाही देशांमधील राजकीय पक्षांपुढे स्वयंस्फूर्तीने काम करणा-या निष्ठावान आणि निरपेक्ष वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा अभाव हे अलीकडच्या काळातले एक मोठे संकट आहे. भारतातले राजकीय पक्ष हेही याला अपवाद नाहीत. निवडणुका जिंकून येनकेनप्रकारेण सत्तेवर येणे, एवढा एकच कार्यक्रम झाल्यापासून ‘राजकीय कार्यकर्ता’ नावाच्या संस्थेला कसर लागणे सुरू झाले. राजकारणात अगदी ठरवून, टप्प्या-टप्प्याने ‘करियर’च्या पाय-या चढण्याच्या इराद्याने येणारी मंडळी वगळता, निखळपणे विचारांशी बांधिलकी मानून काम करणारा समूह गेल्या काही वर्षांत आक्रसत गेला आहे. सांप्रतच्या पक्षीय राजकारणात आजमितीस ‘परिवर्तन’ वगैरेची भाषा फारशा गांभीर्याने कोणी वापरतानाही दिसत नाही. भारतातल्या आणि जगातील अन्य देशांमधल्याही राजकीय पक्षांच्या बाबतीत विचारसरणीचा लोप हे स्वयंस्फूर्त आणि कार्यकर्ताधिष्ठित सक्रियता कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. पूर्वी सरधोपटपणे ‘डावे’ आणि ‘उजवे’ अशी राजकीय विचारधारांची व पक्षांचीही विभागणी होई. त्यामुळे पक्षांना आपली अशी ओळखही नसे. ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याच्या दडपणाखाली गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जगभरातली राजकीय मंडळी सुरुवातीला आपणही प्रस्थापित-विरोधी म्हणजेच डावे असल्याचा आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर डावे वगैरे नसून मध्यमार्गी असल्याचा प्रत्यक्ष-अप्र

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/Vinay_Sahasrabuddhe.jpg [postimage] => /2018/01/Vinay_Sahasrabuddhe.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Oct 2021 [post_author] => 1974 [display_name] => विनय सहस्रबुद्धे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,समाजकारण,राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [713] => Array ( [PostID] => 23273 [post_title] => सदबुद्धी [post_content] => [post_excerpt] => 'आजपासून या लोकांना आमच्या बांसवाड्यावर शौचासाठी जाता येणार नाही. कुणी हुकुमाची बेदखल केली तर हरियासारखीच अवस्था केली जाईल.' [post_shortcontent] =>

अनुवाद  अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

मूळ हिंदी कथा कुमार नयन अनुवाद : लीना मेहेंदळे  

असा काय गुन्हा केला होता आम्ही? हां! एकच केलं होतं. यावेळी इलेक्शनमध्ये जाऊन मत देऊन आलो होतो. हा काय असा मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी दोन-दोन पिढ्यांचं नातं विसरून गेले? बस, हुकूम करून मोकळे झाले की, 'आजपासून या लोकांना आमच्या बांसवाड्यावर शौचासाठी जाता येणार नाही. कुणी हुकुमाची बेदखल केली तर हरियासारखीच अवस्था केली जाईल.' ********    

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634877594.png [postimage] => upload_post-1634877594.png [userfirstname] => Nayan [userlastname] => KUmar [post_date] => 22 Oct 2021 [post_author] => 6208 [display_name] => कुमार नयन [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [714] => Array ( [PostID] => 23272 [post_title] => डोक्यात ठणठणाठण [post_content] => [post_excerpt] => ‘जर डोकं ठणठणत असेल जाम, तर चोळा बाम आणि ठणठण तमाम’ ही अथेन्स प्रांतातील ग्रीक म्हण प्रसिद्धच आहे. [post_shortcontent] =>

आजोबा अन्वू आणि आजीला म्हणाले, "आता माझं डोकं दुखायला लागलंय. चांगलं ठणठणतंय." अन्वू म्हणाला, "डोकं दुखतंय की ठणठणतंय.." नक्की यात काय फरक असेल?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634831192.jpg [postimage] => upload_post-1634831192.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 22 Oct 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [715] => Array ( [PostID] => 22547 [post_title] => विनोदाबद्दल माझी भूमिका [post_content] => [post_excerpt] => त्या त्या वेळी चलनी नाणी बनलेल्या साहित्यप्रकारांचं विडंबन करणाऱ्या कितीतरी गोष्टी मी लिहिल्या. [post_shortcontent] =>

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

लेखक – भा.रा. भागवत

लेखाबद्दल थोडेसे : भा. रा भागवत यांचे नाव घेता क्षणी आपल्याला फास्टर फेणेच आठवतो, मात्र त्यामुळे भागवतांचे इतर साहित्यित कर्तृत्व लोपले जाते. बालसाहित्याकडे वळण्यापूर्वी त्यांनी बरेच विनोदी लेखन केले होते. त्यांचा हा काळ ज्यांनी अनुभवला होता, त्यात एक होते समीक्षक शंकर सारडा. बहुधा त्यामुळेच सारडांनी भागवतांना साहित्य पत्रिकेच्या अंकात हा लेख लिहायला सांगितले असावे. भागवतांनी या लेखात त्यांच्या विनोदी लेखनाचा घेतलेला आढावा आपल्याला त्यांचा एक वेगळाच पैलू दाखवून जातो. त्यांच्या बालसाहित्यात विनोदाची जी एक सूक्ष्म पेरणी आहे, तिचा झरा कुठून फुटला असावा ते हा लेख वाचून लक्षात येते. *

*******

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५  

प्रिय शंकर सारडा,   माझ्या विनोदी लेखनाची चिरफाड मीच करावी असा तुमचा डाव दिसतो. ठीक आहे. प्रयत्न करतो.   माझ्यातल्या विनोदाचा उगम नेमका कुठे झाला हे सांगणं कठीण आहे. मनुष्य हा एकमेव हसणारा प्राणी आहे असं म्हणतात. ते खरं असेल तर माणसाचं बाळ जन्मल्याबरोबर ट्यांहा ट्यांहा करतं आणि आपण बाळ रडलं असं म्हणतो. पण त्याचं ते हसणं कशावरून नसेल? कारण हसण्याच्या तऱ्हा अनेक असू शकतात. पुढे काही माणसं गंभीर प्रवृत्तीची आहेत असं लक्षात येतं, तर काही माणसं हलके फुलके विषय हाताळतात अन् त्यामुळे ती काही बोलली तरी तो विनोद ठरतो हे आचार्य अत्र्यांनी सिद्ध केलंच आहे. मी अगदी ‘बाळ’ असताना मला कुणीतरी ‘तुझं नाव काय?’ असा विचारलं आणि त्यावर मला बोलता येत नसल्यामुळे मी काहीतरी ‘त – त - प – प - पी’ असा उच्चार केला. आणि झालं! त्यावरून या निरागस बालकाला लोक ‘पापी’ म्हणू लागले. पुढे त्या ‘पापी’चं कुणी ‘पॉपी’ केलं, तर कुणी ‘पपी’हाच नसेल ना माझ्यातल्या विनोदाचा झरा?   काही असो, पुढे मी जेव्हा संस्कृत शिकू लागलो तेव्हा मला कळलं, की ‘पपी’ म्हणजे सूर्य, आणि मला एक प्रकारे धीर आला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614271801.jpg [postimage] => upload_post-1614271801.jpg [userfirstname] => B.R. [userlastname] => Bhagwat [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 5972 [display_name] => भा.रा. भागवत [Post_Tags] => विनोद, मराठी साहित्य पत्रिका [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [716] => Array ( [PostID] => 22533 [post_title] => एक तत्त्वज्ञानी कुबेर [post_content] => [post_excerpt] => तर्कशास्त्राच्या कसाला जे पूर्णपणे उतरेल तेच सत्य—मग ते जुने असो, नाहीतर नवे असो—अशीच शेटजींची विचारसरणी आहे. खरा तत्त्वज्ञानी कर्तृत्वशून्य नसून कर्तबगार असतो हे सिद्ध करणारे प्रताप मिल्सचे संस्थापक श्रीमंत प्रतापशेट, अंमळनेर, यांचे स्फूर्तिदायक चरित्र. [post_shortcontent] =>

अंक – किर्लोस्कर मासिक – दिवाळी अंक – नोव्हेंबर १९३१

एखाद्याचे नशीब त्याला कुठे कसे घेऊन जाते हा दैवाचा अजब खेळ आहे. राजस्थानातून एक मुलगा दत्तक म्हणून अंमळनेरला येतो आणि पुढे सूतगिरणी उभारतो त्याची ही कथा जवळपास ९० वर्षे जुनी आहे.  श्रीमंत प्रतापशेट यांचा या लेखात मांडलेला आर्थिक,  वैचारिक प्रवास मनाला उभारी देणारा आहे. यशस्वी व्यक्तींच्या कथा नेहमीच आपल्यालाही नकळत पुढे घेऊन जातात.

..********

खरा तत्त्वज्ञानी कर्तृत्वशून्य नसून कर्तबगार असतो हे सिद्ध करणारे प्रताप मिल्सचे संस्थापक श्रीमंत प्रतापशेटअंमळनेरयांचे स्फूर्तिदायक चरित्र.

पैसा हे साध्य नसून साधन आहे, केवळ श्रीमंतीच्या जोरावर मानवी जीवनाची सफलता होणे शक्य नाही, विद्येपासून होणारा आनंद हाच सर्वश्रेष्ठ आहे, अशीच शेटजींची विचारसरणी आहे व विचार आणि आचार यांच्यामधील संवादित्व हाच शेटजींच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण आहे.शेटजींच्या जीवनसरितेचा ओघ, प्रेमळ मैत्रिणीप्रमाणे एकमेकीना अलिंगून जातानादेखील स्वतःचे व्यक्तित्व न गमावणाऱ्या गंगा-यमुनांच्या सात्विक संगमाप्रमाणे भासतो. व्यवहार आणि तत्त्वज्ञान या दोन सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने परस्परविरोधी भासणाऱ्या गोष्टींची बेमालुम सांगड घालून आपल्या मानसिक बलाच्या प्रभावाने या दोन्ही एकमेकीस अपकारक न होता पोषकच कशा होतील याची त्यांनी दक्षता घेतली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613495088.jpeg [postimage] => upload_post-1613495088.jpeg [userfirstname] => Narayan Vasudeo [userlastname] => Phadke [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 5966 [display_name] => नारायण वासुदेव फडके [Post_Tags] => किर्लोस्कर , व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [717] => Array ( [PostID] => 3986 [post_title] => आमची फौजदारीनिष्ठा [post_content] => [post_excerpt] => आपले हित आणि काळजी दुसऱ्यांनी करावी. हक्कांसाठी लढावे मात्र कर्तव्य सोयीस्कर विसरून जावे. हाच आपला धर्म आहे का? साठ वर्षांपूर्वी या प्रश्नाचा केलेला उहापोह वाचनीय आणि मननीय आहे. [post_shortcontent] =>

आत्मा हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे हे दाखवून देण्यासाठी वेदान्तात नेहमी एक उदाहरण देतात. एका गुरूने शिष्याच्या हाती एक पक्षी दिला व ‘जेथे तुला कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन याला मारून टाक !’ असे त्याला सांगितले. हे काम फारच सोपे आहे असे वाटून शिष्य त्या पक्ष्याला घेऊन अरण्यात गेला. शेतकरी, शिकारी, भिल्ल, कातकरी यांनीही पाहू नये म्हणून तेथून अगदी गर्द झाडीच्यामध्ये जाऊन तो उभा राहिला.  घनदाट राईमुळे तेथे सूर्यकिरणही येत नव्हते. तेव्हा कोणी पाहत नाही अशी खात्रू वाटून त्याने पक्ष्याला समोर धरले नि आता त्याची मान मुरगळणार तोच शिष्याच्या ध्यानी आले, की ‘अरे! इथे माझे हे कृत्य कुणी पाहत नाही असं कसं म्हणता येईल ? मी स्वतः ते पाहत आहेच की !’ हे ध्यानात येताच तो गोंधळून गेला. कारण आपण कोठेही गेलो तरी आपण हे कृत्य पाहणारच; आणि त्यामुळे या पक्ष्याला ‘कोणाच्याही नकळत’ मारून टाकणे शक्य होणार नाही असे त्याला दिसू लागले. त्यामुळे तो तसाच परत गेला व ‘हे अशक्य आहे’ असे त्याने गुरूजींना सांगितले. आपला आत्मा प्रत्येक ठिकाणी आपल्या कृत्याचा साक्षी आहे, या विचार शिष्याच्या ध्यानी आलेला पाहून गुरूजींना आनंद झाला. आपल्या आत्म्याच्या सर्वसाक्षीत्वाविषयी आपल्याला झालेली ही जाणीव आपण वेदान्तापुरती, परलोकापुरती मर्यादित न ठेवता, ऐहिक जीवनाच्या व्यवहारात पदोपदी जागृत ठेवावी अशी सध्याच्या समाजरचनेची अपेक्षा आहे आणि ही जाणीव आपण ठेवीत नाही हेच आपल्या सर्व दुःखाचे मूळ आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/7-April-Thumbnail.png [postimage] => /2018/04/7-April-Thumbnail.png [userfirstname] => Pu.Ga. Sasatrabuddhe [userlastname] => [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 65 [display_name] => पु. ग. सहस्रबुद्धे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,माझे चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [718] => Array ( [PostID] => 23266 [post_title] => सत्य [post_content] => [post_excerpt] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कथा [post_shortcontent] =>

अंक :अंतर्नाद दिवाळी २०२०

मी क्षणभर ट्रॅकवर थांबलो. हाच तो क्षण, लोकल समोरून येत होती व मी निःस्तब्धपणे ट्रॅकवर उभा होतो. लोकलखाली मरून जावंसं वाटत होतं. कशी कोणास ठाऊक, बाजूला चालणाऱ्या राहुलने माझी ती अवस्था ओळखली होती. त्याने मला धावत जवळ येऊन बाजूला खेचलं व क्षणार्धात लोकल वेगानं निघून गेली होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634784149.png [postimage] => upload_post-1634784149.png [userfirstname] => Pankaj [userlastname] => Kurulkar [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 6202 [display_name] => पंकज कुरूलकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [719] => Array ( [PostID] => 3984 [post_title] => ‘साष्टांग नमस्कार’ आणि आचार्य अत्रे [post_content] => [post_excerpt] => अलौकिक प्रतिभा, उपजत विनोदबुद्धी यांसोबत मराठी आणि इंग्रजी नाटककारांचे संस्कार यातून निर्माण झालेले आणि प्रचंड यशस्वी ठरलेले नाटक साष्टांग नमस्कार याची जन्मकथा लेखक आचार्य अत्रेंच्याच शब्दांत वाचा. [post_shortcontent] =>

अंक : केसरी दिवाळी १९६१

माझ्या लेखनाच्या सर्व प्रेरणा आणि महत्त्वाकांक्षा मी राम गणेश गडकऱ्यांकडून घेतल्या होत्या. साहजिकच, आपण नाटककार व्हावे असे मला वयाच्या सतराव्या वर्षापासून वाटत होते. शाळेत असल्यापासून मला रंगभूमीची आवड होती. अनेक नाटकांत मी कामे केली होती. त्यामुळे नाटकाचे तंत्र साधारणपणे मला माहीत होते. तथापि, तेवढ्या भांडवलावर काही मी नाटककार होऊ शकलो नसतो. गडकऱ्यांच्या सहवासात आल्यापासून माझ्या नाट्यवाचनाचे क्षेत्र जास्त व्यापक झाले. कोल्हटकरांच्या कित्येक नाटकांतील अनेक सौंदर्यस्थळे त्यांनी मला समजावून सांगितली. इब्सेनचे नाव त्यांच्याचमुळे माझ्या कानावर पडले. पण त्यावेळी इब्सेन मला समजला नाही. मात्र मोलियरची सगळी नाटके मी वाचून काढली. त्याखेरीज ‘रेस्टोरेशन’   कालखंडांतील स्टील, कॉंग्रीव्ह आणि विचर्ले ह्यांच्या ‘मरमेड सेरीज’मधील नाटकांचा मी अभ्यास केला. ती नाटके समजण्याच्या दृष्टीने सोपी होती म्हणून मला विशेष आवडली. माधवराव जोशी ह्यांच्यावर ह्या नाटकांचा फार संस्कार झाला होता. नव्हे-काही काही नाटकांतली पात्रे आणि घटनादेखील त्यांनी आपल्या नाटकांमध्ये उचलून घेतल्या होत्या. माधवरावांच्या नाटकांत कित्येकदा जी अश्लीलता आलेली आढळत होती, तो ‘रेस्टोरेशन’ कालखंडांतल्या नाटकांपासून त्यांनी मिळालेला वारसा होता.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/4-april-Thumbnail.png [postimage] => /2018/04/4-april-Thumbnail.png [userfirstname] => Pralhad Keshav [userlastname] => Atre [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 64 [display_name] => प्र. के. अत्रे [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष,केसरी दिवाळी अंक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [720] => Array ( [PostID] => 23268 [post_title] => गट्टी गणिताशी… [post_content] => [post_excerpt] => शिक्षकाची विषयाची समज उत्तम असेल, तर तो मुलांसोबत विषय सहज फुलवत नेतो. [post_shortcontent] =>

"गणित विषय म्हणजे केवळ उदाहरणे सोडवणे नाही, तर उदाहरणांमागील संकल्पना समजून घेणे. आणि हे प्राथमिक वर्गांतच समजावून देता आले तर मग  मुलांची गणिताशी गट्टी व्हायला वेळ लागत नाही." - विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणिताची गोडी कशी लावायची, याबाबत विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून सापडलेल्या क्लृप्त्या मांडतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका अदिती घाडीगावकर
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर...
जवळपास ५० वर्षांपूर्वीचे हे बालगीत, पण गणित नावाचा बागुलबुवा मात्र अजूनही मुलांच्या पोटात गोळा आणतोय. या बागुलबुवाला पळवून लावायचं असेल तर गणिताशी गट्टी करायला हवी. होय, गणिताशी गट्टी!  जी आमची आणि आमच्या विद्यार्थ्यांची झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षकांनी वेळोवेळी घेतलेली प्रशिक्षणे. या प्रत्येक प्रशिक्षणांचा कालावधी ४ ते ५ वर्षांचा होता. सर्व प्रशिक्षणे एवढ्या क्षमतेची होती, की त्याविषयी एका लेखात लिहिणे शक्य नाही. यांतील काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखातून सांगण्याचा हा प्रयत्न.
गणित विषय म्हणजे केवळ उदाहरणे सोडवणे नाही, तर उदाहरणांमागची संकल्पना समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे, ही जाणीव करून दिली वर्षाताई सहस्रबुद्धे यांच्या प्रशिक्षणाने. आमची शाळा २००० साली सुरू झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरणाऱ्या आमच्या ‘दि शिक्षण मंडळ’ संस्थेने शाळेच्या पूर्ण बांधणीसाठी पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई सहस्रबुद्धे यांचे शिक्षकांना मार्गदर्शन देण्याचे ठरवले. जवळपास ६ वर्षे वर्षाताईंचे सलग मार्गदर्शन मिळाले. गणितातील संकल्पना समजून घेण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर केला पाहिजे आणि प्रत्येक मुलाच्या हातात साहित्य हवे, या त्यांच्या सूचनांमुळे  संख्याज्ञानापासून ते अपूर्णांकापर्यंतच्या संकल्पना समजायला मुलांना खूप मदत होते. एकदा का मुलांना संकल्पना समजली, की साहित्याची मदत हळूहळू काढून घ्यायची. आम्हा सर्व ताईंसोबत वर्षाताईदेखील शैक्षणिक साहित्य तयार करायला सोबत बसत. त्यावेळी आम्ही सर्व साहित्य हाती बनवले होते. वर्षाताई म्हणायच्या की, ताईंच्या हस्ताक्षरातील साहित्य मुलांच्या हाती असेल, तर ते मुलांना फार जवळच वाटते, त्यात आपलेपणा असतो. मुलांच्या भावनिक विकासाचा किती मोठा विचार या एका वाक्यात आहे ना!
मुले साहित्य वापरून संकल्पना शिकू लागली, याचा आणखी एक फायदा झाला; तो म्हणजे, प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने शिकू लागले. एकदा मी तिसरीच्या वर्गावर भागाकार शिकवत होते. भागाकारासाठी आम्ही दहा-दहाच्या चौकटी असलेल्या पट्ट्या आणि एक-एकचे सुट्टे चौकोन वापर होतो. समान गट आणि समान वाटणी  यांचे प्रात्यक्षिक दोन वेळा झाल्याबरोबर तिसरीतील शुभंकर म्हणाला की, ‘आता मी संख्या वापरून भागाकार करतो’. त्याने अचूक उदाहरणे सोडवली. ही ताकद आहे साहित्याची, प्रत्यक्ष कृती करत शिकण्याची. दशांश अपूर्णांक ही संकल्पना तशी समजण्यास कठीण, पण वर्षाताईंसोबत आम्ही १०,१००,१००० समान भाग असलेले कागदी साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तयार केले. या साहित्याच्या वापरामुळे मुलांना दशांश अपूर्णांक ही संकल्पना सहज समजली.
आधी शिकवलेल्या भागाची उजळणी घेण्याबाबतही वर्षाताईंनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. उजळणी म्हणजे मुलांना काय येते हे तपासणे नाही, तर त्यातील उजळवणे या शब्दाचा अर्थ घासून लख्ख करणे, हा लक्षात घ्यायला हवा. उजळणी घेताना पुन्हा शैक्षणिक साहित्य वापरून पूर्ण संकल्पनांचा धावता आढावा घ्यायचा असतो. त्यामुळे मुलांना आधी झालेला भाग आठवायला मदत होते. उजळणीचा खरा अर्थ यापेक्षा वेगळा तो काय असेल!
शिकलेल्या भागाचे उपयोजन दुकानजत्रासारख्या उपक्रमातून करणे, हाही वर्षाताईंकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग. यात खर्चाचा अंदाज घेणे, प्रत्यक्ष खर्च, विक्रीसाठी असलेल्या वस्तूंच्या किमती ठरवणे, नफा-तोटा या सर्वांचा हिशोब ठेवणे, यांचा प्रत्यक्ष अनुभव मुले दरवर्षी घेत आहेत. वर्षाताईंच्या मार्गदर्शनातून गणिताच्या संकल्पना मुलांना कशा शिकवायच्या एवढेच नाही, तर मुलांना समजून कसे घ्यायचे, हेही आम्हा शिक्षकांना समजले.
 मुले साहित्य वापरून कृती करताना... 
आमची गणिताशी गट्टी होण्याचे आणखी मोठे कारण म्हणजे, अरुण मावळंकर सरांकडून आम्हांला लाभलेले गणितविषयक प्रशिक्षण. TIFR (Tata Institute of Fundamental Research, Mumbai) या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत विज्ञान आणि गणित या विषयांवर संशोधन केले जाते. गणित, विज्ञान या विषयांतील मुलांची समज आणि गुणवत्ता वाढावी, यासाठी ही संस्था काम करते. अरुण मावळंकर सर हे या संस्थेतील गणित विभागाचे प्रमुख  होते. अरुण मावळंकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली ते तिसरीची गणित विषयासाठी पूरक पुस्तके तयार केली आहेत. २००५ ते २००९ पर्यंत सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हांला मिळाले.
आतापर्यंत आम्हांला कोणतीही संकल्पना शिकवताना मूर्त ते अमूर्त  हे टप्पे असतात,  हे माहीत होते. पण मावळंकर सरांनी या टप्प्यांमधील आणखी सूक्ष्म टप्पे दाखवले.
मूर्त, अर्ध मूर्त, अर्ध अमूर्त, अमूर्त.
मूर्त :- काड्या, बिया किंवा मणी यांसारखे साहित्य वापरून संकल्पना समजून घेणे.
अर्ध मूर्त :- दशकाची पेटी, गोळे, शतकाचा पेटारा ही सांकेतिक चिन्हे असलेले साहित्य वापरून संकल्पना समजून घेणे.
अर्ध अमूर्त :- दशकाची पेटी, गोळे, शतकाचा पेटारा यांची चित्रे काढून संकल्पना समजून घेणे.
अमूर्त :- संख्या वापरून उदाहरणे सोडवणे.
नवीन संकल्पना शिकण्याच्या टप्प्यावर संकल्पनेचे व्यवस्थित आकलन होणे खूप महत्त्वाचे असते. या चारही टप्प्यांची संकल्पना शिकताना मुलांना खूप मदत होते. संकल्पनेची समज वेगवेगळ्या माध्यमांतून विकसित होत जाते. मावळंकर सरांसोबत गणित या विषयाचा खरा अर्थ उमजत गेला. गणित म्हणजे केवळ गणन नाही, तर तो एक तर्कशुद्ध विचार आहे. अंदाज करणे, विश्लेषण करणे, तपासून पाहणे, तर्क लावणे, विचार करणे  या गणितातील महत्त्वाच्या कृती आहेत. शाब्दिक उदाहरणांबाबत सरांनी एक महत्त्वाचा विचार सांगितला होता. शाब्दिक उदाहरणांत नेमकी कोणती कृती करायची, हे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. शाब्दिक उदाहरणांत मोठमोठ्या संख्या घेणे फार महत्त्वाचे नाही. शाब्दिक उदाहरणे अशी हवीत, की ज्यातून मुलांना विचार करण्याच्या संधी मिळतील. काही उदाहरणे पाहू :
१) शाळेच्या मैदानात ३ रिक्षा, २ मोटारी आणि १ सायकल उभी आहे, तर सर्व वाहनांची मिळून किती चाके झाली?
२) रामकडे २५ हून जास्त पुस्तके आहेत, सॅमकडे रामपेक्षा ५ पुस्तके जास्त आहेत, तर रामकडे किती पुस्तके असतील? अशी अनेक उत्तरे येणारी उदाहरणेदेखील मुलांना द्यायला हवीत, ज्यातून संख्यांबद्दलची मुलांची समज वाढत जाईल.
मुलांना संख्या दिसायला हव्यात, संख्यांचे आकृतिबंध मुलांच्या नजरेत पक्के बसले पाहिजेत, असा सरांचा आग्रह असे. जसे, १०० म्हणजे ८० अधिक २०, ५० गुणिले २ सुद्धा आणि  १०२ वजा २ सुद्धा. इयत्ता पहिली-दुसरीत तर मुले घरी, परिसरात दिसणाऱ्या संख्या शोधत असतात. एकदा पहिलीत २ या अंकाची संकल्पना चालू होती. त्यावेळी वर्गातील शौनक म्हणाला की, ‘ताई, मी आणि शिखर २ आहेत, कारण आम्ही जुळे आहोत(शौनक-शिखर). खूप मजा येते मुलांचे हे प्रतिसाद ऐकून!
उदाहरणे सोडवल्यावर ते कसे सोडवले याचे स्पष्टीकरण मुलांना लिहायला दिल्यामुळे त्यांनी उदाहरणे सोडवताना कसा विचार केला, हे पाहायलाही मावळंकर सरांनी आम्हांला शिकवले. सर फळ्यावर उदाहरणे सोडवताना रंगीत खडूंचा वापर करत. जसे, वजाबाकीत हातचा, खालील उत्तर लिहिताना वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरणे. त्यामुळे फलकलेखनातूनही उदाहरणातील टप्पे नकळत मुलांच्या नजरेस पडतात. सर नेहमी म्हणत की, गणित हा विषय शब्दबंबाळ करून शिकवण्याचा नाही. शिक्षकांनी प्रत्येक संकल्पना शिकवताना स्पष्टीकरण करत शिकवण्याची गरज नाही, तर मुलांनी स्वत: कृती करत शिकले पाहिजे.
अपूर्णांक, मापन या संकल्पना घेताना वहीत उदाहरणे न करता, रोजच्या जीवनाशी  जोडायला हव्यात, तर त्या संकल्पना मुलांना लवकर समजतील आणि अशा प्रकारच्या संकल्पनांची गरज कोठे-कोठे असते, हे मुलांना स्वत:ला समजत जाईल, हा एक अधोरेखित करणारा मुद्दा सरांच्या प्रशिक्षणात असे. जसे, रिकाम्या बाटलीपासून स्वतः लिटरची मापे तयार करून स्वत:च्या अंघोळीसाठी लागणारे पाणी मोजणे; कलिंगड, केक यांचे समान भाग करून त्यातील अपूर्णांक ओळखणे.
मातीकामासाठी लागणारी माती प्रत्यक्ष मोजताना...
गणिताचे खेळ ही सरांकडून मिळालेली देणगीच आहे. संकल्पनांचा सराव घेताना फक्त उदाहरणे न देता खेळांतून सराव घेतला, तर मुलांना कंटाळाही येत नाही आणि विषयातील रुचीही वाढत जाते. सरांनी तयार केलेल्या होमी भाभा संस्थेच्या पुस्तकात अनेक खेळ आहेत. या खेळांसोबत आम्ही शिक्षकांनीही काही खेळ तयार केले आहेत. आमच्या शाळेतील मुलांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी मावळंकर सरांकडून मिळालेले प्रशिक्षण खूपच महत्त्वाचे ठरले आहे.
शिक्षकाची विषयाची समज उत्तम असेल, तर तो मुलांसोबत विषय सहज फुलवत नेतो. ही समज वेळोवेळी वाढवणेही तेवढेच आवश्यक असते. त्याकरता नवनवीन प्रशिक्षणातून स्वतःला आजमावताही येते. अशीच एक संधी मला मिळाली ती CEQUE ( Centre for Equity and Quality in Universal Education) अर्थात सिके संस्थेमुळे. वर्गातील पाठांची उंची वाढावी याकरता शिक्षकांना प्रशिक्षण देणारी ही संस्था. मी ज्या वर्षी या संस्थेकडून प्रशिक्षण घेतले, तेव्हा गणितातील अपूर्णांक या संकल्पनेवर काम चालू होते. गणिततज्ज्ञ विपुलाताई अभ्यंकर आणि आशिष केळशीकर सर यांचे याकरता मार्गदर्शन लाभले. अपूर्णांक ही संकल्पना तिसरीपासून सुरू होते. विपुलाताई प्रशिक्षणादरम्यान नेहमी म्हणायच्या की, प्राथमिक स्तरावरच  संकल्पना केवळ संबोध म्हणून लक्षात न राहता, त्याचा रोजच्या कृतींमध्ये वापर करायला हवा. जसे, वस्तू वाटताना अर्धा भाग दाखवताना एकूण वस्तूंचा अर्धा भाग मुलांना दाखवता येणे, खेळाचे मैदान आखताना एकूण लांबीचा अर्धा भाग, पाव भाग दाखवता येणे. एकदा इयत्ता चौथीच्या मुलांनी अपूर्णांक ही संकल्पना वापरून खेळाच्या मैदानाची प्रतिकृती तयार केली होती.
गणिताचे पाठ अधिक दर्जेदार होण्यासाठी या प्रशिक्षणातून काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या :
१) कोणतीही संकल्पना शिकवण्यापूर्वी शिक्षकाने त्या संकल्पनेतील उपघटक काढायला हवेत. त्यामुळे संकल्पनेची व्याप्ती लक्षात येते, तसेच शिक्षकाला आपापल्या इयत्तेवर योग्य दिशेने काम करता येते. जसे की, भागाकाराचे उपघटक मोजणी, वजाबाकी, अपूर्णांक.पहिली ते चौथीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना पहिली ते आठवीपर्यंतच्या संकल्पनेची व्याप्ती माहीत असणे आवश्यक आहे. जसे, गुणाकार दुसरीपासून ते आठवीपर्यंत कसा वाढत जातो, हे दुसरीला शिकवणाऱ्या शिक्षकाला माहीत असेल, तर दुसरीपासूनच गुणाकाराची संकल्पना अधिक प्रभावीपणे शिक्षक मुलांपर्यत पोहोचवू शकेल.
२) नेहमी मूल्यमापनानंतर मुलांच्या चुकांचे विश्लेषण करणे (Error Analysis)  महत्त्वाचे आहे. चुकांच्या विश्लेषणामुळे मुलांची उदाहरणे सोडवताना नेमकी चूक काय झाली आहे, हे समजते. त्यामुळे शिक्षकाला योग्य दिशेने उपचारात्मक काम करता येते.
३) मुलांनी चुकीचे उदाहरण जरी सोडवले तरी त्यांनी ते उदाहरण सोडवताना काय विचार केला, हे शिक्षकाने समजून घेतले पाहिजे.
४) शिक्षकांनी पाठ घेताना मुलांच्या संभाव्य चुका लक्षात घेऊन पाठाची मांडणी करायला हवी. जसे, भागाकार शिकवताना वजाबाकीत होणारी चूक.
५) ​संकल्पना समजली की नाही, हे जरी वेळोवेळी सरावपत्रिकेद्वारे तपासले गेले तरी प्रत्येक संकल्पनेचे उपयोजन मुलांना करता यायला हवे. त्यासाठी पाठाला अनुरूप प्रकल्प शिक्षकांनी तयार केले पाहिजेत.
​या प्रशिक्षणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी आशिष सरांकडून शिकले, ती म्हणजे, पायाभूत चाचणी तयार करण्याचा हेतू. पायाभूत चाचणी म्हटली की, मागील इयत्तेत शिकलेल्या भागाचे मूल्यमापन हाच अर्थ मला आजपर्यंत माहीत होता. आशिष सरांकडून नेमका अर्थ समजला. पायाभूत चाचणी म्हणजे, आधीच्या वर्षाच्या भागासोबतच चालू इयत्तेतील संकल्पनांवर प्रश्न विचारणे. जसे, मागील इयत्तेत चित्र वापरून आकृतिबंध मुलांनी तयार करायचा असेल, तर पायभूत चाचणीत चालू इयत्तेतील संख्यांचा आकृतिबंध विचारणे. यामुळे मुलांची संकल्पनेबद्दलची समज कितपत तयार झाली, याचा अंदाज शिक्षकाला येतो. पुढचे पाठ तयार करायला याची मदत होते. या सिकेच्या प्रशिक्षणामुळे गणित विषयाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मला मिळाली.
या सर्व प्रशिक्षणांसोबतच आम्हा सर्व शिक्षकांमधील या विषयाकडे बघण्याची समज वाढीस लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे, आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष गिरीश सामंत सरांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन. एकक ही संकल्पना असो की मापन, सामंत सर नेहमीच आमच्या पाठांमध्ये महत्त्वाची भर घालतात. वर्गात घेतलेल्या पाठांना, शिक्षकांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देतात. आम्हांला शिकवताना आलेल्या शंका, प्रश्न यांवर चर्चा घडवून आणतात. या सर्वांमुळे आम्हा सर्वांचे विचार प्रवाही राहिले आहेत. त्यात कधी साचलेपणा आला नाही.
तीन वर्षांपूर्वी एक मराठी सिनेमा आला होता. त्यातील अभिनेत्रीला अपघात झाल्यामुळे तिचा मेंदू संख्याज्ञान पूर्णपणे विसरतो, त्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. साध्या-साध्या व्यवहारांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. सिनेमात असे दाखवले असले तरी संख्या आणि त्यांवरील क्रिया हा गणिताचा एक भाग आहे, पण याहून महत्त्वाची कौशल्ये गणितामुळे आपल्यामध्ये येतात. जसे, तुलना करणे, अंदाज बांधणे, क्रमवारी लावणे, निर्णय घेणे, समस्या सोडवणे, जोडणी करता येणे. शिक्षकांनी ही कौशल्ये मुलांमध्ये यावीत यासाठी संधी तयार केल्या पाहिजेत. संस्थेने आम्हांला प्रशिक्षणाच्या संधी वेळोवेळी दिल्यामुळे वरील कौशल्ये मुलांमध्ये कशी येतील, यासाठी आम्ही शिक्षक सतत प्रयत्नशील असतो. घेतलेल्या प्रशिक्षणातील विचार समजून घेऊन त्यात स्वत: भर घालून मुलांसोबत काम करत आहोत आणि म्हणूनच गणितासोबत आमची गट्टी झाली आहे.
अदिती अभय घाडीगावकर
संपर्क क्र. -   ९९३०९००११२
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)

                                         

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634798435.jpg [postimage] => upload_post-1634798435.jpg [userfirstname] => Aditi [userlastname] => Ghadigoankar [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 6203 [display_name] => अदिती घाडीगावकर [Post_Tags] => प्रयोगशील शिक्षण, मराठी शाळा, गणित प्रयोग, अदिती घाडीगावकर, डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [721] => Array ( [PostID] => 23263 [post_title] => अमल्या [post_content] => [post_excerpt] => मिसळ कसली अंमली पदार्थच तो. मिसळही अंमली आणि अमल्याही अंमली. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

तुमच्याशी कोणतंही साम्य नसलेला कोणी मित्र आहे तुमचा? माझा आहे. अमल्या त्याचं नाव. म्हणजे अर्थात नाव अमोल आहे, पण आता मित्र म्हटल्यावर अमल्या!

कुठल्याशा नाटकाच्या प्रॅक्टिसला हे  तरतरीत, तरणंताठं,  पोरगं  आलं; रंगमंचावर काही फार उजेड पडला नाही त्याचा, पण दोस्ती होऊन गेली. ती अगदी घट्ट झाली ती त्याच्या हॉटेलातल्या मिसळीचा पहिला घास घेतला तेव्हा. दीर्घकाळ जिभेवर  रेंगळणारी चव आणि व्यसन लागेल असा झटका. मिसळ कसली अंमली पदार्थच तो. मिसळही अंमली आणि अमल्याही अंमली.

सक्काळच्या पहिल्याच गिर्‍हाइकाला फडका मारून बसायचा इशारा करता करता अमल्या म्हणणार, “जरा गाडीची किल्ली द्या की, कोपर्‍यावर जाऊन पाव घेऊन आलोच.” हे गिर्‍हाइक म्हणजे अमल्याचाच कोणी मित्र असणार. पाव, फरसाण, कांदा, चहा पावडर, दूध अशा याच्या फेर्‍या चालू. अमल्याला गाड्यांचा तोटा नाही. सगळ्या जगाशी याची मैत्री. तशी ती माझ्याशीही झाली. का झाली, का टिकली हे आता फारसं आठवतही नाही.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634660931.png [postimage] => upload_post-1634660931.png [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 21 Oct 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१, व्यक्ती विशेष,ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [722] => Array ( [PostID] => 22532 [post_title] => उत्साहवर्धक वाङ्मय [post_content] => [post_excerpt] => आपण खातों काय याच्या इतकेंच आपण वाचतों काय ही गोष्ट विचार करण्यासारखी नाहीं काय? [post_shortcontent] =>

अंक – किर्लोस्कर मासिक – ऑगस्ट १९३१

मनुष्याचे मन नेहेमीच उमेदीत नसते. अडचणी नसतांनाही कित्येक वेळा आपली मनोवृत्ति कंटाळलेली, उत्साहशून्य झालेली असते. अडचणी असल्या म्हणजे गोष्ट सांगावयास नको. आपण श्रमून घरी आलो म्हणजे हुषारी येण्यासाठी चहा, दूध घेतो. त्याप्रमाणेच मनाची अप्रसन्न स्थिति घालविण्यास उत्साहवर्धक वाङ्मयासारखे दूध नाही. नुसता उत्साह अंगात संचारून भागत नाही. कार्याची दिशा कळावी लागते. त्यांत अडचणी काय येतील ते आगाऊ समजावे लागते. या सर्व गोष्टींचा ज्या वाङ्मयांत उहापोह केलेला असेल ते वाङ्मय राष्ट्रांत जितके निघेल त्या प्रमाणाने तरुणपिढीचा उत्कर्ष होतो. म्हणून उत्साहवर्धक वाङ्मय तयार करणे व त्याचा प्रसार करणे ही एक राष्ट्रीय कामगिरीच आहे. तरुणपिढीला कार्यतत्पर करणे यापेक्षां पराक्रम कोणता? आपला चरित्रसंग्रह वाचून नेपोलियनची व तत्सम इतर वीरपुरुषांची महत्त्वाकांक्षा जागृत होणार आहे असे प्लूटार्कला आगाऊ कळते तर त्याला केवढी धन्यता वाटली असती?

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613155853.jpeg [postimage] => upload_post-1613155853.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Oct 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => किर्लोस्कर, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [723] => Array ( [PostID] => 22531 [post_title] => कारखान्यांतून संशोधन करताना [post_content] => [post_excerpt] => कामातून मिळणारा आनंद हा नुसत्या सुखसोयींपेक्षा मोठा हे मी पहिल्या काही दिवसांतच शिकले. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद, जुलै २००७

लेखिका : माणिक खेर

मी संशोधक झाले ते अगदी मुद्दाम ठरवून. नाइलाजाने किंवा अपघाताने नव्हे. त्यामुळे ‘‘हिला एम.ए. करताना कोणी भेटला नाही, म्हणून आता पीएच.डी. करायला आली आहे’’ अशी माझ्या वडिलांच्या परममित्रांनी माझी भलावण केली, तेव्हा एकंदरीतच महिला संशोधकांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असतो, हे मी ताडले.

संशोधनावर टीका ऐकण्याआधी संशोधन करण्यावरच टीका ऐकवत अनेक ‘आरामखुर्चीतल्या’ टीकाकारांनी मला संशोधन कसे करू नये, याचे धडे दिलेले आहेत!

‘‘संशोधनात काय मोठ्ठंसं, दहा पुस्तकं वाचून एक लिहायचं!’’ ‘‘संशोधन म्हणजे शेवट उघडा ठेवण्याची प्रक्रिया (म्हणजे कधीच न संपणारे, ते संशोधन, असा आडून मारलेला टोला!) इ. इ. ही टीकाकार मंडळी मला सुनावत. त्यांचे टोले हसत हसत परतवताना माझी विनोदबुद्धी जागरूक केल्याबद्दल मनोमन मी त्यांचे मानत असे!

पाव शतकापूर्वी मी औद्योगिक संबंधावर संशोधन करू लागले, तेव्हा अशा प्रकारे संशोधन करण्यासाठी मुलीच काय, पण मुलेही क्वचितच प्रत्यक्ष कारखान्यात जात. मुंबईतल्या कारखान्यांत फील्डवर्क करणाऱ्यांची संख्या थोडी-बहुत असायची. पण निव्वळ संशोधनासाठी जाणारे फारच थोडे. पुण्या-मुंबईतल्या कारखान्यांबद्दल निदान काही वाचायला तरी मिळते; पण लहान गावातल्या कारखान्यांची काहीच माहिती मिळत नाही, या भूमिकेतून मी प्रथम कोल्हापूर, इचलकरंजी, हरिहर या गावांतील कारखान्यांतून संशोधनासाठी परवानगी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिथेच काय, खुद्द पुण्यातही डाळ न शिजल्यामुळे मला मुंबईला जावे लागले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612290613.jpeg [postimage] => upload_post-1612290613.jpeg [userfirstname] => Manik [userlastname] => Kher [post_date] => 20 Oct 2021 [post_author] => 5963 [display_name] => माणिक खेर [Post_Tags] => अंतर्नाद, अनुभवकथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [724] => Array ( [PostID] => 23261 [post_title] => हवामानबदल : शमन की अनुकूलन? [post_content] => [post_excerpt] => हवामानबदलाची सुरुवात जिथून होते त्याचा पहिला टप्पा आहे - ‘हरितगृह परिणाम.’ ही पृथ्वीवर घडणारी नैसर्गिक घटना आहे. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

हवामानबदल हा विषय आपल्याला नवीन नाहीगेली काही वर्षं त्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून उलटसुलट ऐकत आलो आहोतअत्यंत गुंतागुंतीचा अन् सर्वस्पर्शी असा हा विषय मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्याला सामोरं जाण्यासाठी कोणते पर्याय आहेतयाचा उहापोह.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634660700.png [postimage] => upload_post-1634660700.png [userfirstname] => Rasiya [userlastname] => Padalkar [post_date] => 20 Oct 2021 [post_author] => 6201 [display_name] => रसिया पडळकर [Post_Tags] => महा अनुभव ऑक्टोबर २०२१, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [725] => Array ( [PostID] => 23255 [post_title] => तारेवरची कसरत [post_content] => [post_excerpt] => आजूबाजूचं जग सतत बदलत असतं. कालच्या समस्या सुटल्यासारख्या वाटतात तोच नव्या समस्या उभ्या राहतात [post_shortcontent] =>

अलिकडे ‘कॉम्पिअर’ नावाची नवी जात निर्माण झाली आहे. लाडे लाडे भाषण करून कधी वक्त्याच्या मुद्द्यांवर उड्या मारून हे ‘सूत्रसंचालक’ श्रोत्यांना अक्षरशः पिडत आणि पिळत असतात. अनेक समारंभात श्रोत्यांचा अंत पाहणारे हे ‘कॉम्पिअर्स’ पाहिले आणि ‘मोकाट सुटलेली जनावरं’ हा विनोदी लेख लिहिला. वक्ता म्हणून वाशीला जायचं कबूल केलं होतं. मला घेऊन जायला आयोजक मंडळी चक्क ‘अँब्युलन्स’ घेऊन आली! त्यातून जाताना आलेले खरेखुर व काल्पनिक अनुभव मी ‘एक खडतर प्रवास’मध्ये मांडले. असे अनेक अनुभव. वाङ्मयीन विडंबनं सर्वसामान्य वाचकांना चटदिशी उमगत नाहीत. कारण त्यासाठी पार्श्र्वभूमी ठाऊक असावी लागते. असं असलं तरी विशिष्ट थरातल्या वाचकांना हे लेखन मनापासून आवडतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634355963.jpg [postimage] => upload_post-1634355963.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Oct 2021 [post_author] => 73 [display_name] => सुभाष भेंडे [Post_Tags] => मराठी साहित्य पत्रिका, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [726] => Array ( [PostID] => 2427 [post_title] => आणि सगळीकडे शांतता पसरली [post_content] => [post_excerpt] => सत्तेवर एक सणसणीत लाथ मारा आणि बघा, एका सेकंदात माझं दुखणं थांबेल...!’ [post_shortcontent] =>

उध्दवराव नुसते तळमळत होते. त्यांचा संपूर्ण उजवा पाय गेला आठवडाभर दुखत होता. रश्मी वहिनींची झोप उडाली होती कारण रात्रभर उद्धवरावांचे पायोपचाराचे प्रयोग सुरू होते. कधी ते पायाखाली उशी घेत, तर कधी उशीवर पाय घेत. कधी गरम पाण्याचा शेक घेत तर कधी बर्फाचा खडा रूमालात बांधून त्याने पाय शेकत. कधी गुडघ्याला क्रेप बँडेज बांधत तर कधी पोटरीला बँडेज बांधून घेत. हे सगळे अर्थातच रश्मी वहिनींच्या मदतीने सुरू होते, त्यामुळे त्यांचीही झोप होत नव्हती. गेल्या शनिवारी रात्री अचानक उद्धवरावांच्या उजव्या पायाची टाच दुखायला सुरूवात झाली आणि रात्रभरात टाचेतले दुखणे पोटरीपर्यंत आणि तिथून कंबरेपर्यंत पसरत गेले. रविवारी सकाळी तर त्यांना पाय उचलणेही कठीण झाले. या गोष्टीला आता आठवडा उलटून गेला होता पण पायाचं दुखणं काही कमी होत नव्हतं. उध्दवराव नुसते तळमळत होते. नाटकातल्या व्यक्तिरेखेनं रंमंचावर अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरावं तसे मिलिंद नार्वेकर हाताची घडी घालून फिरत होते. आदेश भाऊजींनी तर गेला संपूर्ण आठवडाभर घरातच तळ ठोकला होता. उध्दवरावांच्या पायाविषयी कळल्या कळल्या त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली आणि येताना सिद्धिविनायकाचा प्रसाद, अंगारा आणि आशीर्वाद घेऊनच ते आले. तेलकट,तुपकट आणि गोड याची मनाई असल्यानं उध्दवराव लाडू वगैरे खातच नाहीत, पण प्रसादाला नाही कसं म्हणायचं म्हणून त्यांनी त्यातले बुंदीचे दोन दाणे खाल्ले. वहिनींनी अंगारा कपाळावर लावला पण काही उपयोग झाला नाही. आदेश भाऊजी दर अर्ध्या तासाने ‘बरं वाटतंय का आता?’ असं विचारत होते. जणू बरं वाटलं नाही तर सिद्धिविनायकाचा महिमा कमी झाल्याची अफवा पसरेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/mascot.jpeg [postimage] => /2018/01/mascot.jpeg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 20 Oct 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [727] => Array ( [PostID] => 22518 [post_title] => बापाचा मुलाला सदुपदेश [post_content] => [post_excerpt] => भिन्न भिन्न कुळातल्या या सर्वांना एकत्र आणून, म्हणजेच त्यांची जोडणी करून फोडणी हा चैतन्यदायी संस्कार-विधी ज्याने (वा जिने) निर्माण केला त्याला शतशः प्रणाम! [post_shortcontent] =>

अंक :लोकप्रभा, २८ जानेवारी १९९४

हे थोडे ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ असे झाले आहे खरे, पण हे तुला उपयोगी पडेल असा विश्र्वास. अनेक पदार्थ सांगायचे राहून गेले आहेत— त्यासंबंधी पुन्ही लिहीन. पण आता तू निदान ‘स्वयंपाक कॉन्शस’ तरी होशील आणि स्वयंपाकघराचे व्यक्तिमत्व आणि महत्त्व तुझ्या मनात भरेल असे वाटते. आता तुला आमटी, भात, भाजी, चपाती एवढे तरी नक्की करता येईल आणि सकrळी पाव आणि जाम, दुपारी जाम आणि पाव आणि रात्री मात्र डबलडेकर जामलेला पाव या कोंडीतून तू सुटशील. याचबरोबर भुकेचे आणि तिच्याबरोबर उपासाचेही जीवनातील स्थान तुझ्या लक्षात येईल. कवीने म्हटलेच आहे—

भुकेसारखा या जगी शत्रू नाही

भुकेसारखा अन्य नाही गुरुही

म्हणूनी स्वयंपाक जाणून घ्यावा

उपासासही आपुलासा करावा!

शेवटी स्वसंरक्षणार्थथ एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुला सांगून ठेवतो. तू स्वयंपाकघरात पारंगत होशील यात शंका नाही. ही एक अनुवांशिक गोष्टही असेल! पण तुला चांगला स्वयंपाक येतो हे तुझ्या भावी वधूला कळू देऊ नकोस. नाही तर स्वयंपाक कायमचा तुझ्या गळ्यात पडेल आणि तुझ्या मुलांसाठी तू अशाच रेसिप्या पोटतिडिकेने लिहीत बसशील!

लेखक : शंकर वैद्य

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611942216.jpeg [postimage] => upload_post-1611942216.jpeg [userfirstname] => Shankar [userlastname] => Vaidya [post_date] => 19 Oct 2021 [post_author] => 5961 [display_name] => शंकर वैद्य [Post_Tags] => लोकप्रभा, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [728] => Array ( [PostID] => 22515 [post_title] => घटका गेली पळें गेलीं [post_content] => [post_excerpt] => आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती [post_shortcontent] =>

अंक : ललित, जुलै १९६९

लेखाबद्दल थोडेसे : ठणठणपाळांचा हातोडा साहित्यविश्वावर ठाण् ठाण् बरसत असे. परंतु क्वचित तो हळवा होऊन साहित्यातील नररत्नांसाठी आपल्या खास शैलीत अश्रूही ढाळत असे. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर ठणठणपाळ उर्फ जयवंत दळवी यांनी ललितमध्ये लिहिलेला हा लेख. एका शब्दप्रभूने दुसऱ्या अफाट साहित्यिकाला वाहिलेली ही नितांत सुंदर आदरांजली..... ५१ वर्षांपूर्वींंचा हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

आचार्य प्रल्हाद केशव अत्र यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राला दु:खाचा जेवढा प्रचंड हादरा बसला तेवढा गेल्या कित्येक वर्षांत बसला नसेल. अनेक मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करताना ‘निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही’ असे सरधोपटपणे म्हटले जाते. प्रत्यक्षात ‘निर्माण झालेली पोकळी’ कुणाला जाणवत नाही. परंतु पोकळी निर्माण होणे म्हणजे काय हे फक्त आचार्य अत्र्यांच्या निधनामुळेच सर्वांच्या लक्षात येईल यात कसलीच शंका नाही. कारण आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती. आणि हा स्पर्श करण्याची त्यांची रीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की, ती यापूर्वी कुणाला साधली नाही, यापुढे कोणाला साधेल अशी शक्यता नाही.

********

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611333112.jpg [postimage] => upload_post-1611333112.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 19 Oct 2021 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => ललित, मृत्यूलेख [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [729] => Array ( [PostID] => 3214 [post_title] => शब्द :- एक लघुकथा [post_content] => [post_excerpt] => रात्रीच्या अंधारात एक विशिष्ट शब्द पुस्तकातून उडी मारून जातो तरी कुठे ? [post_shortcontent] =>

लेखकाने शब्द लिहिला. अर्थातच कागदावर नव्हे, तर त्याच्या लॅपटॉपच्या पडद्यावर. आता त्याला लिहिताना खूप आराम होता. लिहिलेले कागद उडून जाऊ नयेत म्हणून त्यावर वजन ठेवायचा प्रश्न नव्हता आणि पंख्याखाली बसून लिहिता येत होते. लिहिण्याचा मूड असताना आणि प्रतिभेची कृपा आपल्यावर होते आहे, असे वाटल्या क्षणी लिहिण्याचे कागद संपले आहेत, असा प्रसंग आता येत नव्हता. अनंत काळ पुरेल एवढा कागद त्याच्या लॅपटॉप मध्ये होता. वाक्य अर्धवट असतानाच पेन खराब झाले, अथवा शाई संपली अथवा निब फडकली असे होत नव्हते. तर, लेखकाने शब्द लिहिला, वाक्य पूर्ण करण्यासाठी त्याने त्या शब्दाच्या पुढे क्रियापद लिहिले आणि पूर्णविराम देण्यासाठी बोट उचलले तर तो आधीचा शब्द गायब झाला होता. कोणती कळ दाबली आपण कुणास ठावूक. लिहायचं आणि सेव्ह करायचं तेवढ कळतं आपल्याला. ही बाकीची बटणं कशाकशाची असतात, काय माहिती. चुकून काहीतरी दाबलं गेलं असेल एवढं नक्की…. त्याने परत कर्सर त्या क्रियापदाच्या अलिकडे आणला आणि पुन्हा तो शब्द लिहिला. पुन्हा त्याचे बोट पूर्णविरामाकडे गेले आणि पुन्हा तो शब्द उडाला! काय झालं या की-बोर्डला? बिघडला की काय परत? त्या शब्दात असलेले एक एक अक्षर त्याने स्वतंत्रपणे दाबले. सर्व अक्षरे पडद्यावर उमटली. चला, सर्व अक्षरांची बटणे तर काम करत आहेत. मग त्याने उकार, वेलांटी, काना, मात्रा सगळे एकेक दाबून पाहिले. सगळी यंत्रणा आखून दिल्याप्रमाणे काम करत होती. हे सगळे करत असताना, लेखकाने मोठ्या कष्टाने आपल्या प्रतिभेचा प्रवाह आवरून धरला होता.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/pp.jpg [postimage] => /2018/02/pp.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 19 Oct 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => कथा,ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [730] => Array ( [PostID] => 3853 [post_title] => इच्छामरण – काळाची गरज! [post_content] => [post_excerpt] => इच्छामरण हवं की नको.....सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या विषयावर निर्णय दिला आहे. त्यानिमित्त साठच्या दशकांत याविषयावर झालेल्या विचारमंथनातून आलेला हा अभ्यासू लेख पुनश्चवर देत आहोत. [post_shortcontent] =>

 अंक:- किर्लोस्कर ; वर्ष :- फेब्रुवारी १९९२ जगातील सगळ्या वास्तूंची आणि वस्तूंची एक आयुर्मर्यादा ठरलेली असते. कधी कधी तर ती मर्यादा संपण्याआधीच आपण त्यांना निरुपयोगी म्हणून टाकून देतो. पण माणसांच्या बाबतीत असं घडत नाही. इच्छामरणाबाबत मांडलेले हे विचार मुद्दाम चर्चेसाठी वाचकांसमोर ठेवले आहेत. दचकलात ना, शीर्षकच तसं आहे. नुसतं वाचून अस्वस्थ झाला असाल. कदाचित, दैनंदिन जीवनात घडीघडीला, आजूबाजूला घडलेला मृत्यू पाहिला असला की यात काय मोठा शोध लावलाय, असा विचार करून मृत्यूसंबंधीचे विचार झुरळासारखे झटकूनही टाकाल माझे हे व्याख्यान. पण थोडासा विचार केलात तर पटेलही मी काय म्हणतोय ते. सुप्रसिद्ध उर्दू कवी उमर खय्याम याने आपल्या असंख्य रुबायांपैकी एकात फार मोठा अस्वस्थ करणारा विचार मांडलाय. तो म्हणतो, जन्माला येणं माझ्या अधीन असतं तर मी जन्मालाच आलो नसतो आणि जन्माला आल्यानंतर मरण माझ्या हाती असतं तर मी मेलोच नसतो. आता हे सारं कशासाठी, असा विचार आला असेल तुमच्या मनात. तर सांगायचा मुद्दा असा की दररोज सकाळी दूरदर्शनवर भारताची लोकसंख्या दर सेकंदाला किती वाढतेय याची टोंचणी प्रसार-माध्यमांवरून केली जाते. असंख्य प्रेक्षक ते पाहतात आणि “आपल्याला काय त्याचे” किंवा “पण लक्षात कोण घेतो” या बेफिकीर प्रवृत्तीने आपल्या रोजच्या रहाटगाडग्यांत लाखोंच्या गर्दीत खचलेल्या मनाने आणि आंबट-ओशट स्वप्नाने वावरतात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/IMG-20180328-WA0005.jpg [postimage] => /2018/03/IMG-20180328-WA0005.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Oct 2021 [post_author] => 63 [display_name] => रमेशचंद्र जतकर [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,किर्लोस्कर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [731] => Array ( [PostID] => 3353 [post_title] => कावळे [post_content] => [post_excerpt] => थोडेसे माणूस, थोडेसे जनावर नि थोडेसे पक्षी... [post_shortcontent] =>

ज्या वयांत कावळ्यांसारख्या कुरूप प्राण्यांचा द्वेष करावा, गलोल घेऊन त्यांच्यातल्या एखाद्याला जखमी करून उफराटे बांधून टाकावे, आणि गंमत पाहावी असे सर्वसामान्य माणसांना वाटते, त्या वयात माझे कावळ्यांशी जन्माचे नाते जडले. इंग्रजी पाचवीत शिकणाऱ्या मुलाचे असावे तेवढे माझे वय असताना आई वारली. घरात दोन बहिणी तेवढ्या. एक मोठी नि एक धाकटी. याशिवाय वडीलधारे माणूस नाही. आईच्या मरणाचे डोंगराएवढे दुःख गळ्यात बांधून शेजारपाजारच्या जाणत्या लोकांनी मला आईच्या उत्तरक्रियेला बसवले. सातव्या दिवसापासून रोज विधी सुरू झाले. भटजी आधीच उशिरा येत. सारी तयारी करून त्यांची वाट बघत बसावे लागे. गावाबाहेर तळ्याच्या काठावर तीन तीन तास उत्तररक्रिया चाले,नि घरी परतायला दुपारचे दोन वाजत. सकाळी फक्त वाटीभर पेज तेवढी खोबऱ्याच्या तुकड्याबरोबर पोटात ढकललेली असे. त्यामुळे घरी परतेपर्यंत झीट जाण्याएवढी भूक लागे. कोवळ्या वयातली ती भूक आवरता आवरत नसे. पण भाबड्या मनाला वाटायचे, आईच्या आत्म्याला शांति लाभण्यासाठीहा देहदंड निमूटपणे सोसला पाहिजे. या एका भावनेच्या बळावर सारे निभावून नेत होतो. पिंड द्यायच्या दिवशी मात्र कहर झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/cf2d40e6-6d87-465a-abbb-576ebd42685e.jpg [postimage] => /2018/03/cf2d40e6-6d87-465a-abbb-576ebd42685e.jpg [userfirstname] => Madhu Mangesh [userlastname] => Karnik [post_date] => 19 Oct 2021 [post_author] => 60 [display_name] => मधु मंगेश कर्णिक [Post_Tags] => सत्यकथा,ललित,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [732] => Array ( [PostID] => 23262 [post_title] => ख्रिस्तिआन अमानपूर : टीव्हीतलं पुरुष वर्चस्व भेदणार्‍या पत्रकार [post_content] => [post_excerpt] => आधुनिक टीव्ही पत्रकारितेत मोठी उंची गाठलेल्या सीएनएनच्या ख्रिस्तिआन अमानपूर यांची या महिन्यात ओळख करून घेऊ. [post_shortcontent] =>

अंक: महा अनुभव ऑक्टोबर २०२१

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. आधुनिक टीव्ही पत्रकारितेत मोठी उंची गाठलेल्या सीएनएनच्या ख्रिस्तिआन अमानपूर यांची या महिन्यात ओळख करून घेऊ.

********

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634555335.png [postimage] => upload_post-1634555335.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [733] => Array ( [PostID] => 23259 [post_title] => त्या फोटूमदल्या बाईवानी [post_content] => [post_excerpt] => तुमी आनी तुमसे प्वाट पायजे तिकडं निगा , पटत आसल तर बगा, न्हाई तर त्या फोटुमदल्या बाईवानी, नुस्तीच ढिम्म बसून ऱ्हानार हाय बगा उद्यापास्न! [post_shortcontent] =>

कविता अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०   त्या फोटूमदल्या बाईवानी, सुस्तीच डिम्म बसून ऱ्हानार हाय  बगा उद्यापान्स   काटवटीत घेनार न्हाई पीठ का पानी फुकनार न्हाई चूल छाताड फुटल्यावानी

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634555042.png [postimage] => upload_post-1634555042.png [userfirstname] => Sanjay Krushnaji [userlastname] => Patil [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 6200 [display_name] => संजय कृष्णाजी पाटील [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [734] => Array ( [PostID] => 23265 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - मंगल कलश (भाग ३१) [post_content] => [post_excerpt] => ‘कलश’ म्हटलं की पाण्याने भरलेलं, ओल्या कुंकवाचं स्वास्तिक रेखलेलं पात्र, [post_shortcontent] =>

‘कलश’ म्हटलं की पाण्याने भरलेलं, ओल्या कुंकवाचं स्वास्तिक रेखलेलं पात्र, मुखाशी श्रीफळ, चहूबाजूंनी खोचलेली आंबा-नागवेलींची पानं, असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. धार्मिक कार्यातील या कलशाला आणि त्याच्या सोबतच्या या वस्तूंना हिंदू संस्कृतीतील तत्कालीन जीवनपद्धतींना अधोरेखित करणारा काहीएक प्रतीकात्मक अर्थ आहे. कलशाची व्युत्पत्ती आणि महत्त्व मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख-
१०६ मराठीप्रेमींनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याचा इतिहास आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे. या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी मंगल कलशाची स्थापना करून नव्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. राज्याची स्थापना ही तशी सांविधानिक घटना असली तरी हिंदू धर्मात मंगल कलशाला एक धार्मिक महत्त्व आहे. त्यासंबंधी पुराणातली कथा असं सांगते की,  देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने प्राप्त झाली, त्यांपैकी एक रत्न म्हणजे अमृत. हे अमृत ठेवण्यासाठी विश्वकर्माने तयार केलेलं भांडं म्हणजे कलश! तर अशी ही मंगल कलशाची गोष्ट पुढे कळस, कळसा, कळशी यांनाही आपल्यात सामावून घेताना दिसते.


 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634540234.jpg [postimage] => upload_post-1634540234.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [735] => Array ( [PostID] => 23264 [post_title] => साधेपणाने साजरा झालेला दर्जेदार ५१ वा इफ्फी [post_content] => [post_excerpt] => कोविडच्या संकटामुळे नोव्हेंबरमध्ये होणारा ५१ वा इफ्फी यावेळी जानेवारी २१ मध्ये साधेपणाने साजरा झाला. प्रतिनिधींना घरबसल्या चित्रपट पाहता यावेत म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून काही निवडक चित्रपटांचे प्रक्षेपण करण्यात आले. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी आल्या पण शो मस्ट गो ऑन या तत्वाने इफ्फी पार पडला. [post_shortcontent] =>

कोविडच्या संकटामुळे नोव्हेंबरमध्ये होणारा ५१ वा  इफ्फी यावेळी जानेवारी २१ मध्ये साधेपणाने साजरा झाला. प्रतिनिधींना घरबसल्या चित्रपट पाहता यावेत म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून काही निवडक चित्रपटांचे प्रक्षेपण करण्यात आले. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी आल्या पण शो मस्ट गो ऑन या तत्वाने इफ्फी पार पडला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634532543.jpg [postimage] => upload_post-1634532543.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => 51st IFFI at Goa [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [736] => Array ( [PostID] => 3288 [post_title] => इरु [post_content] => [post_excerpt] => लेक गौरी देशपांडे हिच्या दृष्टिकोनातून आई इरावतीबाई कर्वे. [post_shortcontent] =>

तिची माझी ओळख तशी फार जुनी नाही. चांगली जाणती होईपर्यंत ती आपली “आई” होती, आणि जरी इतर चार आयांपेक्षा ती अगदीच निराळी होती ही जाणीव असे. तरी इरू म्हणजे काय याचा सुगावा आत्ता कुठे थोडा थोडा लागू लागला होता. तिचे खरे वेगळेपण जरी लहानपणी समजले नाही तरी त्याची बाह्यदर्शने वरवर बघणाऱ्यालाही सहज उमजावीत अशी-आम्ही तिला ‘इरू’ म्हणणे, तिचे एवढे थोराड असणे, तिने रोज उठून कामावर व वर्षातून दोनदा उठून जगभर जाणे, तिने लठ्ठ व विचित्र भाषांतल्या पुस्तकांत गुंतून जाणे, तिला दागिने नसणे, (एका सापाने आपलीच शेपूट तोंडात धरली आहे अशा तिच्या बांगड्या तिने माझ्या लग्नात मोडून मला चार बांगड्या केल्या आणि मग सवाष्ण म्हणून घालायला अंगावर सोनं फक्त मंगळसूत्र उरलं होतं. परवा-त्यालाही मध्ये वाट्या नसून एक मोठा तपकिरी खडा होता. त्याला ती “दिनूचा डोळा” म्हणायची!), तिने कुंकू न लावणे, तिने स्कूटर चालवणे, वगैरे वगैरे. आणि या सर्वापेक्षा फारच म्हणजे तिचा हट्टी, आग्रही आणि मानी स्वभाव. जनरल आया ह्या फार गोड स्वभावाच्या, मुलांना “माया लावणाऱ्या” मुलांची बाजू वडिलांना (जे बहुतेक रागीट असतात!) समजावून सांगणाऱ्या, वगैरे असतात. माझी आई बहुतेक करून चांगली चिडकी होती. प्रत्येक गोष्टीत वाद घालायची तिला हौस. तेव्हा मुले विरुद्ध ती आणि कोर्ट ऑफ अपील म्हणजे दिनू, हे रिंगण आम्ही दर आठवड्यातून दोन-तिनदा तरी घालत असू,

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/tt.jpg [postimage] => /2018/03/tt.jpg [userfirstname] => Gauri [userlastname] => Deshpande [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 57 [display_name] => गौरी देशपांडे [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [737] => Array ( [PostID] => 3126 [post_title] => स्मरणशक्तीची जोपासना कशी करतां येईल? [post_content] => [post_excerpt] => एखादा तरुण आपल्या वरिष्ठाचा व प्रेयसीचा फोन नंबर बिनचूक लक्षात ठेवतो; त्याचे कारण काय?’ [post_shortcontent] =>

अंक :- आरोग्यमंदिर ; वर्ष :- जानेवारी १९५६

मागील नोव्हेंबर-डिसेंबर दिवाळी अंकांतील लेखांत स्मरणामध्ये तीन मानसिक क्रिया असतात हे आपण पाहिले. त्या कोणत्या (१) ग्रहण (२) धारण (३) स्मरण. या त्रिविध महत्त्वाच्या टप्प्यांत आपण नव्या अनुभवांचा स्वीकार करतो, संग्रह करतो व ते अनुभव मागणी आल्याबरोबर पुन्हा सादर करतो. या तीन क्रियांना घेणे, ठेवणे व परत देणे अशी तीन सोपी नावेही देता येतील. सुगृहिणी घरात आलेल्या विविध जिनसा काळजीपूर्वक घेते, त्या नीट योग्य जागी ठेवते व जरुरीच्या वेळी त्या जलदीने व बिनचूक सादर करते. पूर्वी ‘शतावधानी’ लोक एकाच वेळी अनेक कार्ये करून प्रेक्षकांना चकित करीत असत. त्या शतावधानी लोकांजवळ अवधानाइतकेच स्मरणाचेही सामर्थ्य असे. (स्मरणाला अवधानाची विशेष आवश्यकता असते हे आपण पुढे पाहू.)

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/28-Thumbnail.png [postimage] => /2018/03/28-Thumbnail.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Oct 2021 [post_author] => 55 [display_name] => वि. वि. भागवत [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद,व्यक्तिमत्व विकास,आरोग्यमंदिर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [738] => Array ( [PostID] => 22517 [post_title] => भारतीय विद्याभवनप्रणीत मराठा वर्चस्व [post_content] => [post_excerpt] => भारताचे राज्य इंग्रजांनी मराठ्यांकडून घेतले; मुघलांकडून नव्हे हे, महाराष्ट्राच्या बाहेर, सुशिक्षितास देखील क्वचितच माहीत असते. [post_shortcontent] =>

अंक : नवभारत, जून १९७९

लेखाबद्दल थोडेसे : भारतीय विद्या भवन ही कन्हैयालाल मुन्शी यांनी १९३८ साली स्थापन केलेली संस्था. शिक्षण, संशोधन संस्कृतीवर्धन या क्षेत्रात संस्थेचे काम मोठे आहे. परंतु भारताच्या इतिहासाचे खंड प्रसिद्ध करताना त्या त्या प्रदेशातील संशोधकांशी चर्चा करुन निष्कर्ष काढण्या ऐवजी 'दुरून दिसले ते लिहिले' अशा पद्धतीने मराठ्याचा इतिहास विद्याभवनाने प्रसिद्ध केेलेल्या खंडात लिहिला गेला. त्याचा अतिशय तिखट भाषेत नी. र. वऱ्हाडपांडे यांनी या लेखात समाचार घेतला आहे. नी. र. वऱ्हाडपांडे  हे मराठीतील ज्येष्ठ तत्त्वचिंतक. भाषेच्या अभ्यासात त्यांच्या शब्दाला विलक्षण मान होता, मनोविज्ञानातील त्यांचे दाखले बिनतोड असायचे.  प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्यासोबतची त्यांची चर्चा खूप गाजली होती. ज्ञानक्षेत्रातील ते एक तपस्वी होते. कुणी त्यांना ‘विवेकविभूषण’ म्हणायचे. कुणी त्यांना ‘काव्यतीर्थ’ म्हणूनही ओळखायचे. संस्कृतचा  त्यांचा गाढा अभ्यास होता. मराठी आणि इंग्रजीतील त्यांची भाषणे तृप्ततेची अनुभूती देणारी असायची. २०१५ साली वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी १९७९ साली लिहिलेला हा लेख वाचताना त्यांच्या संशोधनाची, अधिकाराची झलक दिसते. 

********

भारतीय विद्याभवनाने मराठा वर्चस्व-मराठा सुप्रीमसी – या नावाखाली प्रकाशित केलेल्या या खंडाने भारताचा इतिहास निवेदन करण्याची भवनाची योजना सिद्धीस गेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर लिहिल्या गेलेल्या भारताच्या इतिहासात मराठा कालखंडाला एक स्वतंत्र खंड देण्याची पद्धत नसते. मुघल साम्राज्याचा ऱ्हास या नावाखाली मराठ्यांच्या इतिहासाची साधारणपणे बोळवण करण्यात येते. वस्तुतः बाबर ते औरंगजेब या कालखंडापेक्षा शिवाजी महाराज ते दुसरा बाजीराव हा कालखंड फारसा लहान नाही. मुघल हे भारतात साधारणपणे शंभर वर्षे प्रमुख सत्ता या नात्याने नांदले. मराठेही साधारणपणे तेवढाच काळ भारतात सर्वप्रबल होते. असे असूनदेखील भारताच्या इतिहासात मराठ्यांचा वृत्तान्त साधारणपणे चार-दोन पृष्ठांत उरकण्यात येतो. याचा परिणाम असा झाला आहे, की भारतात कधीकाळी मराठ्याचे राज्य होते एवढेच नव्हे, तर भारताचे राज्य इंग्रजांनी मराठ्यांकडून घेतले; मुघलांकडून नव्हे हे, महाराष्ट्राच्या बाहेर, सुशिक्षितास देखील क्वचितच माहीत असते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611685306.jpg [postimage] => upload_post-1611685306.jpg [userfirstname] => N.R. [userlastname] => Varhadpande [post_date] => 17 Oct 2021 [post_author] => 5960 [display_name] => नी.र. वऱ्हाडपाण्डे [Post_Tags] => इतिहास, नवभारत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [739] => Array ( [PostID] => 22508 [post_title] => छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास [post_content] => [post_excerpt] => आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते. [post_shortcontent] =>

अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१

लेखक – शं. गो. चट्टे

लेखाबद्दल थोडेसे : इतिहासात ज्यांच्या कर्तृत्वाचा कळस आपण पाहतो, त्यांचे आयुष्य आपल्याला माहिती होते. त्यांच्या आसपासच्या लोकांचेही थोडे बहुत कळते. परंतु त्या पलिकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर नाती-गोती, मित्रत्व-शत्रुत्व यांच्या असंख्य छोट्या मोठ्या कहाण्या असतात, आणि त्यातील प्रत्येक कथेत नाट्य खच्चून भरलेले असते. शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांच्याविषयीही आपल्याला अशीच थोडी माहिती आहे, ती छत्रपतींच्या लोकोत्तर पराक्रमामुळे. मात्र जाधव आणि भोसले या दोन घराण्यांत आधी असलेल्या शत्रुत्वाचा इतिहास आपल्याला क्वचितच माहिती असतो. १९६१ साली प्रसिद्ध झालेल्या या लेखात तो दिलेला आहे. तो वाचत असताना एकेकाळी महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष किती लहान लहान भौगोलिक तुकड्यांमध्ये विखुरलेला होता ते कळते. निष्ठा, पराक्रम, मैत्री, शत्रुत्व यांच्या अशा शेकडो कथा इतिहासात हरवूनही गेल्या असतील. आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.

श्री. शिवरायांनी महाराष्ट्रांत स्वराज्यस्थापनेचे जे कार्य केले ते इतके अलौकिक व असामान्य होते की, त्यापुढे त्यांच्या मातृ व पितृकुळांतील कर्तबगार पूर्वजांच्या कामगिरीचा व पराक्रमाचा इतिहासकारांना सहजच विसर पडला. यामुळे या दोन्ही कुळांतील पूर्वजांच्या कामगिरीचे संकलन केलेले आढळत नाही. आज तर शिवपूर्वकालीन इतिहासाची साधने पुष्कळशी नष्ट झाली आहेत. त्यामुळे हे कार्य कठीण झाले आहे. तथापी, इतिहाससंशोधकांच्या प्रयत्नांनी जी त्रोटक माहिती उपलब्ध झाली त्यांतून ह्या दोन्ही घराण्यांतील पूर्वजांचा सुसंगत इतिहास निर्माणण करावा लागतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610357965.jpg [postimage] => upload_post-1610357965.jpg [userfirstname] => sg [userlastname] => Chatte [post_date] => 17 Oct 2021 [post_author] => 5956 [display_name] => शं.गो.चट्टे [Post_Tags] => श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक,इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [740] => Array ( [PostID] => 3124 [post_title] => विधवा-विवाह कराल तर वाळीत पडाल ! [post_content] => [post_excerpt] => विधवाविवाह १८६५ मधला आणि १९६९ मधला. समाज सुधारणेच्या दोन टप्प्यांकडे पाहताना आज काय वाटते? [post_shortcontent] =>

अंकनवनीत – मे १९६९ – मराठी डायजेस्ट

मुंबईनजीक विले-पार्ल्याला राहणाऱ्या जाधव या नावाच्या एका ‘मराठा’ तरुणाने, काही महिन्यांपूर्वी ‘कुणबी’ ज्ञातीतील एका बालविधवेशी लग्न केले. या तरुणाचे दिवंगत वडील कोकणामध्ये एक मोठे संत म्हणून मानले जात असत. या तरुणाने एका बालविधवेशी लग्न करून नि तेही आंतरजातीय लग्न करून हिंदू समाजाच्या एकीकरणाचे एक फार मोठे असे पाऊल टाकले, यासाठी त्याचा मोठा गौरव झाला असेल असे कोणाला वाटले तर ते चुकीचे आहे. त्याने अशा तऱ्हेचे लग्न केले म्हणून त्याच्या गावाने त्याला वाळीत टाकले. गावाने त्याला दाखवलेला हिसका इतका जबरदस्त होता की, त्या तरुणाचे निकटचे नातलगही त्याच्या लग्नाला यायला धजले नाहीत.

बहुजन समाजाचा दोष या प्रकरणाने अनेक दुःखकर गोष्टी पुन्हा एकदा ढळढळीत विद्रूप स्वरूपात स्पष्ट करून दाखवल्या आहेत. विसावे शतक उलटत येऊ लागले असले तरी, ‘हिंदू समाज तेवढा एक’ ही सावरकर-हेडगेवार यांची कल्पना अजूनही प्रत्यक्ष व्यवहारात हिंदूंना स्पर्शसुद्धा करू शकलेली नाही. महात्मा फुल्यांचा तोंडदेखला गौरव होत असला तरी, त्यांनी पुरस्कारलेली सामाजिक समता अंतःकरणापासून कोणालाही पटलेली नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/340017f3-9f18-43bb-ac1f-914d7ef36a40.jpg [postimage] => /2018/03/340017f3-9f18-43bb-ac1f-914d7ef36a40.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,ग्रंथकीटक,नवनीत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [741] => Array ( [PostID] => 3119 [post_title] => आजच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण- बारोमास [post_content] => [post_excerpt] => शेती सोडवत नाही आणि माती पावत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात होणारी ही घुसळण [post_shortcontent] =>

अंक - महाराष्ट्र साहित्य पत्रिका क्र ३१५ ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर २००५

‘‘शेतकरी कुटुंबात जन्मलो, मातीत राबलो म्हणूनच मातीतल्या माणसांची सुखदु:खे मांडू शकलो. या काळ्या मातीनेच मला लेखक बनवले व गौरवले. शेतकर्‍यांच्या जीवनाला ‘बारोमास’ वेढून असणार्‍या, जन्मजात वेदनेच्या हुंकारातून जन्माला आलेल्या या कादंबरीचे प्रेरणास्थान माझ्या सभोवतीचा ओलासुका ग्रामीण परिसर हाच आहे. लेखकाने आपल्या निष्ठा आणि अनुभव यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे या माझ्यावरील वाङ्मयीन संस्कारांचे फलित म्हणजे ‘बारोमास’ ही कादंबरी आहे.’’ लेखक सदानंद देशमुख यांचे हे विचार ‘बारोमास’ वाचताना अगदी यथार्थ वाटतात. ‘लचांड’, ‘उठावण’, ‘महालूट’ यांसारखे कथासंग्रह व ‘महान’ ही कादंबरी लिहिणारे सदानंद देशमुख, बुलढाणा जिल्ह्यातील, मेहेकर तालुक्यातील, जानेफळ येथील महाविद्यालयात अध्यापक आहेत. मराठीत एम.ए. केल्यानंतर त्यांनी सुमारे 1978च्या सुमारास लेखनाला प्रारंभ केला. धगधगते ग्रामीण जीवन वाचकांसमोर उभे करणारे ते नव्या दमाचे कादंबरीकार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या धोरणामुळे खेड्यांची अवस्था दयनीय झाली होती. स्वातंत्र्य मिळाले. म. गांधींनी मंत्र दिला-खेड्याकडे चला. भारत हा कृषिप्रधान देश असून 80 टक्के खेड्यांचा देश. पण आज स्वातंत्र्य मिळून 55 वर्षे झाली तरी खेड्यांची अवस्था काय आहे? 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/26eba244-f2c8-47ee-8a8c-cb3826ec7ae1.jpg [postimage] => /2018/03/26eba244-f2c8-47ee-8a8c-cb3826ec7ae1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2021 [post_author] => 54 [display_name] => मेधा काळे [Post_Tags] => पुस्तक रसास्वाद,महाराष्ट्र साहित्य पत्रिका २००५,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [742] => Array ( [PostID] => 3115 [post_title] => पु. ग.सहस्रबुद्धे :- भारताच्या राष्ट्रीय प्रकृतीचे चिकित्सक [post_content] => [post_excerpt] => एका धेयमार्गी जीवनाचे दीपस्तंभ !! [post_shortcontent] =>

अंक :– वसंत ; वर्ष :– जुलै १९६४

गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्रात चिपळूणकर, आगरकर, टिळक, लोकहितवादी, काळकर्ते परांजपे, महात्मा फुले, प्रा. माटे, डॉ. आंबेडकर यासारख्या विचारवंत कर्तृत्ववान पुरुषांची एक परंपराच होऊन गेली. प्रत्येकाने काळाच्या मागणीनुसार निरनिराळ्या क्षेत्रात प्रचंड असे कार्य करून समाजाला मार्गदर्शन केले आहे, समाजसेवा केली आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येत होती. भारताला जगात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व शक्ती पणाला लावल्या. समाजातले दोष नाहीसे करून त्याला तेजस्वी व कर्तबगार बनविण्यासाठी या साऱ्या महाभागांनी अक्षरशः सतीचे वाण हाती घेतले होते. याच पराक्रमी पुरुषांच्या मालिकेत आज महाराष्ट्राला वैचारिक मार्गदर्शन करणारे डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे स्थान आहे. आजच्या राजकीय बजबजपुरीत समाज कोणत्या दिशेने वहावत चालला आहे, त्याची दिशा प्रयत्नपूर्वक बदलणे किती आवश्यक आहे याविषयी तर्कशुद्ध विचारसरणी व आंतरिक तळमळ हा डॉ. सहस्रबुद्धे यांच्या लिखाणाचा स्थायी भाव आहे. अंक :– वसंत ; वर्ष :– जुलै १९६४ गेली तीस पस्तीस वर्षे याच कार्यासाठी आपली लेखणी व वाणी ते सतत झिजवीत आहेत. समाज अंधश्रद्ध राहू नये, त्याने विज्ञानाच्या प्रकाशांत सत्यशोधन कठोरपणे करून विचारपूर्वक आपला मार्ग प्रगतीच्या दिशेने आखावा म्हणून विविध व्यासपीठांवरून त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड ज्ञानसत्र चालविले आहे. कोणत्याही विषयाचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून वाचकांच्या मनावर तो विषय ठामपणे बिंबविण्याची कला डॉ. साहेबांना उत्तम साधली आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/tt-1.jpg [postimage] => /2018/03/tt-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2021 [post_author] => 53 [display_name] => दत्तप्रसन्न काटदरे [Post_Tags] => वसंत,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [743] => Array ( [PostID] => 3108 [post_title] => चमत्कारांचा चमत्कार! [post_content] => [post_excerpt] => लोकप्रिय चमत्कारांच्या पाठीशी असलेल्या कार्यकारणभावाचा उहापोह [post_shortcontent] =>

 

अंक :- मनोहर ; वर्ष :- एप्रिल १९५१ 

सन १९२०च्या ऑगस्टमधील गोष्ट. लोकमान्य टिळक दिवंगत झाले होते. मी त्यावेळी धारवाड येथे होतो. ही दु:खद बातमी ज्या दिवशी धारवाडात येऊन थडकली त्याच दिवशी - की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे मला आज बरोबर आठवत नाही - एक विचित्र हूल गावात उठली. तिकडे एका तळ्याच्या काठावर एक मारुतीचे देवालय होते. त्या मारुतीच्या ओटीतून म्हणे टिळक दिसत होते! जो तो त्या देवळाकडे धाव घेऊ लागला, आणि ‘हो’, ‘हो’, ‘हो’ करीत देवळाबाहेर पडू लागला. ही बातमी ऐकून मीही तारुण्यसुलभ कुतूहलाने प्रेरीत होऊन त्या देवळातील गर्दीत घुसलो आणि मोठ्या प्रयासाने कसाबसा मूर्तीपर्यंत जाऊन पोचलो. पण नवलाची - नव्हे दु:खाची गोष्ट ही, की मारुतीच्या ‘ओटीत’ टिळक मला दिसताच ना! सर्वांना टिळकांचे दर्शन घडते; पण मलाच ते होत नाही, हा माझा कमीपणा इतरांना कळू नये म्हणून मी माझा चेहरा शक्य तितका वरून आनंदी करून देवळाबाहेर पडलो. एकदोन माणसांनी मला दरवाजावर अडवून, ‘‘खरंच काय हो टिळक दिसतात?’असा प्रश्न केला. मी त्यांचे बोलणे ऐकलेच नाही असा बहाणा करून तेथून निसटलो.आणखी काही पावले पुढे गेल्यावर एका बाईने हाच प्रश्न मला कानडीत केला.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/unnamed-file.jpg [postimage] => /2018/03/unnamed-file.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kakba [post_date] => 16 Oct 2021 [post_author] => 52 [display_name] => अ. का. प्रियोळकर [Post_Tags] => चिंतन,समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [744] => Array ( [PostID] => 23249 [post_title] => अवलिये आप्त [post_content] => [post_excerpt] => ही आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी, अव्वल आणि अस्सल माणसं. या पुस्तकाचं हे मनोगत. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेल्या काही धुनी आणि अवलिया माणसांबद्दल सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘अवलिये आप्त’ हे पुस्तक लवकरच ‘समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होतंयही आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारीअव्वल आणि अस्सल माणसंया पुस्तकाचं हे मनोगत.

********

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634319380.png [postimage] => upload_post-1634319380.png [userfirstname] => Suhas [userlastname] => Kulkarni [post_date] => 16 Oct 2021 [post_author] => 6046 [display_name] => सुहास कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [745] => Array ( [PostID] => 23238 [post_title] => पंढरीचा विठ्ठल- शोध आणि बोध [post_content] => [post_excerpt] => नामदेवरायांच्या पणजोबांचे पणजोबा यदुशेट यांच्यापासून त्यांच्या घरी वारी चालत आलेली होती हे ज्ञात आहे [post_shortcontent] =>

अंक : रोहिणी, जानेवारी १९५९

पंढरपूरचे देवालय हे मूळचे शिवालय असावे; आणि तेथे वीरबल्लाळ अथवा बिहिदेव राजाने शके १०५० च्या सुमारास पिंडीऐवजी मूर्ती बसवली असावी असाही एक तर्क या संशोधकांपैकी कांहीजण करतात. परंतु विठ्ठलमंदिराचा जीर्णोद्धार शके ११९५ ते ११९९ च्या दरम्यान झालेला आहे असा तेथील शिलालेख सांगतो. ते काम अत्यंत दूरदूरच्या देणगीदारांकरवी झालेले आहे. तेव्हा पूर्वीचे देऊळ शेदीडशे वर्षांतच मोडकळीस येणे शक्य नाही; तद्वत् पिंडीऐवजी मूर्तीचा बदल होणे आणि तो पुनः शेदीडशे वर्षांनी कायम होणे अशक्य आहे म्हणून आणि याखेरीज ज्ञानेश्र्वरीत विठ्ठलमंदिर; आणि विठ्ठल वैशिष्ट्याचे वर्णन आहे; शिवाय वारी हा सांप्रदाय ज्ञानेश्र्वरीपूर्वीचा निदान सातआठ पिढ्यापूर्वीचा आहे हे श्री नामदेवरायांचे पूर्वज वाऱ्या करीत यावरून स्पष्ट दिसत असल्याने; हे मत केवळ वाचकांच्या माहितीसाठी उल्लेखावे म्हणून उल्लेखलेले आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633418852.jpg [postimage] => upload_post-1633418852.jpg [userfirstname] => रा. कृ. धोंडगे [userlastname] => [post_date] => 16 Oct 2021 [post_author] => 6190 [display_name] => रा. कृ. धोंडगे [Post_Tags] => अध्यात्म, इतिहास, समाजकारण, [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [746] => Array ( [PostID] => 22503 [post_title] => इरावती कर्वे- भावनाशील , उत्कट आणि मनस्वी [post_content] => [post_excerpt] => ज्ञानाची, संशोधनाची क्षितिजे पाहता पहाता, महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही बाई कीर्तीमान होत गेल्या. पण स्त्रीत्वाच्या ऋजुतेच्या, खोल शहाणपणाच्या त्यांच्या नितळ जाणीवा कधी हादरल्या नाहीत.त्यांची जीवशक्ती चिवट अन् सळसळती आहे. त्यांच्या प्रेरणा आकांक्षेच्या आणि प्रभुत्व गाजविण्याच्या, हट्टी आणि बेचैन आहेत. त्यांचे मन, सौंदर्याच्या नितळ जाणीवेमुळे कमालीचे संवेदनाशील आहे. [post_shortcontent] =>

अंकः ललित मार्च १९६९

​इरावतीबाई महाराष्ट्रात होऊन गेल्या आणि त्यांनी मराठीत लिखाण केले हे आपले भाग्य आहे ते का, याचे उत्तर या लेखात मिळेल.

साहित्यातील बाईंच्या व्यक्तित्वाला एक वेगळाच रंग आहे. १९३० साली सुशिक्षित महाराष्ट्रीय स्त्रियांची-त्यांच्यापैकी बऱ्याच विदुषी झाल्या-एक पिढी बाहेर आली. बहुतेकींच्या मनांनी स्त्री-स्वातंत्र्य अन् अधिकार यांच्या ध्येयवादाने उलटे-सुलटे गोते आणि हेलकावे खाल्ले. काहींच्या मनाला त्यामुळे वेडेवाकडे तडेही गेले. बाई मात्र प्रथमपासूनच म्हणत गेल्या, - “बायांनो, अग पुरुषांशी समान हक्कासाठी, बरोबरीने काय भांडता? नेहमी जास्त हक्कांसाठी भांडत जा!” या त्यांच्या बोलण्यात हक्क आणि अधिकार यांच्यापलीकडे जाणाऱ्या स्त्री-पुरुष संबंधातील अनेक पर्यायांच्या आणि गुंतागुंतीच्या भावबंधांची एक सूक्ष्म, प्रगल्भ आणि खोल जाणीव आहे. ज्ञानाची, संशोधनाची क्षितिजे पाहता पहाता, महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही बाई कीर्तीमान होत गेल्या. पण स्त्रीत्वाच्या ऋजुतेच्या, खोल शहाणपणाच्या त्यांच्या नितळ जाणीवा कधी हादरल्या नाहीत. वाढत्या वयाबरोबर अभंग अन् अधिकाधिकच टवटवीत राहिल्या. नंद्या कर्व्याची आई हे शब्द ऐकताच आलेली परिपूर्तीची धन्यता, पुरुषाच्या कणखर आवाजाच्या अभावी घराला आलेले मलूल सुनेपण, उत्खननात सापडलेल्या स्त्रीचा सांगाडा पाहून सनातन स्त्रीच्या सखीपणाचा झालेला साक्षात्कार, आजच्या उद्योगप्रधान समाजाच्या भोवऱ्यासारख्या गतिमानतेत लहान लहान स्थिर कणाचा आळीतल्या वर्षानुवर्षांच्या भाजी-वालीसारख्या मनाला वाटणारा आधार-‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ यांमध्ये आलेल्या बाईंच्या भावविश्र्वातील ‘थीम्स’मध्ये याच जाणीवा व्यक्त झाल्या आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610017048.jpg [postimage] => upload_post-1610017048.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => Pundalik [post_date] => 15 Oct 2021 [post_author] => 5951 [display_name] => विद्याधर पुंडलिक [Post_Tags] => ललित, स्त्रीविशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [747] => Array ( [PostID] => 22507 [post_title] => नव्याजुन्यांचा कलह [post_content] => [post_excerpt] => आपल्या मराठेशाईंत इतके मुत्सद्दी व धोरणी पुरुष झाले, पण त्यांच्या भरभराटीच्या काळांत सुद्धा या इंग्रजांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती निरीक्षण करण्याचे कोणाच्याही कसे मनांत आले नाही? [post_shortcontent] =>

अंक :भारतसेवक, जानेवारी १९१६

“आमच्या हिंदुधर्माच्या व हिंदु समाजाच्या चाली किल्ल्यासारख्या बळकट आहेत; त्यांतल्या त्यांत आमच्या जातिभेदाची चाल तर या कडेकोट किल्ल्यांतील बालेकिल्लाच असून तो तर अभेद्यच आहे; तेव्हां असा अभेद्य किल्ला जमीनदोस्त करण्याकरीतां कंबर बांधलेल्या सभेचे प्रयत्न निष्फळ व्हावे—नव्हे त्या सभेनेच जातिभेदाचा नवा कोट आपल्या सभोवार करून आपले संरक्षण करून घ्यावे—हा आमच्या धर्माचा व चालींचा केवढा गौरव आहे; काय म्हणे जातिभेद मोडण्याकरीता परिषद भरिवली! पण त्या सभेला येवढ्या मोठ्या मुंबई शहरांतील मुठभर मंडळी हजर होती की नाही याची वानवाच, व नवा संरक्षक तट घालून होऊं घातलेले सहभोजन तर अनपेक्षित कारणाने पार पडलेच नाही; नाही तर भ्रमाचा भोपळा अधिकच फुटला असता.”

मी म्हटले, “नानासाहेब, (आम्ही शंकररावांस नानासाहेब म्हणत असूं) या का सभेच्या हकीकतीवरून व तिच्या कृतीवरून जातिभेदाचे समर्थन झाले असे का आपल्यास वाटते? आपली हकीकत अक्षरशः खरी आहे असे धरले तरी त्यावरून फार तर इतकेच निष्पन्न होते की, या सभेच्या चालकांनी व्यवस्था नीट केली नाही; आपल्या परिषदेचा जितका पुकारा करावयास पाहिजे होता तितका केला नाही; किंवा या सभेची व्यवस्थापक मंडळी व सभासद मंडळी यांमध्ये मतभेद झाला असेल; यामुळे सर्व मंडळींचा उत्साह एके ठिकाणी व एके कामी लागला नसेल; तसेच सहभोजनाच्या बाबतींत त्या चालकांना इतरांइतके धैर्य नसेल. शिवाय जातिभेद मोडण्याच्या खटपटीच्या कामांत सध्यां थोडी मंडळी हजर होती यावरून अशी खटपट करणे वाईट व जातिभेद चांगले असे कांही होत नाही. तेव्हां आपल्याला व्यक्तिविषयक किंवा संस्थाविषयक टीका पाहिजे कशास? तुम्हांला जातिभेदाचे समर्थन करावयाचे असल्यास सामान्य मुद्याने करा.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610356834.jpg [postimage] => upload_post-1610356834.jpg [userfirstname] => Govind Chimnaji [userlastname] => Bhate [post_date] => 15 Oct 2021 [post_author] => 5955 [display_name] => प्रो. गोविंद चिमणाजी भाटे [Post_Tags] => भारतसेवक, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [748] => Array ( [PostID] => 23248 [post_title] => द कल्चर मस्ट गो ऑन [post_content] => [post_excerpt] => दह्याचं विरजण, ब्रेडचं कल्चर म्हणजे पिढ्यान्पिढ्या सांभाळलेल्या सूक्ष्म पेशी असतात. अशा पेशी संशोधकांसाठी का महत्वाच्या असतात, पेशींशी त्यांचं नातं कसं तयार होतं, त्याची ही रंजक गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

दह्याचं विरजणब्रेडचं कल्चर म्हणजे पिढ्यान्पिढ्या सांभाळलेल्या सूक्ष्म पेशी असतातअशा पेशी संशोधकांसाठी का महत्वाच्या असतातपेशींशी त्यांचं नातं कसं तयार होतंत्याची ही रंजक गोष्ट.

********

१२-१५ वर्षापूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत आले तेव्हा स्लीपिंग बॅग, दोन बॅगा, चार भांडी, काही पुस्तकं आणि दोन रुममेटस् इतकाच माझा संसार होता. दिवसाचा बहुतेक वेळ युनिव्हर्सिटी कँपसवरच अभ्यास, रीसर्च, खेळ, मित्रमंडळींसोबत टाईमपास यांत जायचा. घरी आल्यावर अभ्यास, घरातली नेमून दिलेली कामं या सगळ्याच्या वेळेचं नियोजन करून हाताशी फार कमी वेळ असायचा. भारतात असताना वरण-भाताचा कुकर, चहा आणि मॅगी यापलीकडे स्वयंपाकाशी फारसा संबंध न आल्याने अमेरिकेत आपसूकच ‘रेडी टू इट’ च्या दुनियेत माझा प्रवेश झाला. आमटी-भात (खाताना त्यात चिप्स घालायच्या), तव्यावर भाजून लगेच तयार होणार्‍या पोळ्या, राजमा - मिक्स व्हेजिटेबल - छोले यातली एखादी भाजी, डब्यातलं दही आणि कधीतरीच चैन म्हणजे भारतीय दुकानात मिळणारं रेडीमेड लोणचं- हेच विद्यार्थी दशेतलं रोजचं जेवण. मग अशावेळी गावातले एखादे प्रेमळ काका-काकू, आजी-आजोबा कधी काही निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना घरी जेवायला बोलवायचे. अशा वेळी विस्मरणात जाऊ लागलेल्या आवडीच्या पदार्थांच्या चवी घेण्याचा योग यायचा. त्यातलाच एक साधा पण खास पदार्थ म्हणजे दही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634273901.png [postimage] => upload_post-1634273901.png [userfirstname] => Dr. Aarti [userlastname] => Ranade [post_date] => 15 Oct 2021 [post_author] => 6194 [display_name] => डॉ. आरती रानडे [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [749] => Array ( [PostID] => 23253 [post_title] => राष्ट्रीय गाणं [post_content] => [post_excerpt] => आपल्या देशाला बांधणारी सूत्रेच नाहीत अशी विदारक जाणीव झाली आणि ही सूत्र शोधण्याचा आपण नीट प्रयत्नही केला नाही हेही लक्षात आलं. [post_shortcontent] =>

अनुभव कथन 

अंक - अंतर्नाद दिवाळी २०२०

पण एकही गाणं असं नव्हतं की जे अखिल भारतातल्या लोकांच्या तोंडी बसलेलं होतं.

********

फ्रेंच गटात जरासा गोंधळ उडालेला दिसला कारण त्यांना हो घोषणा अनपेक्षित होती. पण काही क्षणांतच त्यांची आपापसात मसलत झाली आणि पंचवीस तीस फ्रेंच स्त्री-पुरुष मंचाच्या रोखान सरसावले. तिथं येऊन त्यांनी नीटसपणान एक फ्रेंच गाणं सादर

हे संपेपर्यंत कल्पना अशी होती की यानंतर दुसरे कार्यक्रम सुरू होतील, पण फ्रेंच गट सोडून गेल्यावर संचालकानं दुसऱ्या दिशेला बोट केलं आणि म्हणाला, "जपान!" जपानी आले आणि त्यांनी गाणं सादर केलं.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634273537.png [postimage] => upload_post-1634273537.png [userfirstname] => S.H. [userlastname] => Deshpande [post_date] => 15 Oct 2021 [post_author] => 6197 [display_name] => स. ह. देशपांडे [Post_Tags] => अनुभव कथन, अंतर्नाद दिवाळी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [750] => Array ( [PostID] => 23254 [post_title] => निसर्गातले कुंभकर्ण [post_content] => [post_excerpt] => हिवाळ्यातल्या या दीर्घ झोपेला ‘शीत-निद्रा’ म्हणजे ‘हायबरनेशन’ असे म्हणतात [post_shortcontent] =>


निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं सदर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634218190.jpg [postimage] => upload_post-1634218190.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 15 Oct 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [751] => Array ( [PostID] => 22514 [post_title] => कथा :किल्ला [post_content] => [post_excerpt] => शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’ [post_shortcontent] =>

अंक –अलका, ऑगस्ट, १९५९

समुद्रकिनाऱ्याच्या पलिकडेच ती सुंदर टेकडी होती. एखाद्या देवळापुढल्या तळीजवळ दीपमाळ असावी तशी!

त्या टेकडीवर एका दिग्विजयी राजाने आपला दुर्गम किल्ला बांधायला प्रारंभ केला. त्या किल्ल्यावरून समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूची टेहळणी तो करणारा होता. त्या किल्ल्यांतल्या पश्र्चिमेकडली रंगमहालांत आपल्या आवडत्या मद्याचे घोट आणि आपल्या आवडत्या अप्सरेचीं चुंबने घेतां घेतां मावळतीकडे संध्याकाळी नृत्य करणाऱ्या रंगछटा तो पहाणार होता. शरद ऋतूंतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं क स्वप्न रंगविणार होता. आपला किल्ला हे एक जहाज आहे, ते जहाज चांदण्याच्या समुद्रांत प्रवास करती चालले आहे, त्या जहाजाचे कर्णधार आपण आहोत. चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610991543.jpeg [postimage] => upload_post-1610991543.jpeg [userfirstname] => Vishnu [userlastname] => Sakharam Khandekar [post_date] => 14 Oct 2021 [post_author] => 2410 [display_name] => वि. स. खांडेकर [Post_Tags] => कथा,अलका [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [752] => Array ( [PostID] => 4236 [post_title] => साठा उत्तरांची कहाणी [post_content] => [post_excerpt] => स्त्री विषयक मासिके ही अमर्याद आणि आमरण चालणारी गिरणी असते. [post_shortcontent] =>

लेखक- सुभाष भेंडे ; अंक- दीपावली; वर्ष - १९७०

विनोद गंभीर असतो? की तो हसवणारा असतो? प्रश्नाचं उत्तर सोपं आहे असं आपल्याला वाटेल परंतु ते तसं नाही. सुभाष भेंडे यांनी ४८ वर्षांपूर्वी लिहिलेला हा विनोदी लेख म्हणजे या प्रश्नाचं नमुनेदार उत्तर आहे. त्यांनी दिलेलं उत्तर तेव्हा शंभर टक्के खरं होतं आणि आता ते दोनशे टक्के खरं आहे. एक संपादक मासिक काढतो, ते बंद पडतं, तो परत नवं मासिक काढतो,तेही बंद पडतं. मग तो एका अनुभवी संपादकाकडे सल्ला विचारायला जातो...त्या दोघांचा संवाद एवढा विनोदस्फोटक आहे की आपण जाम गंभीर होतो आणि एवढा गंभीर आहे की आपलं जाम हसून हसून मुटकुळं होतं...वाचाच ही साठा उत्तरांची कहाणी

. ********

आटपाट नगर होतं. तिथं एक माणूस रहात होता. घरचा मोठा गब्बर होता. वडिलार्जित इस्टेट होती; पण नोकरीचाकरी काही नव्हती. दिवसभर खावं-प्यावं; सकाळ-संध्याकाळ भटकत सिनेमा-नाटकं पहावीत-असं आयुष्य चाललं होतं. एक दिवस भल्या सकाळी त्यानं ठरवलं-आपण एक मासिक काढायचं. उच्च अभिरुचीला वाहिलेलं. विचारपरिप्लुत (की लुप्त?) असं. संपादक म्हणून मिरवायला मिळेल. पत्रकार परिषदेला जायला मिळेल. परदेशी वकीलातीत जाऊन परदेशी मद्य प्यायला मिळेल. मग त्यानं ‘ज्ञानपिपासू’ मासिक काढलं. जाडे जाडे विद्वान गोळा केले. त्यांच्याकडून लेख लिहवून घेतले. ‘सौंदर्यशास्त्र आणि उत्क्रांती’,‘हेगेलची कलाविषयक उत्पत्ती ’, ‘अस्तित्वाचे नवे भान’, ‘ज्ञानेश्वरीतील ङ’ असे लेख प्रसिद्ध होऊ लागले. पचायला मोठे जड-पण समाजाचं आरोग्य सुधारतील असे. जनतेच्या दृष्टीची क्षितिजं रुंद करणारे. त्यांच्या चिंतनाला खाद्य पुरविणारे. वर्ष गेलं-दीड वर्ष गेलं. मासिक काही खपेना. शंभरएक वर्गणीदार मिळेनात. लोकांनी हाय खाल्ली. अंकांची थप्पी लागली.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/satha-uttaranchi-ill-2.jpg [postimage] => /2018/05/satha-uttaranchi-ill-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Oct 2021 [post_author] => 73 [display_name] => सुभाष भेंडे [Post_Tags] => विनोद,दीपावली,सुभाष भेंडे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [753] => Array ( [PostID] => 23247 [post_title] => जेव्हा विस्थापन हेच न्यू नॉर्मल बनतं.. [post_content] => [post_excerpt] => अल्बर्ट आइनस्टाइन. दहा-एक वर्षं आधी आइनस्टाइनला नोबेल पुरस्कार मिळाला होता. पण नाझींच्या लेखी त्याला काहीही किंमत नव्हती. कारण तो ज्यू होता. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

स्थलांतर आणि विस्थापन मानवजमातीला नवीन नाहीगेली सातआठ दशकं हे विस्थापन निर्वासितपणाच्या अक्राळविक्राळ स्वरूपात जगासमोर ठाकलं आहेत्याने हबकून जायचंत्याकडे दुर्लक्ष     करायचंकी त्याचा सामना करायचाहे ज्याने-त्याने आपापलं ठरवायचं आहेसदरातला हा शेवटचा लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634198039.png [postimage] => upload_post-1634198039.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 14 Oct 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१, समाजकारण, राजकारण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [754] => Array ( [PostID] => 23252 [post_title] => एका शिक्षिकेच्या तंत्रसाक्षरतेचा प्रवास [post_content] => [post_excerpt] => आपला पुढचा व्हिडीओ आधीच्या व्हिडीओपेक्षा अधिक चांगला असला पाहिजे, हा आमचा मंत्र आहे. [post_shortcontent] =>

टाळेबंदीत आभासी व्यासपीठांवरून शिकवताना सुरुवातीला शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण, सतत काहीतरी नवं शिकू पाहणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाची ही नवी तंत्रेही लगेचच आत्मसात केली. या प्रयत्नातून अनेक शिक्षक तंत्रसाक्षर झाले. अशाच प्रयत्नांतून गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजीच्या शिक्षिका चंद्रलेखा सावंत यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी यूट्युब चॅनेल सुरू केले. त्यावरचे व्हिडीओ इतरही शाळांतील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील.   
आमच्या लिओ (LEO) बाळाचा जन्म गेल्या वर्षी, म्हणजे ९ जून २०२० रोजी झाला. लिओ आता एक वर्षाचा झाला आहे. त्याचा दिवसागणिक होणारा विकास बघून खूप समाधान वाटतेय. तुम्हांला प्रश्न पडला असेल, हा लिओ आहे तरी कोण? अहो, लिओ म्हणजे आमचे यूट्युब चॅनेल. लिओचे पूर्ण नाव आहे ‘लर्न इंग्लिश ऑनलाइन’ (Learn English Online).  मी इंग्रजी हा विषय शिकविते. टाळेबंदीपूर्वी शाळेत इंग्रजी शिकवत असताना मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करायचे. आपले अध्यापन चांगले व्हावे, विद्यार्थ्यांना कळावे, तसेच आपला विषय मजेशीर व्हावा, तो रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला असावा, यासाठी मी पीपीटी  तयार करायचे. इतरांनी तयार केलेले यूट्यूब व्हिडीओदेखील विद्यार्थ्यांना दाखवायचे. त्यांना ते आवडायचे. माझ्या तासिकेची ते आतुरतेने वाट पाहायचे.
मार्च २०२० साल उजाडले. कोरोना (कोविड-19) प्रादुर्भावामुळे भारतात टाळेबंदी सुरू झाली. सर्व व्यवहार ठप्प झाले. शाळाही बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. गूगल मीट,  व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू झाले. पण, त्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिकण्या-शिकवण्याची मजा कशी येणार? विद्यार्थ्यांना इंग्रजीतील धडे, कविता कसे समजावून सांगायचे? शिक्षकाशिवाय विद्यार्थी अध्ययन कसे करतील? असे प्रश्न डोक्यात घोळू लागले. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असे वाटू लागले.  अशातच माझ्या मुलाच्या - शार्दूलच्या क्लासमधील गणिताच्या वैद्यबाईंनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला यूट्यूबवरील व्हिडीओ आम्हांला पाठवला.  त्यांनी स्वत:च्या आवाजात, विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल अशा पद्धतीने गणिते सोडवून दाखवली होती. गणितासारखा विषय जर त्या यूट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमातून शिकवू शकतात, तर आपण इंग्रजी तर सहज शिकवू शकतो, असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला. त्यातूनच मला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतील धडे, कविता यांवर आधारित व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
शार्दूलला माझी कल्पना आवडली, पण ते एवढे सोपेही नव्हते. सर्वप्रथम आम्ही यूट्यूब व्हिडीओ कसे बनवायचे, याचे व्हिडीओ बघितले. त्यानुसार काइनमास्टर (Kinemaster)  हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले.  काइनमास्टर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण आम्ही युट्यूबवरील व्हिडीओ बघून घेतले. मग आम्ही युट्यूब चॅनेल तयार केले. चॅनेलला काय नाव द्यावे याचा विचार करत असताना, ऑनलाइन इंग्लिश  शिकवणे, हे सूत्र डोक्यात ठेवून आम्ही आमच्या चॅनेलचे नाव LEO म्हणजे  Learn English Online असे ठेवले. अशाप्रकारे लिओ बाळाचा जन्म झाला.
काहींनी आपल्या व्हिडीओत मराठी भाषांतराचा वापर केला आहे. परंतु, माझ्या मते, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना किंवा इंग्रजी माध्यम सोडून इतर माध्यमांतील विद्यार्थ्यांना कमी का लेखावे? त्यांनाही इंग्रजीतून आकलन होऊ शकते. जर योग्य चित्रांचा व इंग्रजीतील सोप्या स्पष्टीकरणाचा उपयोग केला, तर या विद्यार्थ्यांना धडे व कविता सहज समजू शकतात. म्हणून मी माझ्या व्हिडीओंमध्ये मराठीत स्पष्टीकरण केलेले नाही. त्यामुळे इतर माध्यमांतील विद्यार्थ्यांना देखील हे व्हिडीओ उपयुक्त ठरले. 
व्हिडीओ तयार करताना आम्ही काही क्रम निश्चित केले होते. प्रथम मी कविता/धडा निवडायचे. धड्याला योग्य अशी चित्रे आणि व्हिडीओ मी व शार्दूल गूगलच्या मदतीने डाऊनलोड करायचो. आपले इंग्रजी उच्चार व्यवस्थित असावेत म्हणून मी मोबाइलवरून, डिक्शनरीमधून शब्दांचे उच्चार जाणून घ्यायचे. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मी बेडरूममधील खिडकी, पंखा, दरवाजा बंद करून, तसेच घरातील सर्वांना शांत बसायला सांगून, माझा आवाज मोबाइलच्या व्हाईस रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करायचे. पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे, जमा (save) केलेल्या सर्व गोष्टी एकत्रित करून व्हिडीओ बनवणे. प्रथम काइनमास्टरमध्ये कविता/धडा यातील वाक्ये प्रत्येक स्लाइडप्रमाणे टाइप करायचे. त्यानुसार डाऊनलोड केलेली चित्रे आणि व्हिडीओ पेस्ट करायचे. तसेच, व्हाइस रेकॉर्डमध्ये सेव्ह केलेली आवाजाची फाइल त्या ठिकाणी पेस्ट करायचे. अशाप्रकारे एक व्हिडीओ तयार करण्यासाठी १५ ते २० दिवस लागायचे. एखादा धडा जर मोठा किंवा कठीण असेल, जास्त स्पष्टीकरणाची गरज असेल, तर जास्त दिवस लागायचे. हे सर्व तयार करायला शार्दूलने मला खूप मदत केली. चॅनेल तयार करणे, व्हिडीओ एडिटिंग करणे, व्हिडीओ अपलोड करणे, अशा अनेक कामांत त्याने साहाय्यकाची भूमिका उत्तमरीतीने पार पाडली.
आपला पुढचा व्हिडीओ आधीच्या व्हिडीओपेक्षा अधिक चांगला असला पाहिजे, हा आमचा मंत्र आहे.  प्रत्येकवेळी व्हिडीओ तयार करताना आम्ही या मंत्राचे पालन केले. त्यामुळे आमचे पुढचे व्हिडीओ सरस होत गेले. पहिल्या व्हिडीओत, Teenager’s Poem या कवितेसाठी आम्ही फक्त चित्रांचा वापर केला होता. तसेच, अॅनिमेशन या तंत्राचा उपयोग केला. पुढच्या वेळी An Encounter of a Special Kind या धड्याचा व्हिडीओ करताना, आम्ही चित्रे व अॅनिमेशन यांच्याबरोबरीने प्राणी व पक्षी यांचे आवाज वापरले. तिसऱ्या व्हिडीओत Basketful of Moonlight या कवितेच्या स्पष्टीकरणासाठी चित्रांच्या   खास इफेक्टचा वापर केला. तेजस्वी चंद्रांनी भरलेली टोपली, वाटेत पेरलेले चंद्र यांचे editing तर शार्दूलने अफलातून केले.  Be Smart हा धडा समजण्यास कठीण असल्याने या व्हिडीओमध्ये स्पष्टीकरण दिले. पाचव्या व्हिडीओत म्हणजे His First Flight  या धड्यासाठी ‘व्हिडीओ इन टू व्हिडीओ’ हे तंत्र वापरले. या व्हिडीओत आम्ही पक्ष्याचा आकाशात भरारी मारणारा व्हिडीओ अगदी चपखलपणे वापरला. त्यामुळे गोष्टीत घडलेल्या घटनेला समर्पक उदाहरण वापरता आले. You Start Dying Slowly ही कविता कठीण असल्यामुळे त्यात प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगितला. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, हे पाहिले. सातव्या व्हिडीओत - The Boy Who Broke The Bank - तर शार्दूलने कमालच केली. त्यातील पात्रे व दृश्य बदलू शकत नाही म्हणून शार्दूलने स्वतः ती पात्रे धड्यातील गोष्टींप्रमाणे कार्टूनच्या रूपात निर्माण केली. त्यातील बॅकग्राऊंड, सीन, गोष्टी यांची रचना त्यानेच केली. आम्ही तयार केलेले हे व्हिडीओ मुलांना आवडले.
आपल्या कामाचे कौतुक झाले की पुढील काम करण्यास प्रोत्साहन मिळते,  तेच माझ्याबाबतीत झाले. माझे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्र-मैत्रिणी, आणि वरिष्ठ यांनी माझे व्हिडीओ पहिल्यावर खूप छान प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे पुढील व्हिडीओ तयार करण्यास दरवेळेस नवीन ऊर्जा मिळत गेली. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया :

तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा अशाच आमच्या लिओच्या पाठीशी असाव्यात व आमच्या लिओची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो, हीच सदिच्छा. आमचे व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेयर करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे व्हिडीओ इंग्रजी माध्यम सोडून इतर सर्व माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. लिओ चॅनेलचा दुवा : 
https://www.youtube.com/channel/UCLMFbnwZZl3LASiJVb69k-g
चंद्रलेखा प्रभाकर सावंत
संपर्क - ८२९१७९४३२१
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप महाविद्यालयात इंग्रजीच्या अध्यापक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634190585.jpg [postimage] => upload_post-1634190585.jpg [userfirstname] => Chandralekha [userlastname] => Sawant [post_date] => 14 Oct 2021 [post_author] => 6196 [display_name] => चंद्रलेखा सावंत [Post_Tags] => मराठी तंत्रज्ञान, मराठी प्रयोगशील शाळा, चंद्रलेखा सावंत, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [755] => Array ( [PostID] => 3078 [post_title] => रजस्वला स्त्रियांविषयी विचार [post_content] => [post_excerpt] => तब्बल १५० वर्षापूर्वी देखील होता एक 'पॅडमॅन' ( सन १८६८ ) [post_shortcontent] =>

आपल्या लोकांच्या चालीप्रमाणे रजस्वला स्त्रिया अधम पातकी मानल्या आहेत हे, रजस्वला असता ज्या संज्ञा ऋषिमताप्रमाणे त्यास लावितात, त्यावरून उघड होते. स्त्री रजस्वला असता पहिल्या दिवशी तिला चांडाळी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिणी, आणि तिसऱ्या दिवशी रजकी, अशा संज्ञा दिल्या आहेत. चौथ्या दिवशी स्नान करून शुद्ध झाली म्हणजे तिला ऋतुस्नान म्हणतात. असे मत प्रचारामध्ये स्थापित करण्याचा हेतू इतकाच दिसतो, की स्त्रिया रजस्वला असता त्यास स्पर्श होऊ नये व नेणेकरून स्त्रीपुरुष संयोगास प्रतिबंध व्हावा. कारण, तसा प्रतिबंध न झाला तर स्त्रियांच्या जननेद्रियांस अनेक रोग जडतात आणि पुरुषास ही रज:स्त्रावाच्या संपर्काने प्रमेहादि रोग उत्पन्न होतात. ह्या गोष्टी अज्ञानी लोकांच्या मनामध्ये सहज ठसविता येणार नाहीत, म्हणून रजोदर्शन स्थितीत स्त्रियांचे अधम स्वरूप दाखविले आहे. याखेरीज असे करण्याचा दुसरा काही हेतू दिसत नाही. आणि अज्ञानी लोकांशी जेथे गाठ आहे तेथे हीच युक्ति योग्य असे म्हणण्यास चिंता नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/0c2ae0bc-4ff2-4258-8df3-bdd5f423888a.jpg [postimage] => /2018/02/0c2ae0bc-4ff2-4258-8df3-bdd5f423888a.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Oct 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,विविध ज्ञानविस्तार,आरोग्य,स्त्री विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [756] => Array ( [PostID] => 22499 [post_title] => परदेश प्रवास आणि भोजनभाऊ [post_content] => [post_excerpt] => धर्म बुडेल या समजुतीखातर ज्यांनी विलायतेची वारी करण्याचे टाळले. स.गं. मालशे यांच्या या लेखात भारतीयांचे परदेश गमन आणि प्रायश्चित यांच्या सुरस आणि चित्तचक्षुचमत्कारिक कथा सांगितल्या आहेत. [post_shortcontent] =>

अंक : केसरी,  दिवाळी विशेषांक १९८२

विलायतच्या वारीच्या संदर्भात गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांची अगदी विचित्र कुचंबणा झाली. १८७३ च्या फेब्रुवारीत पार्लमेंटची फायनान्स कमिटी बसणार होती. तिच्यापुढे साक्ष देण्यासाठी विलायतेस जाण्यास तयार आहात का, अशी विचारणा लोकहितवादींना मुंबई सरकारने केली. ही विचारणा झाली त्याच्या आधीच लोकहितवादींचे चिरंजीव कृष्णराव विलायतेहून आले होते आणि प्रायश्चित्तपूर्वक पावन होईतो त्यांना काही महिने दूरही ठेवावे लागले होते, पण यात आणखीही गोम होती. विलायतेत शिक्षणासाठी निघाल्यावर बोटीतून वा नंतर आपल्या पत्रातून कृष्णराव स्वधर्मनिष्ठेची ग्वाही देत असत. उदाहरणार्थ १८६९ सालच्या जुलैमध्ये त्यांचे आपल्या आईला लिहिलेले पत्र ‘इंदुप्रकाश’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी आगबोटीवर स्नानसंध्या, गीतापाठ, भोजन वगैरे बाबतीत आपण ब्राह्मणधर्म यथासांग पाळतो, असे म्हटले होते. पण हे म्हणणे सत्यापलाप करणारे आहे, असे मत ख्रिस्ती पत्रकर्त्याने व्यक्त केले होते (ज्ञानोदय १५-७-१८६९). पुढे इंग्लंडात गेल्यावर कृष्णराव बहकले. भारतात आधीच विवाह होऊन मूल झालेले असतानाही ते एक गोरी मड्डम परत येताना घेऊन आले. मेरी कार्पेन्टरबाईंच्या मध्यस्थीने तिची सालंकृत बोळवण करावी लागली आणि पुन्हा प्रायश्चित्ताचाही जबर भुर्दंड सोसावा लागला. अशा विचित्र स्थितीत आसणाऱ्या लोकहितवादींना सरकारी विचारणा आली होती. प्रायश्चित्ताशिवाय पंक्तिपावन करून घेण्यासंबंधीच्या परिपत्रकावर पन्नास जणांच्या सह्या मिळाव्या अशी खटपट त्यानी पुण्याच्या सार्वजनिक सभेमार्फत करून पाहिली (ज्ञानोदय १-१-१८७२); पण एकूण ती यशस्वी ठरली नाही. नकार कळविताना त्यांनी सरकारला जे उत्तर दिले, त्याचा सारांश असा होता –

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609670597.jpg [postimage] => upload_post-1609670597.jpg [userfirstname] => सखाराम गंगाधर [userlastname] => मालशे [post_date] => 13 Oct 2021 [post_author] => 3193 [display_name] => स. गं. मालशे [Post_Tags] => केसरी, समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [757] => Array ( [PostID] => 22495 [post_title] => तीन वर्षे, दोन महिने, तेवीस दिवस... [post_content] => [post_excerpt] => तरुण पिढीला भविष्यासाठी सुसज्ज करायचे म्हणजे नवनवीन आव्हानांची त्यांना जाणीव करून द्यायची. ती आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करायची. खरे तर हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट. [post_shortcontent] =>

अंक :अंतर्नाद, जून २०१५

माजी कुलगुरू डॉ. निगवेकर ह्यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. मी औरंगाबादला आल्यावर सुरुवातीलाच एका कार्यक्रमात आमची भेट झाली. तेव्हा मला शुभेच्छा देतांना ते म्हणाले – “कुलगुरुपदाच्या संदर्भात मला वऱ्हाडी माणसं ह्या नाटकातील एक संवाद आठवतो. त्यातील सासरा नव्याने घरात आलेल्या आपल्या सुनेला म्हणतो – बाई ग, तुझ्या पदरात जळते निखारे आहेत. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. निखारे तर विझू द्यायचे नाहीत अन् पदरदेखील जळू द्यायचा नाही!”

खरेच, कुलगुरुपद म्हणजे तशीच तारेवरची कसरत आहे. २८ मार्च २०१४ रोजी माझ्या ६५व्या वाढदिवशी मी ह्या पदावरून कार्यकाळ संपल्याने निवृत्त झालो. माझा वाढदिवस पहिल्यांदाच माझ्या कार्यकर्तृत्वाच्या आड आला! पण माणसाला कुठे ना कुठे थांबायचे असते. कुणी कुणाला जन्मभर पुरत नाही हेही तितकेच खरे.

कुरुगुरुपदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणे, त्या काळातील आत्मचरित्राचे एखादे प्रकरण लिहिणे हा या लेखनाचा उद्देश नाही. उलट मी निवृत्त होतच अंतर्नादच्याच संपादकांनी सुचविल्याप्रमाणे त्या अनुभवांवर आधारित नव्या पिढीला, तरुणांना प्रोत्साहक, प्रेरणादायी ठरणारे लेखन करावे हा उद्देश आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609401254.jpg [postimage] => upload_post-1609401254.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Oct 2021 [post_author] => 4348 [display_name] => डॉ. विजय पांढरीपांडे [Post_Tags] => अंतर्नाद, अनुभवकथन, शिक्षण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [758] => Array ( [PostID] => 23246 [post_title] => ग्रामीण विकासाचा नवा विचार महाराष्ट्र रुजवेल? [post_content] => [post_excerpt] => ग्रामीण भागातल्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव कोव्हिडच्या साथीने पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रामीण विकासाच्या पुनर्रचने’चा विचार मांडणारा हा लेख. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

शहरांप्रमाणेच ग्रामीण भागांत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातली दरी वाढत आहेकारण ग्रामीण विकासात समतोल नाहीग्रामीण भागातल्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव कोव्हिडच्या साथीने पुन्हा ऐरणीवर आला आहेया पार्श्वभूमीवर ‘ग्रामीण विकासाच्या पुनर्रचनेचा विचार मांडणारा हा लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634104114.png [postimage] => upload_post-1634104114.png [userfirstname] => Sudhir [userlastname] => Brahme [post_date] => 13 Oct 2021 [post_author] => 6193 [display_name] => सुधीर शालिनी ब्रह्मे [Post_Tags] => महा अनुभव- ऑक्टोबर २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [759] => Array ( [PostID] => 23251 [post_title] => संस्कृती [post_content] => [post_excerpt] => 'कल्चर' साठी संस्कृती या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

काही भारतीयांना पाश्चिमात्य देशांमधली 'कल्चर' ही संकल्पना एतद्देशीय भाषांमध्ये आणावीशी वाटली. बांगलाभाषकांनी त्यासाठी 'कृष्टि' हा शब्द वापरून मूळची शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ ठाकूर यांना हा शब्द फारसा पसंत पडला नव्हता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634103831.png [postimage] => upload_post-1634103831.png [userfirstname] => Ashok [userlastname] => Kelkar [post_date] => 13 Oct 2021 [post_author] => 6195 [display_name] => अशोक केळकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०,ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [760] => Array ( [PostID] => 23237 [post_title] => ना. पटेल यांचे मिश्रविवाहाचे बिल [post_content] => [post_excerpt] => हल्लीचा काळ स्वायत्त पौरुषाचा असतांना जन्मसिद्ध हक्कांची टिमकी वाजवून कोणते राष्ट्रीय हित साधले जाणार आहे? [post_shortcontent] =>

अंक – उद्यान, फेब्रुवारी १९१९

लेखक – रा. रा. वाग्भट नारायण देशपांडे, बी.ए., एल्.एल्.बी.

********

गेल्या तीस वर्षांचा आपल्या समाजाचा इतिहास पाहिला असतां जातिभेदाची तीव्रता उत्तरोत्तर कमी होत जाऊन रोटीबेटीव्यवहाराचं प्रतिबंध दूर होण्याचा काळ केव्हा तरी येणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तीस वर्षांपूर्वी सामाजिक सुधारणेच्या ज्याकल्पनांचा बहुजनसमाजास विटाळ सुद्धां खपत नव्हता आणि ज्याबद्दल त्या कल्पनांचा पुरस्कार करणाऱ्यांची हल्ली मिश्रविवाहाला अनुकूल असणाऱ्यांप्रमाणेच कुचेष्टा होत असे, त्या सुधारणा हल्ली समाजांत राजरोसपणे वावरत असून त्यांत नवीन असे आतां कांहीच वाटेनासे झाले आहे. हा प्रगतीचा ओघ येथे थांबणार आहे असे नसून कालाच्या ओघाबरोबर व शिक्षणाच्या वाढीबरोबर याची गतीही पुढेच जाणार. पटेल बिलाच्या आक्षेपकांपैकी पुष्कळजण हे सर्व म्हणणे मान्य करून यावर असा सवाल करतात की असे आहे तर मग याला कायदा कशाला पाहिजे? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633415919.png [postimage] => upload_post-1633415919.png [userfirstname] => वाग्भट नारायण देशपांडे [userlastname] => [post_date] => 13 Oct 2021 [post_author] => 6189 [display_name] => वाग्भट नारायण देशपांडे [Post_Tags] => उद्यान, समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [761] => Array ( [PostID] => 23245 [post_title] => राष्ट्रीय मालमत्तांचं चलनीकरण नवं चलनी नाणं? [post_content] => [post_excerpt] => पायाभूत क्षेत्रांतल्या नव्या विकासकामांसाठी निधी उभा करण्याचं सरकारी धोरण नेमकं कसं आहे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी त्याचे फायदे-तोटे कोणते, याची चर्चा करणारा लेख. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

सरकारी मालकीच्या सार्वजनिक मालमत्ता काही काळासाठी खासगी क्षेत्राकडे सुपूर्त करून त्यातून पायाभूत क्षेत्रांतल्या नव्या विकासकामांसाठी निधी उभा करण्याचं सरकारी धोरण नेमकं कसं आहेभारतासारख्या विकसनशील देशासाठी त्याचे फायदे-तोटे कोणतेयाची चर्चा करणारा लेख.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1634012434.png [postimage] => upload_post-1634012434.png [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 12 Oct 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => महा अनुभव-ऑक्टोबर २०२१, अर्थकारण, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [762] => Array ( [PostID] => 23250 [post_title] => मातृभाषेतील शिक्षणाची राज्य शासनाकडूनच पायमल्ली [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाच्या सामाजिक विस्ताराबरोबर मराठीचे शैक्षणिक वापरक्षेत्र विस्तारण्याऐवजी संकोच पावताना दिसते आहे, [post_shortcontent] =>

मुंबई महानगरपालिकेने यंदा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर शासनाच्या या लोकानुनयी शिक्षण धोरणाचा, भाषा धोरणाचा, त्याच्या दूरगामी परिणामांचा लेखाजोखा मांडणारा भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
तत्त्व म्हणून शालेय शिक्षण मातृभाषेतून दिले जावे याबाबत दुमत नसले, तरी प्रत्यक्षात ते दिले नाही तरी चालते, असा आपला एकूण सामाजिक व्यवहार आहे. ह्या व्यवहाराला महाराष्ट्र शासनाचा उदार आणि सक्रिय आश्रय आहे हे लपून राहिलेले नाही. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना मराठी माध्यमातील शिक्षणामुळे आपली मुले मागे पडतील याचा साक्षात्कार झाला असून, आजवर मुख्य प्रवाहात असलेले मराठी माध्यमातील शिक्षण पुसून टाकण्याचा जणू त्यांनी विडाच उचललेला आहे. मराठी माध्यमाचे आधी सेमी-इंग्रजीत व मग पूर्ण इंग्रजीत रूपांतर सुरू होऊन बराच काळ लोटला. आता मुंबई महानगरपालिकेने आपण काही तरी पुरोगामी करीत आहोत असा आव आणत घाऊक स्वरूपात शिक्षणाचे माध्यमांतर करायला सुरुवात केली आहे. आपण हे चुकीचे करतो आहोत आणि भविष्यात याचे अपरिवर्तनीय असे दुष्परिणाम संभवतात हे त्यांच्या गावीही नाही. इंग्रजीच्या उपयुक्ततेची हवा संबंधितांच्या डोक्यात इतकी भरली आहे, की त्यांना मराठी माध्यमाच्या शाळांचा आक्रोश दिसतच नाही. कोणी विरोध केलाच तर त्याला प्रतिगामी व बहुजनविरोधी ठरवून इंग्रजीकरण रेटता येते, अशी एकूण राज्यातील परिस्थिती आहे. एकीकडे विधिमंडळात मराठीला ज्ञानभाषा करण्याचा ठराव पारित करायचा आणि दुसरीकडे तिला लोकभाषा म्हणूनही भविष्यात स्थान उरणार नाही असे अघोषित माध्यमधोरण स्वीकारायचे, असा दुटप्पीपणा चालू आहे.
‘शिक्षणाची माध्यमभाषा मातृभाषा(च) असावी’ ह्या तत्त्वाला, संकेताला, आदर्शाला विपरीत असा भाषाव्यवहार आजच होतो आहे असे नव्हे. गेल्या दोन दशकांपासून ही प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढीस लागलेली दिसते. त्याची अनेक सामाजिक, आर्थिक कारणे सांगता येतील. जागतिकीकरणानंतर सामाजिक अभिसरण वाढले. माहिती-तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. सामाजिक आणि विशेषतः आर्थिक संबंधांचा परीघ विस्तारला. सुशिक्षितांना नवीन उद्योग व रोजगारक्षेत्रे उपलब्ध झाली. देशांतर्गत व देशाबाहेरील स्थलांतरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना आर्थिक संधींचे नवे जग खुले झाले. ह्या जगाची भाषा होती इंग्रजी. इंग्रजी हाच त्यांच्या यशाचा पासवर्ड किंवा परवलीचा शब्द होता.
सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत महाराष्ट्रात मराठी माध्यमातील शालेय शिक्षण सुरळीत सुरू होते. उच्च शिक्षणात इंग्रजीचेच वर्चस्व राहिले, तरी शालेय शिक्षण मात्र कटाक्षाने मराठी माध्यमातून घेण्याकडे बहुसंख्याकांचा कल होता. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना वाढती मागणी होती व त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही होती. नव्वदीनंतर ही परिस्थिती इतकी बदलू लागली, की गेल्या दशकभरात मराठी शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला. आधी उच्च मध्यम वर्ग मराठीपासून दूर गेला. मग मध्यम वर्ग आणि आता कनिष्ठ व अगदी तळाचा वर्गही मराठीपासून दूर जाताना दिसत आहे. शिक्षणाच्या सामाजिक विस्ताराबरोबर मराठीचे शैक्षणिक वापरक्षेत्र विस्तारण्याऐवजी संकोच पावताना दिसते आहे, हे विलक्षणच म्हटले पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा खरा लाभ मराठीऐवजी इंग्रजी भाषेलाच होत आहे. शहरांतूनच नव्हे, तर खेड्यापाड्यांतूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मागणी प्रचंड वाढली व मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडू लागल्या. मराठी शाळांचा प्रश्न हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचाही प्रश्न असल्याने मराठी भाषेविषयी कळकळ असलेला वर्ग ह्या समस्येविषयी लिहूबोलू लागला. संघटित होऊन काही कृती करण्याचा प्रयत्न करू लागला. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करू लागला. इंग्रजी माध्यमाचे आव्हान पेलण्यासाठी मराठी शाळांनी काय प्रकारचे बदल स्वीकारले पाहिजेत, ह्याविषयी प्रबोधन करू लागला. सरकारदरबारी मराठी शाळांची गाऱ्हाणी मांडू लागला. सरकारी हस्तक्षेपाची मागणी करू लागला. पण, समाजाचा इंग्रजी माध्यमाकडे वाढत चाललेला कल काही कमी झाला नाही आणि आजही कमी होताना दिसत नाही. 
अर्थात, ह्या प्रश्नाकडेही ‘समस्या’ म्हणून न पाहता ‘संधी’ म्हणून पाहणारा एक वर्ग समाजात आहे. शिक्षणाच्या माध्यमभाषेबाबत त्याची स्वतःची अशी एक भूमिका आहे. समाजाच्या भौतिक प्रगतीला उपयोगी पडणारी, आर्थिक संधींची दारे सर्व समाजघटकांना सारखीच खुली करणारी भाषा कुठली का असेना, तिचे स्वागत केले पाहिजे, असे मानणारा हा वर्ग आहे. त्याच्याकरिता ‘मातृभाषा’ ह्या मूल्यापेक्षा ‘आर्थिक विकास’ हे अधिक महत्त्वाचे मूल्य आहे. किंबहुना, मातृभाषा हे त्याच्या लेखी मूल्यच राहिलेले नाही. एखादा हुशार ग्राहक उपयुक्ततेनुसार आपल्या पारंपरिक निष्ठेला छेद देत वस्तूचा ब्रँड बदलतो, त्याप्रमाणे भाषाबदल हाही एक व्यावहारिक शहाणपणा आहे, असे तो मानतो. इंग्रजी भाषा हा आज घडीचा सर्वाधिक उपयुक्त ब्रँड आहे.
याचा अर्थ, मातृभाषेतून शिक्षण हे तत्त्व म्हणून अथवा मूल्य म्हणून कालबाह्य झाले आहे असा घ्यावा काय? तत्त्वाप्रमाणे व्यवहार करावा की बदललेल्या व्यवहाराप्रमाणे तत्त्वाची फेरमांडणी करावी? मुळात ‘मातृभाषा’ म्हणजे नक्की कोणती भाषा? कोणाची भाषा? भाषाव्यवहार एकजिनसी असतो की बहुजिनसी? भाषेच्या विविध स्तरभेदांतून एखाद्याच स्तरभेदाला प्रमाण ठरवून त्याचाच मातृभाषा म्हणून सर्वांनी  स्वीकार करावा, अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे काय? भाषेचा प्रत्येक स्तरभेद हा कोणाची तरी मातृभाषा आहे, असे  मानून प्रत्येक भाषाभेदाला माध्यमभाषा म्हणून शालेय शिक्षणात स्थान देणे शक्य व व्यवहार्य आहे काय?  आईवडील भिन्नभाषक असतील तर मुलांची मातृभाषा कोणती? स्थलांतरितांनी कोणत्या भाषेला आपली मातृभाषा मानावे? एखाद्या भाषेचे शैक्षणिक व्यवहारातून माध्यमभाषा म्हणून अस्तित्व संपणे ही तिच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असे मानावे काय? मातृभाषेतून न शिकल्याने कोणाचे काय-काय नुकसान होते? हे व असे अनेक प्रश्न शिक्षणाच्या माध्यमभाषेच्या संदर्भात चर्चिले जात आहेत.
ह्या सर्व प्रश्नांची चर्चा करताना लाभालोभाचा संदर्भ टाळता येणार नसला, तरी हे लाभलोभ व्यक्तिगत आहेत की सामाजिक आहेत, तात्कालिक आहेत की दूरगामी आहेत, यांचेही भान ठेवले पाहिजे. समाजामध्ये एखादा रिवाज तत्त्व, आदर्श, मूल्य म्हणून अस्तित्वात येतो व प्रतिष्ठित पावतो; तेव्हा त्या रिवाजाला सर्वसमावेशकतेचे, न्यायाचे, दूरगामी सामाजिक हिताचे व निरंतरतेचे अधिष्ठान असते. असे अधिष्ठान शिक्षणक्षेत्रातील सध्या लोकप्रिय असलेल्या मराठीऐवजी इंग्रजी ह्या माध्यमबदलाला आहे काय, हेही तपासले पाहिजे. माध्यमभाषेच्या प्रश्नाकडे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय अशा विविध अंगांनी पाहता येते. तसे पाहताना भावनेपेक्षा शास्त्रीय दृष्टीला महत्त्व दिले गेले पाहिजे. परंतु, अशी शास्त्रीय दृष्टी भाषिक प्रश्न हाताळताना आपण क्वचितच ठेवतो.
महाराष्ट्रात शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून कोणत्या भाषेला महत्त्व दिले पाहिजे, याचा निर्णय खरे तर स्वेच्छाधीन न ठेवता समाजाच्या स्तरावर घेतला पाहिजे; आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. तसे पाहिले तर, सामाजिक स्तरावरचा निर्णय हा अंतिमतः शासकीय निर्णय असतो. असा निर्णय करताना शासनाने शिक्षणतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ यांचे साहाय्य घेणे अपेक्षित आहे. आपल्या राज्यात शासनाला भाषाविषयक सल्ला देण्यासाठी भाषा सल्लागार समिती आहे; पण तिला विश्वासात न घेता, राज्य शासन प्रवाहपतित होऊन लोकानुनयी भूमिका घेत आहे. लोक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या मागे धावत आहेत म्हणून स्वतः त्यांच्या मागे धावण्याचे कारण नाही.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४०  
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633960512.jpg [postimage] => upload_post-1633960512.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 11 Oct 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [763] => Array ( [PostID] => 23242 [post_title] => बेगम अख्तर [post_content] => [post_excerpt] => नियतीची खरोखरच मेहेरबानी! नाहीतर जगविख्यात गजल आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा इतका निकट सहवास मला कसा लाभला असता? [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

पं. अरविंद गजेंद्रगडकर हे मूळचे विज्ञानाचे शिक्षक. नंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात ते संगीताचे प्राध्यापक होते. त्यानंतर आकाशवाणीमध्ये संगीतसंयोजक म्हणून त्यांनी धारवाड़, पटणा, पुणे व नागपूर या केंद्रांवर काम केले. आकाशवाणी व दूरदर्शनच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत, भारतातल्या जवळजवळ सर्व प्रमुख संगीत मैफलीत त्याचप्रमाणे परदेशातही अनेक ठिकाणी त्यांचे स्वरमंडल व बासरीवादनाचे कार्यक्रम झाले आहेत.

संगीताच्या परीक्षांसाठी उपयुक्त अशी पंधरा पुस्तके त्यांनी लिहिली असून महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ अशा विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांतूनही त्यांचे संगीतविषयक लेख १९६६ पासून प्रकाशित होत आहेत. संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गजांचा जवळचा सहवास पं. गजेंद्रगडकर यांना अनेक वर्षापासून लाभला. त्यातल्याच काहींच्या आठवणी सध्या ते खास अंतर्नादसाठी लिहित आहेत. कुमारगंधर्व आणि ओंकारनाथ ठाकूर यांच्यानंतर या अंकात ते लिहित आहेत बेगम अख्तर यांच्याविषयी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633657503.png [postimage] => upload_post-1633657503.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Oct 2021 [post_author] => 1931 [display_name] => अरविंद गजेंद्रगडकर [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [764] => Array ( [PostID] => 800 [post_title] => महाग की स्वस्त? [post_content] => [post_excerpt] => खरं तर महाग किंवा स्वस्त हे दोन अर्थविषयक शब्द आपण वापरत असलो त्याच्या मागे फक्त आर्थिक कारण किंवा विचार नसतो. खरं कारण असतं ते आपल्या मनातलं त्या गोष्टीचं perception किंवा दृष्टीकोन. [post_shortcontent] =>

गेल्या आठवड्यात मेतकूटमधे आलेल्या काही जणांनी पदार्थाचे दर जास्त वाटतात अशी तक्रार केली. मी स्वत: हॉटेलमध्ये असताना एक दोनदा, "तुमची पुरणपोळी आणि मोदक महाग आहे बुवा!" अशी तक्रार माझ्यासमोरच काहींनी केली होती. या सगळ्यांना काय म्हणायचं आहे ते मी समजू शकतो. त्यामुळे या तक्रारीबद्दल थोडंस स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, जे मोकळ्या मनाने वाचतील त्यांना आमची बाजू थोडीफार तरी कळू शकेल. खरं तर महाग किंवा स्वस्त हे दोन अर्थविषयक शब्द आपण वापरत असलो त्याच्या मागे फक्त आर्थिक कारण किंवा विचार नसतो. खरं कारण असतं ते आपल्या मनातलं त्या गोष्टीचं perception किंवा दृष्टीकोन.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/metkut१.jpg [postimage] => /2017/09/metkut१.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 11 Oct 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => उद्योगविश्व,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [765] => Array ( [PostID] => 23225 [post_title] => ०४.कर्म सिद्धांताची Data Mining [post_content] => [post_excerpt] => केवळ चांगली कर्म आणि वाईट कर्म इतक्या ढोबळ मानाचा वर्गीकरणाचा नियम चित्रगुप्ताच्या कमी येत असेल असं वाटत नाही . [post_shortcontent] =>

 रोजच्या आयुष्यात सजीव दोन प्रकारे कार्यान्वित होतात . एक म्हणजे कृती आणि दुसरं म्हणजे कर्म. कृती या शब्दाचे उद्देशाशी असलेलं नातं थोडं क्षीण आहे. म्हणजे रोजच्या आयुष्यात उद्देशहीन अशा कित्येक कृती आपल्या हातून घडत असतात. पण कर्माला उद्देशाशी जरा घट्ट नातं ठेवण्याची सवय असावी. तुमच्या संचितामध्ये तुम्ही केलेल्या कृती आणि कर्म या दोन्ही गोष्टींना प्रवेश मिळतो म्हणजेच आत्तापर्यंतच्या सर्व जन्मातील (कर्मयोनिमधील) कृती आणि कर्म यांचा साठा म्हणजे संचित. हा  तुमच्या पूर्वकर्माचा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील तील बिग डेटा. बिग डेटा म्हंटलं की आखीव (structured) आणि स्वैर (unstructured) दोन्ही प्रकारच्या गोष्टी आल्याच. (उद्देशहीन आणि उद्देशपूर्ण कर्म !!).आणि त्या संचिताच्या विशाल बिग डेटामधून  फळण्याला आलेला किंवा फलयोग्य झालेला भाग आपल्याला प्रारब्ध म्हणून भोगण्यास मिळतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632748410.jpg [postimage] => upload_post-1632748410.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 11 Oct 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [766] => Array ( [PostID] => 23244 [post_title] => शहर चालवणारी माणसं - सीझनल वस्तुविक्रेत्या [post_content] => [post_excerpt] => सीझन बदलला की त्यांच्याकडच्या वस्तू बदलतात. त्यांचा हा सीझनल व्यवसाय कसा चालतो, त्यांचं घर चालू शकेल-मुलं शिकू शकतील एवढी कमाई होते का? [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव सप्टेंबर २०२१

रस्त्यावर, ट्रॅफिक सिग्नलवर अनेक माणसं छोट्या-मोठ्या वस्तू विकताना दिसतात. सीझन बदलला की त्यांच्याकडच्या वस्तू बदलतात. त्यांचा हा सीझनल व्यवसाय कसा चालतो, त्यांचं घर चालू शकेल-मुलं शिकू शकतील एवढी कमाई होते का?

गेल्या वर्षी आणि याही वर्षी लॉकडाऊन काळात घरातच बसून रहावं लागलं. त्यामुळे उत्पन्न थांबलंच. बचत होती, त्यावर कसंबसं घर चालवलं. त्या काळात खूप त्रास झाला. आता वातावरण थोडं नॉर्मल झाल्यामुळे धंदा पुन्हा वाढेल, असं वाटतं. या कठीण काळात सरकारने आमच्यासारख्या लोकांना आर्थिक मदत करायला हवी. सरकार मदत जाहीर करतं, पण ती कुठे आणि कशी मिळेल हे मला तरी समजलेलं नाही.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633750349.png [postimage] => upload_post-1633750349.png [userfirstname] => Yogesh [userlastname] => Jagtap [post_date] => 10 Oct 2021 [post_author] => 6192 [display_name] => योगेश जगताप [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [767] => Array ( [PostID] => 7280 [post_title] => कळते पण वळत नाही [post_content] => [post_excerpt] => क्षणसाक्षित्व वाढवायचे म्हणजे लक्ष वर्तमान क्षणात आणायचे आणि शरीर-मनाकडे साक्षीभावाने पाहायचे [post_shortcontent] =>

शैलाला राग कमी करायला हवा हे कळते पण प्रत्यक्ष प्रसंग येतो त्यावेळी ती रागावतेच. किरणला नखे खाण्याची सवय बदलायची आहे पण तो विचारात असतो त्यावेळी बोटे तोंडात जातात. राधिका अस्वस्थ होते त्यावेळी तिच्या आवाजाचा टोन तिच्या नकळत वाढत जातो. सोनियाला झुरळ घाबरण्यासारखे नाही हे कळते पण ते समोर दिसले की ती नकळत किंचाळते. अबीरला पोर्न पाहण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत पण रात्री मोकळा वेळ मिळाला की तो ते टाळू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या बुद्धीला पटत असतात पण कृतीत येत नाहीत.पटकन रागवायचे नाही, अंध प्रतिक्रिया द्यायची नाही, योग्य प्रतिसाद निवडायचा अशा अनेक गोष्टी आपल्याला मान्य असतात. भाषण करण्यात घाबरण्यासारखे काय आहे, झुरळ पाहून दचकण्यासारखे काहीही नाही हेही पटलेले असते पण प्रत्यक्षात तो प्रसंग येतो त्यावेळी प्रतिक्रिया दिली जाते, भीती वाटते, राग येतो. हे असे का होते संत आणि साधू पुरुषांनी हे पूर्वीच अनुभवले होते. म्हणूनच रामदासांनी क्रियेवीण नानापरी बोलिजेंते। परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥ मना कल्पना धीट सैराट धांवे। तया मानवा देव कैसेनि पावे॥ असा मनाचा श्लोक  लिहिला आणि सैराट वागण्याचे कारण सांगितले. तुकारामानीही सकल इंद्रिया पडिले वळण असे म्हणून केवळ बुध्दी वागण्यात बदल करू शकत नाही हे स्पष्ट केले.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Psychology-YashVelankar-Thane-west-41d7a9.jpg [postimage] => /2018/12/Psychology-YashVelankar-Thane-west-41d7a9.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 10 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [768] => Array ( [PostID] => 23243 [post_title] => स्वत:पलीकडे [post_content] => [post_excerpt] => मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख [post_shortcontent] =>

अंक : अनुभव सप्टेंबर २०२१

मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख

स्वतःपलीकडे जाऊन इतरांसाठी धडपडणार्‍या अनेक व्यक्ती आपण आपल्या आसपास पाहत असतो. त्यांची ही धडपड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, अशी आमची इच्छा आहे. अनुभवच्या वाचकांनी आपल्या ओळखीतील अशा मंडळींची माहिती जरूर आमच्यापर्यंत पोहोचवावी, हे आवाहन! वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. संपर्क : ९८८१७१९८५२ 

vrushali.jogalekar@uniquefeatures.in

राजीव केळकर
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भोर तालुक्यातील टिटेघर या छोट्याशा गावात राजू (राजीव) केळकर नावाचा उनाड मुलगा आपल्या वागणुकीमुळे घरात, गावात नकोसा झाला होता. त्याच्या वाट्याला सगळीकडे अपमानच येत होते. पण पुढच्या काही वर्षांतच हे चित्र पालटलं. टिटेघर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांमध्ये राजीव केळकर सातत्याने काम करायला लागले. हा बदल घडला तरी कसा? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633749978.png [postimage] => upload_post-1633749978.png [userfirstname] => Vrushali [userlastname] => Jogalekar [post_date] => 09 Oct 2021 [post_author] => 6047 [display_name] => वृषाली जोगळेकर [Post_Tags] => महा अनुभव - सप्टेंबर २०२१, समाजकारण, व्यक्तीविशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [769] => Array ( [PostID] => 3122 [post_title] => मी सिगारेट सोडतो! [post_content] => [post_excerpt] => पुलंच्या चिरपरिचित शैलीतील अफलातून स्फुट !! [post_shortcontent] =>

 ‘‘मी सिगारेट सोडली-मी सिगारेट सोडली-कायमची सोडली-यापुढे सिगारेट वर्ज्य-प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार-माझा निश्चय कायम-त्रिवार कायम.’’-वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही-माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही-हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो-मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना-हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘ मना सज्जना ’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/4bd3905b-9518-4229-b1c3-e3417fa1b4c8.jpg [postimage] => /2018/03/4bd3905b-9518-4229-b1c3-e3417fa1b4c8.jpg [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 09 Oct 2021 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => विनोद,केसरी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [770] => Array ( [PostID] => 23236 [post_title] => सुनिल सोलेक्स लिटल मास्टर [post_content] => [post_excerpt] => सुनीलने मलाच विचारले, मला एक सांगा की मी रवीपेक्षा बरा खेळतो का? अझरपेक्षा मला खेळाचं ज्ञान, अनुभव जास्ती आहे असं तुम्हाला वाटत का? [post_shortcontent] =>

अंकः श्री दीपलक्ष्मी, दिवाळी २००७

मी वरती गेलो. नाईकांनी मला पाहिलं आणि चला चला सुनील एकटाच आहे भेटून घेऊ म्हणून केबिनचा दरवाजा थोडासा टकटक करून उघडलाच. ज्याच्या भेटीसाठी, दर्शनासाठी, हात मिळविण्यासाठी अक्षरशः लाखो तडफडत असतात, खुद्द त्याच्या दारी मी असा प्रवेश करताना माझा माझ्यावरचा विश्र्वास बसेनासा झाला. खेळाच्या मैदानाबाहेरील सुनीलचं इतक जवळून झालेलं दर्शन एवढं सुखकारक आनंददायी होतं की पंढरपूरच्या विठोबाला पाहून तृप्त झाल्याचे भाव मी अनुभवत होतो. आता सुनीलनी नाही म्हणलं असतं तरी मला यत्कींचितही दुःख झालं नसतं. जे सहजासहजी साध्य होत नाही ते मला झालं होतं. मी एकदम बेहद्द खूश होतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633414735.jpg [postimage] => upload_post-1633414735.jpg [userfirstname] => कुमार नवाथे [userlastname] => [post_date] => 09 Oct 2021 [post_author] => 6188 [display_name] => कुमार नवाथे [Post_Tags] => दीपलक्ष्मी, अनुभव कथन, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [771] => Array ( [PostID] => 3105 [post_title] => पान लागलं तेव्हा !! [post_content] => [post_excerpt] => सराईत सर्पमित्रालाच जेव्हा तीव्र नागदंश होवून मृत्यूचे दर्शन घडते ..... [post_shortcontent] =>

अंक:- 'श्रावण' दिवाळी १९९४

१२ जून १९८० ची सकाळ. वार गुरुवार, वेळ सकाळचा ८ चा सुमार असेल. रेस्कॉन कंपनीला सुट्टी असल्यामुळे जरा उशिराच उठलो होतो. बाहेर बुलेट मोटारसायकलचा आवाज आला म्हणून डोकावलो, तर दारात माझा मित्र डॉ. विवेक परांजपे हजर. मी त्याला विचारले, “अरे एवढ्या सकाळीच काय काम काढलेस?” त्यावर तो बोलला, “आज एका शाळेत माझे व्याख्यान आहे व त्यासाठी मला एक चांगला नाग दे.” डॉ. विवेक परांजपे हा ‘फ्रेंडस् ऑफ अॅनिमल्स’ या संघटनेचा निर्माता व मुख्य प्रवर्तक होता व तो सर्पासंबंधीच्या गैरसमजुती व भीती लोकांच्या मनातून दूर करणे, यासाठी आपल्या संघटनेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी जिवंत साप बरोबर नेऊन व्याख्याने देत असे. त्यावेळेला माझ्याजवळ विषारी-बिनविषारी असे पन्नासच्या आसपास साप होते, त्यात डझनभर नाग होते. मला विवेकने नाग मागितल्यावर मी पिंजऱ्यातून चार मोठे व निवडक नाग माझ्या ‘हूकस्टीक’ने बाहेर काढले. ते चारही नाग संथपणे फणा काढून आमच्या हालचाली पाहात उभे होते. आणि तेवढ्यात विवेकचे लक्ष  एका बाजूच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या नागाकडे गेले व त्याने मला त्या नागासंबंधी विचारणा केली की, ‘हा नाग सुंदर दिसतोय. केव्हा पकडलास?’ मी त्याला सांगितले, की त्याला पकडून फक्त पाच दिवस झाले आहेत. त्याने तो नाग मला बाहेर काढावयास सांगितले. मी शांतपणे ‘हूकस्टीक’ने त्या नागाला पिंजऱ्यातून बाहेर काढला व समोर जमिनीवर ठेवला, क्षणार्धात तो साडेचार फुटी नाग आपला फणा उभारून जवळजवळ दीड फूट उभा राहिला. तो त्वेषाने थरथरत होता.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/ebb33df4-ed1c-4d54-b004-12263890f15b.jpg [postimage] => /2018/03/ebb33df4-ed1c-4d54-b004-12263890f15b.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Oct 2021 [post_author] => 51 [display_name] => राजन शिर्के [Post_Tags] => श्रावण,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [772] => Array ( [PostID] => 7154 [post_title] => सुख दुखते [post_content] => [post_excerpt] => करुणा ध्यानामध्ये आनंद, प्रेम, कृतज्ञता, करुणा अशा भावनांचे धारण केले जाते [post_shortcontent] =>

प्रतिभाच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे.दोन हुशार मुलगे ,सुविद्य सुना, नातू आहेत, पुरेसा पैसा आहे. ती नवऱ्याबरोबर दरवर्षी एक परदेश प्रवास करून येते.पण असे असूनही ती आनंदी आहे असे फार कमी वेळ असते. सतत दुसऱ्या व्यक्तीकडून काहीना काही अपेक्षा आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की दुखः हे कायमचेच असते. त्यांनी एखादा कार्यक्रम केला आणि त्याला बोलावलेली वीस माणसे आली तरी जी दोन माणसे आली नाहीत त्यामुळे प्रतिभा दुखी असते. ती सतत माहेरच्या माणसांनी काय केले नाही याचीच आठवण काढीत, दुखः उगाळत बसलेली असते. कुणी या विषयात तिच्याशी बोलू लागले की तिला लगेच रडू फुटते.असे का होते  मेंदूच्या या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे. आपला मेंदू दुःखद प्रसंग अधिक ठळकपणे लक्षात ठेवतो. तुमची कुठल्याही व्यक्तीशी झालेली भांडणे किंवा कटू प्रसंग सहजपणे, लगेच आठवतात. याचे कारण आपली उत्क्रांती होत असताना असे प्रसंग धोक्याची घण्टा वाजवणारे ठरत होते. भीतीदायक प्रसंग कायम लक्षात राहिल्याने आपला पूर्वज, आदिमानव योग्य ती काळजी घेऊ शकत होता.विपरीत परिस्थिती,संकटे टाळण्यासाठी संकटे,धोके लक्षात राहणे आवश्यक होते.त्यामुळे कोठे अजगर असतो ते त्याच्या स्मरणात राहत होते. त्यासाठीच असे प्रसंग माणसाच्या  अमायग्डला आणि हिपोकँम्पस या मेंदूच्या भागात कायमचे कोरले जातात.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/dhyan21_20180692630.jpg [postimage] => /2018/12/dhyan21_20180692630.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 09 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [773] => Array ( [PostID] => 2538 [post_title] => लोकशाही विरुद्ध हुकूमशाही [post_content] => [post_excerpt] => लोकशाही व हुकूमशाही यांच्या गुणावगुणांची तपासणी करणे आणि त्यांची वाटचाल कशी घडते याबाबतचाही विचार करणे अत्यंत आवश्यक व निकडीचे ठरते. [post_shortcontent] =>

अंक -:  नवभारत १९७५ अर्थात लोकशाहीच का? १.  भारत स्वतंत्र होऊन २८ वर्षे झाली. नुकताच प्रजासत्ताकाचा रौप्य महोत्सव भारताने साजरा केला. तथापि, आर्थिकदृष्ट्या भारत फारच दुरवस्थेत आहे. मोठ्या प्रमाणात चलनवाढ, वस्तूंची साठेबाजी, चोरटा व्यापार, वस्तूंची दुर्मिळता, भाववाढ, बेकारी व भ्रष्टाचार असे भारताचे आजचे आर्थिक चित्र आहे. अशा या परिस्थितीत भारतात जर हुकूमशाही असती किंवा हितकारी (बेनिव्होलंट) हुकूमशहा असता तर हे प्रश्न निर्माण झाले नसते किंवा मागेच निकाली निघाले असते असे भारतामध्ये अनेक जणांना वाटते; आणि म्हणून अजूनही भारतात निदान काही काही काळाकरीता हुकूमशाही सुरू करणे इष्ट होईल असे या मंडळींचे म्हणणे आहे. अशा स्थितीत लोकशाही व हुकूमशाही यांच्या गुणावगुणांची तपासणी करणे आणि त्यांची वाटचाल कशी घडते याबाबतचाही विचार करणे अत्यंत आवश्यक व निकडीचे ठरते. २.  लोकशाहीवरील आक्षेप वर नमूद केल्याप्रमाणे अप्रगत राष्ट्रांबाबत लोकशाहीवरील किमान आक्षेप असा आहे की, वस्तूंची साठेबाजी, चणचण, उत्पादनात घट, भाववाढ, बेकारी, भ्रष्टाचार हे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किंवा त्यांचे निराकरण करण्यासाठी अप्रगत राष्ट्राने प्रथम हितकारी हुकूमशहाच्या हस्ते चांगले निर्णय करून घऊन आर्थिक प्रगती करून घ्यावी आणि नंतर पाहिजे तर लोकाशाहीचा कारभार सुरू करावा. यावर लोकशाहीची बाजू अशी आहे की वर उल्लेख केलेले दोष हुकूमशाही राष्ट्रांमध्येही असतात. कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये सुद्धा जीवनोपयोगी वस्तूंची चणचण, उत्पादनात घट या गोष्टी बहुतेक नेहमीच असतात कारण पोलाद, यंत्रे आदि अवजड वस्तू व युद्धोपयोगी वस्तूंची निर्मिती हे कम्युनिस्ट राजवटीचे उद्दिष्ट

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/392efe2c-20c7-4b7f-bdd0-9cdcca0c33da.jpg [postimage] => /2018/02/392efe2c-20c7-4b7f-bdd0-9cdcca0c33da.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Oct 2021 [post_author] => 50 [display_name] => वा. रा. जवाहिरे [Post_Tags] => चिंतन,राजकारण,नवभारत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [774] => Array ( [PostID] => 23241 [post_title] => हिंदू आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि मी [post_content] => [post_excerpt] => मराठी साहित्यातील नवतेच्या पर्वाचे एक प्रवर्तक आणि श्रेष्ठ विचारवंत गंगाधर गाडगीळ आपलं परंपरेशी असलेलं नातं या खास अंतर्नादसाठी लिहिलेल्या लेखात उलगडून दाखवत आहेत. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

मराठी साहित्यातील नवतेच्या पर्वाचे एक प्रवर्तक आणि श्रेष्ठ विचारवंत गंगाधर गाडगीळ आपलं परंपरेशी असलेलं नातं या खास अंतर्नादसाठी लिहिलेल्या लेखात उलगडून दाखवत आहेत.

********

परवाच एका चर्चासत्रात मला एक सिंधी प्राध्यापक भेटले. तेथल्या चर्चेत सिंधी भाषेची भारतात कशी दुर्दशा झाली आहे, ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. 

ते म्हणाले, "ह्या भारतात आम्हाला स्वतःचा असा प्रदेश नाही. त्यामुळे सिंधीला नित्याच्या व्यवहारात कुठेच स्थान नाही. साहजिकच महाराष्ट्रातले सिपी मराठी भाषिक होत आहेत. गुजराथेतले गुजराथी भाषिक होत आहेत. आता सिंधी भाषा फक्त सिंधीचे शिक्षक आणि प्राध्यापक बोलतात आणि सिंधी साहित्य तेच फक्त एकमेकांसाठी लिहितात आणि वाचतात. उलट पाकिस्तानात सिंधमधले मुसलमान सिंधी भाषा बोलतात आणि लिहितात. तिथलं सिंधी साहित्य तिथल्या भूमीत रुजलेलं आहे. आणि म्हणूनच सकस आहे."

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633657143.png [postimage] => upload_post-1633657143.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Oct 2021 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [775] => Array ( [PostID] => 2367 [post_title] => महिला क्रिकेट [post_content] => [post_excerpt] => १९६८ सालचा अफलातून शिरीष कणेकरी फटका... [post_shortcontent] =>

अंक-: माहेर ; वर्ष-:जानेवारी १९६८ काही देशांत बायका क्रिकेट खेळत असतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर मी ‘फेकंफेक’ करतोय असं तुम्ही म्हणाल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमधील ललना अगदी बाप्यालोकांप्रमाणे पॅड-ग्लोव्हज्‌ घालून क्रिकेट खेळत असतात. छोटेमोठे सामने तर इथे नेहमीच चालतात. पण या देशात आपसात कसोटी सामने देखील होत असतात. आईच्यानं खोटं नाही सांगत! सायरावहिनींची शप्पथ! (‘दिलीप’ आम्हांला भावासारखा!) पण कसं शक्य आहे हो? पंधरा बायका (अकरा फिल्डर्स, दोन ‘बॅट्‌सवीमेन’, दोन अंपायर्स) जमल्यावर क्रिकेट खेळण्यात वेळ घालविण्याचा सरासर मूर्खपणा करतील का? मला वाटतं की बॅटबीट फेकून देऊन त्या मैदानावर कोंडाळं करून बसतील व हजर नसलेल्या (म्हणजे पॅव्हिलियनमध्ये बसलेल्या) खेळाडू भगिनींविषयी उद्बोधक कुचाळक्या करतील. तीनच्या चित्रपटाला जायचे असेल तर ज्यांचे प्रसाधन सुरू झाल्यानंतर सहाचा शो मिळाला तरी भाग्य समजावं लागतं,त्या स्त्रीजातीच्या या बावीस प्रतिनिधी मॅचच्या दिवशी कधी वेळेवर मैदानावर येतील काय? आणि समजा झाली एकदाची मॅच सुरू. स्कर्टवर चेंडू पॉलीश करीत ओपनिंग बोलरने स्टार्ट घेतला तर तेवढ्या अवधीत ‘सकाळी मेली घाईच झाली’ असे म्हणत सलामीला गेलेल्या रमणीने कुठून तरी छोटा आरसा, पावडर व लिपस्टिक काढून गोलंदाजी ‘फेस’ करण्याऐवजी आपल्या ‘फेस’ला ‘फिनिशिंग टचेस्‌’ द्यायला सुरुवात केली तर त्यामुळे इरेस बळी पडून तिला ‘नटवी मेली’ म्हणत मैदानावरील उरलेल्या अबला जर चेहऱ्याची ‘डागडुजी’ करू लागल्या तर खेळ पुढे चालायचा कसा? 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/cecb8d82-e91a-480c-99da-c3c423e8ce49.jpg [postimage] => /2018/02/cecb8d82-e91a-480c-99da-c3c423e8ce49.jpg [userfirstname] => Shirish [userlastname] => Kanekar [post_date] => 08 Oct 2021 [post_author] => 48 [display_name] => शिरीष कणेकर [Post_Tags] => विनोद,माहेर,क्रीडा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [776] => Array ( [PostID] => 23240 [post_title] => समूह प्रकल्पातून आनंददायी शिक्षण [post_content] => [post_excerpt] => मराठी विषय अधिक रंजक कसा करता येईल, मुलांना भाषेची गोडी कशी लावता येईल [post_shortcontent] =>

शिक्षक प्रयोगशील असेल तर जगात शिक्षणाएवढं आनंददायी काहीच असू शकणार नाही. पण, याच्या उलट झालं, तर मात्र शिक्षण म्हणजे मुलांना शिक्षा वाटायला लागते. याची पुरेपूर जाणीव असणाऱ्या गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप महाविद्यालयातील शंकर बळी यांनी, आपला मराठी विषय अधिक रंजक कसा करता येईल, मुलांना भाषेची गोडी कशी लावता येईल, याचा विचार करून प्रकल्प पद्धत निवडली. प्रकल्पांच्या नियोजनापासून ते त्यांच्या अंमलबजावणीपर्यंतचे बळी सरांचे हे कथन इतर शिक्षकांनाही मार्गदर्शनपर ठरेल असे आहे.
मनुष्यप्राण्याला जीवनात तोचतोचपणा नको असतो. बदल हवा असतो; ज्यामुळे जीवन सुसह्य होईल, कंटाळा जाईल, तरतरीतपणा-ताजेपणा येईल, असा. बदलामुळे आनंद द्विगुणित होतो. जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या शिक्षणाचंही तसंच आहे. शिक्षकानं अध्यापन पद्धतीत बदल केला की अध्ययनाची प्रक्रियाही अधिक जोमाने घडून येते.
खरं तर शिक्षणात अध्ययन-अध्यापनाचे अनेक प्रकार/प्रवाह आहेत : वर्गातलं शिक्षण, सहलीतून शिक्षण, क्षेत्रभेटीतून शिक्षण, खेळातून शिक्षण आणि प्रकल्पातून शिक्षण इ. या काही पद्धतींचं निरीक्षण केलं, तर आणखी काही प्रकार करता येतील. त्यामध्ये शाळेच्या आवारात दिलं जाणारं शिक्षण आणि आवाराबाहेर दिलं जाणारं शिक्षण अशी एक वर्गवारी करता येईल. शाळेच्या बाहेर दिल्या जाणार्‍या शिक्षणाला अनेक मर्यादा आहेत. त्यामध्ये वेळ व पैसा या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे भारतात शाळेच्या आवारात दिल्या जाणार्‍या शिक्षणाला अधिक महत्त्व आहे.
एकूणच, शिक्षण पद्धतींत वर्गातल्या शिक्षणाला तसं वरचं स्थान आहे. विद्यार्थ्यांना मात्र वर्गाबाहेरचं शिक्षण अतिशय प्रिय असतं. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून, त्याला प्राप्त शासकीय पाठ्यक्रमाची जोड देऊन आणि शाळाप्रमुखांच्या आज्ञेत राहून, काही प्रकल्प माझ्या विद्यार्थ्यांनी पूर्णत्वास नेले.
विद्यार्थ्यांसोबत नि विद्यार्थ्यांसाठी काही प्रकल्प राबवताना, ते व्यक्तिगत प्रकल्पांकडून समूह प्रकल्प असा प्रवास करणारे ठरले. प्रत्येक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन आणि ९० टक्के जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारणे, हे दोन महत्त्वाचे घटक होते.
विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट तयार करून प्रत्येक गटासाठी एक गटप्रमुख नेमणं आणि हा प्रमुख त्या गटानं निवडला, तर पुढचं कार्य 'सुफल-संपन्न' होणं, अतिशय सोपं जातं. प्रकल्पासाठी सर्वात पहिली तयारी म्हणजे, सर्व गटप्रमुखांचं प्रशिक्षण. गटप्रमुखांना प्रकल्प समजला की शिक्षकांची जबाबदारी आणखी कमी होते. परत वर्गासमोर प्रकल्पाची मांडणी करताना, हेच गटप्रमुख त्यात भर घालणार्‍या कल्पना/युक्त्या यांची तोरणं बांधत जातात. इतर विद्यार्थीही त्यांना हातभार लावतात. मग काय अध्यापनकर्ता कधी अध्ययनकर्मी बनतो, हे कळतही नाही. शिक्षकाने विद्यार्थी बनणं याची मजा काही औरच असते.
बर्‍याचदा मी केलेल्या कल्पनेपेक्षा विद्यार्थ्यांच्या कल्पना भन्नाट असायच्या. सहभागी विद्यार्थ्यांचे गट > गटप्रमुख विद्यार्थी > गटप्रमुख विद्यार्थ्यांमधून दोन प्रकल्पप्रमुख विद्यार्थी (ज्यात एक मुलगा व एक मुलगी अशी समानता) > आणि शेवटी शिक्षक. हा झाला प्रकल्पाचा मनोरारूपी स्तंभालेख.
या रचनेतून एकप्रकारे नागरिकशास्त्राचं वा राज्यशास्त्राचं पर्यायाने लोकशाहीचंही शिक्षण होत असतं. विचार करा, ग्रामपंचायत वा नगर परिषदेपासून ते संसदेपर्यंत अशीच रचना आहे ना! जबाबदार्‍याचं वाटपही असंच.
खरं तर शाळाशिक्षकांना वर्गातल्या भूमिकेबरोबरच शिपायापासून ते कारकुनी कामांचीही जबाबदारी असते. शाळेबाहेरची शासकीय कर्तव्येही असतात. कशालाही नाही म्हणणं कठीण असतं. प्रकल्पातली जबाबदारी शिक्षकाने कमी केली तर वरची कामं करता येतात.  दुसरीकडे विद्यार्थ्यांवर थोडी जरी जबाबदारी सोपवली, तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. जबाबदारी सोपवण्याचा दुसरा अर्थ त्यांच्यावर विश्वास टाकणं, असाही होतो. हीच जबाबदारी, हाच विश्वास, म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग असू शकतो. प्रकल्पाचं नियोजन मनातून कागदावर उतरवणं, हेच माझ्या प्रकल्पांचं गमक आहे, असं मला वाटतं.
मोहोर : कवितासंग्रह (२०१०-११)
२०१० - २०११ साली नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं होतं. समजण्यात गफलत झाल्यामुळे सरसकट पास करण्याचं धोरण, अशी प्रसिद्धी या धोरणाची झाली होती. आकारिक आणि संकलित मूल्यमापन असे या सर्व शिक्षा अभियानाचे दोन भाग आहेत. मराठी विषयांतर्गत आकारिक मूल्यमापनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वरचित व संकलित कवितांचा संग्रह तयार करण्याची कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासाठी ८ गुण मिळतील असंही सांगितलं. दिवाळीच्या आधी पहिल्या सत्रात प्रकल्पाला सुरुवात झाली. वर्गातील एकूण ६० विद्यार्थ्यांचे ६ गट तयार केले. मानसी कुबडे, रुद्राणी दळवी, जाई रेडीज, सिद्धिका सावंत, साईप्रसाद कदम आणि गौरव राजे यांनी गटप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रकल्पाचा खर्च सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्याला मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता गोसावी यांनी परवानगी दिली.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गटप्रमुखाकडे कविता जमा केल्या.  त्यावर मांडणी, व्याकरणिक सोपस्कार करून कविता एकत्रित केल्या. गद्य व पद्य यातला फरक विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला. कवितासंग्रहाचं हस्तलिखित पुस्तक कसं तयार करायचं, याविषयी चर्चा केली. प्रत्येकाला पुस्तकासाठी एक पासपोर्ट साइजचा फोटो आणायला सांगितला. फुलस्केप पेपर देऊन त्यावर कविता सुवाच्य अक्षरात लिहून घेतल्या.  लिहिण्यासाठी वर्गमित्र-मैत्रिणींची मदत घेण्याचीही मुभा होती.
शनिवारी दुपारी चार वाजता शाळा सुटायची, म्हणून पुस्तकाच्या सजावटीसाठी एक शनिवार निवडला. त्या दिवशी सर्वांना कात्री, गोंद, स्केचपेन्स इ. साहित्य आणण्याची सूचना आधीच दिली होती. सर्वांना कवितांच्या संख्येप्रमाणे १/४ आकाराचे जाड रंगीत कागद दिले. त्या कागदावर कोणत्या बाजूला किती जागा सोडायची, याचा आराखडा फळ्यावर काढून दाखवला. आधीच फुलस्केपवर लिहिलेल्या कविता विद्यार्थ्यांनी कवितेच्या आकाराप्रमाणे कापून, त्या रंगीत कागदावर चिकटवल्या. कवितेच्या आशयाप्रमाणे त्यावर चित्रं काढली. पहिल्या पानावर  विद्यार्थ्याचा फोटो, संपूर्ण नाव, हजेरी क्रमांक व जन्म दिनांक लिहिला. हे काम विद्यार्थी रममाण होऊन करत होते. एकमेकांना मदत करत होते. एकमेकांचं पाहून शिकत होते. गटप्रमुख स्वतःचं काम करत गटाला मार्गदर्शन करत होते. माझ्याकडे खूपच कमी काम होतं. हात बांधून, वाट काढत, शाबासकीच्या शब्दांची पेरणी करत निरीक्षण करणं, एवढंच काय ते मुख्य काम होतं.
गटप्रमुखांनी आपापल्या गटाची पानं जमा करून फोल्डरमध्ये ठेवताना, अर्धं जग जिंकल्याचा आनंद मी अनुभवत होतो.
कवितासंग्रहाची डमी रंगीत प्रत तयार करण्याची कल्पनाही विद्यार्थ्यांचीच. प्रस्तावना मी लिहिली आणि मलपृष्ठावर संग्रहाची पाठराखण ज्येष्ठ मराठी शिक्षक आणि विद्यमान मुख्याध्यापक श्री अर्जुन जगधने यांनी केली. त्यांच्याच शब्दांत – “मोहोराचे पुढे फळांत रूपांतर होते, जी फळे खवय्यांना तृप्त करतात. आपल्याही 'मोहोरा'चे भविष्यात वेगवेगळ्या कवितासंग्रहांमध्ये रूपांतर होऊन रसिकजनांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवावे, हीच सदिच्छा."

कवितासंग्रहासाठी देखणं मुखपृष्ठ गौरव राजे या विद्यार्थ्यांनं तयार केलं आणि सुलेखन कला शिक्षिका श्रीमती चित्रा तावडे यांनी केलं. ११९ पानांच्या या संग्रहात, ६० कवींच्या स्वरचित आणि संकलित अशा एकूण ११० कविता आहेत.
कविता रचताना/लिहिताना कविता कशी सुचली, याविषयी विद्यार्थ्यांना लिहायला सांगितलं होतं. याविषयी काही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांची मनोगते इथे देत आहे :
गौतमी जगधने : सरांनी वर्गात घोषणा केली, ‘आपल्या वर्गाचा एक कवितासंग्रह बनवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कविता लिहण्यास सुरुवात करावी. ‘नुकतीच दिवाळी संपल्याने दिवाळीची मजा मनात ताजी होती. त्यामुळे मी 'दिवाळी' या विषयावर कविता लिहिण्यास सुरुवात केली. ही कविता लिहिण्यास माझी मैत्रीण रूपाली गांगण आणि आमच्या गणिताच्या शिक्षिका दीपा कदम यांनी मदत केली.
दिवाळी
आली आली दिवाळी
बहीण भावा ओवाळी
किती ही गोजिरी
सुखाने करू साजरी
उज्ज्वला भांगरे : आपल्या जवळपास भरपूर गोष्टी घडत असतात. काही छंद असे असतात, जे आपण जोपासतच नाही. मला कविता लिहिण्याचा छंद लागला. कविता लिहिताना त्यात सुख-दुःख असते. या कविता लिहिताना मला माझे जीवन कसे जगावे, ते समजले. त्यात 'मैत्री' या कवितेला मी पायांची उपमा दिली. 'नाती' ही कविता लिहिताना मी निसर्गाची उपमा दिली. मला या कविता करताना खूप आनंद झाला. मला या वेगळ्या छंदाची आवड लावल्याबद्दल धन्यवाद!
आई
दुःखात हसवी, सुखात सुलवी
गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही
जशी माझी प्रिय आई
विद्यार्थ्यांची मनोगतं बरीच आहेत, पण जागेची मर्यादा पाळणंही गरजेचं आहे. विविध विषयांवरच्या स्वरचित व संकलित कवितांचा समावेश असलेल्या या 'मोहोर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन  दि. १६ फेब्रुवारी, २०११ रोजी मराठी दिनी झाले.
शब्दसमूह कोश (२०११-१२) :-
सन २०११ - १२ या शैक्षणिक वर्षी माझ्याकडे इयत्ता आठवीचा मराठी विषय अध्यापनासाठी दिला होता. आमच्या शाळेतील विद्यार्थी सर्वच स्तरातले नि विभागातले. भाषेत बोलणं हे मुख्य नि लिहिणं त्यानंतर. जे बोलतो ते लिहायला वाचायला येणं, भाषेतल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणं, आकलन करून व्यक्त होता येणं, याला भाषा शिक्षण म्हणता येईल. पण ,बोलण्याची भाषा, शब्दोच्चार नि लिहिण्यातली भाषा यांत तफावत असेल तर...?  मुंबईतील इतर विविधतेप्रमाणे इथली भाषाही अत्यंत सरमिसळीची आहे, जी इतरत्र कुठेही नसेल. घरातली भाषा, समाजातली भाषा नि शाळेतली भाषा... विद्यार्थ्यांनी काय-काय ध्यानात ठेवायचं? कोकण, खानदेश, विदर्भ वा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांतून मुंबईत आलेली विद्यार्थ्यांची कुटुंबे. त्यात मुंबईत त्यांच्या भाषेत परप्रांतियांशी होणाऱ्या संवादाचीही भर पडते. यातच अभ्यासाची, उत्तर लिहिण्याची भाषाही ध्यानात ठेवायची. हे सगळं ध्यानात घेऊन प्रकल्प तयार करायचं ठरवलं.
तसंही अभ्यास करा म्हटलं, तर मोठ्यांनाही कंटाळा येतोच की. मग अभ्यासाचं नाव न काढता शब्दकोश दाखवून, ‘असा शब्दकोश तुम्हीही बनवू शकता’, असं सांगितलं. प्रथम सत्रात ८ गुण आणि द्वितीय सत्रात ८ गुण मिळतील, हेही सांगितलं. विद्यार्थ्यांना भाषा शिकवणं वगैरे असं काही भव्य-दिव्य न सांगता, हे तुम्हांला करता येईल, असा आत्मविश्वास जागवत प्रकल्पाला सुरुवात झाली.
वर्गातीत ६१ विद्यार्थ्यींची ९ गटांत विभागणी केली. ऋतुजा कांडरकर, संजना वाघ, नम्रता मुळे, निनाद पटवर्धन, सुजय भोसले, शिरीष भोसले, सर्वेश भावे, प्रणव खानोलकर आणि कुणाल भोर या विद्यार्थ्यांची गटप्रमुख म्हणून निवड झाली.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी शब्दांचं संकलन केलं. ते कसं करायचं हे विद्यार्थ्यांना समजावून दिलं. विद्यार्थ्यांनी शब्द संकलन घरातून, समाजातून वा शब्दकोशांतूनही करायला मुभा होती. त्यासाठी शब्दांचे पाच प्रकार केले होते. हे पाच गट पुढीलप्रमाणे :
१) हमखास चुकणारे शब्द-
उदा. दिन = दिवस || दीन = गरीब
अर्भक = तान्हं बाळ || अभ्रक = धातू
उपहार = नजराणा || उपाहार = नाष्टा
२) एक शब्द दोन वेळा येणारे शब्द-
उदा - मारामारी, दिवसेंदिवस, गरमागरम
३) दोन्ही समान अर्थाचे शब्द-
उदा. मूल+बाळ = मूलबाळ, दगड+गोटे = दगडगोटे, पांढरे+शुभ्र = पांढरेशुभ्र
४) एका शब्दाचे अनेक अर्थ
उदा. हार = माळ, पराभव,
पान = झाडाचे पान, वहीचे पान, जेवणाचे ताट
फोड = तुकडा, विभागणी, अंगावरील पुळी
५) द्विभाषिक शब्द-
रोप = छोटे झाड || Rope = दोरी
नेम = निशाणा || Name = नाव
सन = साल || Sun = सूर्य || Son = मुलगा
विद्यार्थ्यांचे शब्द संकलनाचे कागद वाचल्यानंतर शब्द परत-परत आल्याचे लक्षात आले. त्यामुळे गटप्रमुखांनी गटातील विद्यार्थ्यांच्या मदतीने शब्दांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक गटाची एक यादी तयार केली. त्यानंतर सर्व गटप्रमुखांना आपापल्या याद्या घेऊन एकत्र बसवून वर्गाचा 'शब्दसमूह कोश' तयार झाला. मराठी शब्दांचे र्‍हस्व-दीर्घ, अर्थ आणि इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग, या सर्व बाबतीत अचूकपणा यावा म्हणून विद्यार्थ्यांनी ते शब्दकोशांतून तपासले.
आता पुस्तक तयार करण्याचं आव्हान होतं. संगणकावर टायपिंगचं काम निनाद पटवर्धन, प्रणव खानोलकर, सर्वेश भावे, कुणाल भोर आणि शिरीष भोसले या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं.
३२ पानांच्या या शब्दसमूहकोशात एकूण ११६ शब्दसमूह असून, ३१४ शब्द आहेत. आमच्या अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचं हीरक महोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या  शिक्षण महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध विषयांतर्गत तयार केलेलं शैक्षणिक साहित्य विक्रीला ठेवलं होतं. १५ रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाच्या १०० प्रती तेव्हा विकल्या गेल्या होत्या.
ओळख व्यवसायांची (२०१७-१८) :-
नुकताच 'स्व-विकास व कलारसास्वाद' हा विषय इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. मुख्य सहा विषयांव्यतिरिक्त असलेल्या विषयांना श्रेणी विषयांचा दर्जा असतो. अशा विषयांना ‘आईऐवजी मावशीचं प्रेम’ मिळतं, हे वेगळं सांगायला नको. 

'स्व-विकास व कलारसास्वाद' या विषयाची मांडणी, आशय व उद्देश उत्कृष्टच! या विषयावर आधारित एखादा प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करवून घेता येता येईल का, याविषयी विचारचक्र फिरत असताना लक्ष आठव्या प्रकरणावर गेलं. प्रकरणाचं नाव करिअर. कल्पना विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थी तर एका पायावर तयार. लगेच नियोजनाचा आराखडा तयार केला. इयत्ता नववीच्या वर्गात ४८ विद्यार्थी होते. एका गटात ४ विद्यार्थी याप्रमाणे १२ गट तयार केले. रुची करंजेकर, नेहा देवकर, विशाखा राऊळ, सिया बुरुटे, पृथ्वी गांगण, ओम देसाई, हर्षाली गायकर, अतुल चिकणे, राजीप मनवी, राहुल धुलप, तेजस कदम आणि सुरज गाढवे ह्यांनी गटप्रमुख म्हणून; तर मयुरी कदम व विघ्नेश धुरी ह्यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली.
प्रत्येक गटासाठी व्यवसायानुरूप मुख्य विषय निवडले, ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक याप्रमाणे ४ विषय होते.
१) प्रशासकीय सेवा- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC), तहसीलदार.
२) कृषी व पशुपालन- जैवतंत्र विज्ञान, दुग्धशाळा तंत्रज्ञान, फुड टेक्नोलॉजी, मत्स्यपालन, पशुपालन.
३) व्यवस्थापन क्षेत्र- व्यवस्थापन, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एम.बी.ए.
४) माहिती तंत्रज्ञान- ॲनालिस्ट प्रोग्रामर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, सिस्टीम प्रोग्रामर, कंम्प्युटर इंजिनीअर.
५) फॅशन- फॅशन डिझायनिंग, फॅशन मर्चेंडाइज, फोटोग्राफीतून व्यवसाय व नोकरी, सौंदर्यतज्ज्ञ.
६) बँकिंग- चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटंट, टायपिंग, स्वयंरोजगारासाठी शासकीय कर्ज.
७) चित्रपट- राष्ट्रीय नाट्य विद्यालय- दिल्ली(NSD), चित्रपट - कलाक्षेत्रातील पदवी, व्हिसलिंग वूड्स(मुंबई) कोर्सेस, भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था-पुणे(FTII).
८) वैद्यकीय क्षेत्र- जैवतंत्रज्ञान (बायो टेक्नोलॉजी), पॅरामेडिकल सायन्स, एम.बी.बी.एस., दंतवैद्य.
१०) पोलीस- भारतीय पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस भरती, केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था.
११) सैन्य दल- कोस्ट गार्ड, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी-पुणे(NDA), सीमा सुरक्षा बल(BSP), केंद्रीय राखीव पोलीस बल(CRPF)
१२) इंजिनीअरिंग- यांत्रिक अभियांत्रिकी, इस्रोत ज्युनिअर रीसर्च फेलोशिप, आय.आय.टी. इंजिनीअर, सिव्हिल इंजिनिअर.
या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकं उपलब्ध करून दिली होती. त्यांनी इतर ग्रंथालयातून पुस्तकं घेऊन किंवा इंटरनेटमधून माहिती मिळवली तरी चालणार होतं. एखाद्या व्यवसायाच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्यासाठी लागणारे सर्व मुद्दे विद्यार्थ्यांना दिले होते. या व्यतिरिक्त इतर बाबीही ते समाविष्ट करू शकणार होते. फक्त मिळवलेली माहिती ज्या  पुस्तकातून वा इंटरनेटमधून घेतली असेल, त्याचा संदर्भ वा शक्य असल्यास झेरॉक्स माहितीसोबत देणं बंधनकारक होतं; जेणेकरून गटप्रमुख, प्रकल्पप्रमुख आणि स्वतः मला माहितीचा पडताळा घेता येईल.
दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन विषय निवडल्यामुळे ४८ विद्यार्थ्यांची एकूण ५० व्यवसायांची माहिती संकलित झाली. वरीलप्रमाणे ती तपासली. सर्वांना हवे तेवढे १/४ आकाराचे प्रकल्प कागद देऊन त्यावर सुधारित माहिती लिहून, सजावट करून नि त्यावर चित्रं चिटकवून, विद्यार्थ्यांचं पुस्तक तयार झालं. प्रत्येक गटानं आपल्या विषयासाठी पिवळ्या रंगाच्या जाड कागदावर गटाचं मुखपृष्ठ, तर पुस्तकासाठीही विद्यार्थ्यांनीच मुखपृष्ठ तयार केलं. अशा तर्‍हेनं अर्धा प्रकल्प तयार झाला होता.
कागदावरच्या प्रकल्पाचे पोस्टर बनवण्याआधी समान आकाराची चौकट, मुद्द्यांची नावे व इतर माहिती वेगळ्या रंगात लिहिणं, याविषयी सर्वांना माहिती दिली. सर्व पोस्टर समान आकाराचे असावेत, तसंच खर्च कमी व्हावा म्हणून पांढर्‍या रंगाच्या हार्डबोर्डची एकगठ्ठा खरेदी केली. विद्यार्थ्यांनी पोस्टर घरी किंवा शाळेत तयार करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता.
पोस्टरचं काम सुरू असताना प्रदर्शनाविषयीही विचार चालू होता. शाळेच्या आवारात इमारतीसमोर मोकळ्या जागेची निवड केली. शाळेच्या सभागृहात सुतार काम सुरू होतं. त्यामुळे मांडणीसाठी साहित्याला कमतरता नव्हती. मंचावरील निळ्या पडद्यांच्या लाकडी चौकटी नि बॅनर भंगारात भरपूर होते. जुने बाकही भरपूर होते. त्या सर्व साहित्याचा उपयोग झाला. बाकांना आडव्या, उभ्या फळ्या ठोकून/बांधून प्रदर्शनाची व्यवस्था पूर्ण केली. आडव्या लाकडांना  खिळे ठोकल्याने आणि पोस्टरांना पंचिंग मशीनने छिद्र पाडल्यानं  पोस्टर लावणं व काढणं सोयीचं झालं होतं. प्रदर्शनाचं उद्घाटन हटके पद्धतीनं झालं पाहिजे, याकडेही अधिक लक्ष दिलं. नेहमीच्या पद्धतीने दरवाजाला बांधलेली फीत कापून उद्घाटन करण्यापेक्षा, प्रदर्शनाच्यामध्ये उद्घाटनासाठी छोटासा देखावा तयार केला.
४८ विद्यार्थी, दोन महिने, ५० पोस्टर आणि दि. १६ फेब्रुवारी २०१८  रोजी उद्घाटन. शाळेत शिवजयंती उत्सवाचा आणि इयत्ता दहावीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. हीच वेळ उद्घाटनासाठी निवडली. आमच्या अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. चंद्रकांत केळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यापिका श्रीमती नयना थोरात, पर्यवेक्षक श्री अर्जुन जगधने, अधिक्षक श्री जयसिंग राजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रकल्प-प्रमुख विद्यार्थिनी मेघा कदम हिने उपस्थितांना प्रकल्पाची माहिती दिली. पुढचे तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं होतं. विद्यार्थ्यांनी स्वतःच नियोजन करून, तीन दिवस दोन अधिवेशनांत प्रदर्शनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. दररोज उपस्थितांना प्रकल्पाची माहिती देणं, उपस्थितांना अभिप्राय लिहायची विनंती करणं, फोटो काढणं आणि नाचत-नाचत दररोज अहवाल तोंडी सांगणं, ही कामं विद्यार्थी आनंदाने पार पाडत होते. आपला प्रकल्प सारे पाहतात, याचा कोण आनंद त्यांना झाला होता!
बालवर्ग ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, हॉलतिकीट हातात घेऊन परीक्षेचं केंद्र पाहायला येणारे इतर शाळांमधले विद्यार्थी, अशा सार्‍यांनी प्रदर्शन पाहिलं. आणि या सार्‍याचा आनंद प्रकल्प बनवणार्‍या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहताना मी पाहिला.
विद्यार्थी संधीच्या शोधात असतात... काहीतरी करून दाखवण्याच्या. त्यांना वर्गाबाहेर पडायचं असतं... चौकट मोडण्यासाठी. नाहीतर मग शाळा सुटल्याच्या आनंदात टाळ्या वाजवतात... व्यवस्थेकडे वाकुल्या दाखवत. असं होऊ नये म्हणून हे प्रयत्न.
शंकर बळी
संपर्क - ९८६९९११२०४
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीचे अध्यापक आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633589799.jpg [postimage] => upload_post-1633589799.jpg [userfirstname] => Shankar [userlastname] => Bali [post_date] => 08 Oct 2021 [post_author] => 6191 [display_name] => शंकर बळी [Post_Tags] => प्रयोगशील शिक्षण, मराठीशाळा, शंकर बळी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [777] => Array ( [PostID] => 6327 [post_title] => मी कोण ? [post_content] => [post_excerpt] => आज औदासिन्य हा आजार वेगाने वाढत असताना “मी” हे एक गाठोडे आहे, [post_shortcontent] =>

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या सविता काकूंनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे म्हणून स्वतःचा चांगला चालता असलेला व्यवसाय बंद केला. आता मुले मोठी झाली, त्यांच्या शिक्षणासाठी दूरदेशी गेली, काका नेहमी कामानिमित्त्याने प्रवासात असतात. एकटे घरात बसून काकुना वेळ खायला उठतो.आपण आपले करिअर उगाचच वाया घालवले या विचारांनी त्या एकट्याच रडत बसतात  त्या कुणाला भेटत नाही,बोलत नाहीत.काहीच करण्याचा उत्साह त्यांना वाटत नाही. पूर्वी त्यांना गाण्याची आवड होती, कादंबऱ्या  वाचायला त्यांना आवडायचे पण आता तेही आवडत नाही. त्या दिवस दिवस बेडवर पडून राहतात, उठून चहा घेण्याची,आंघोळ करण्याचीही त्यांना इच्छा नसते. काय झाले आहे सविता काकुना, त्या अशा का वागत आहेत? सविता काकुना औदासिंन्याने ग्रासले आहे,जगभरात वेगाने वाढणारा हा मानसिक आजार काकुना झाला आहे.त्यावर उपचार म्हणून त्यांनी माईंडफुलनेस थेरपिस्ट ला भेटायला हवे.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/Meditating-1.jpg [postimage] => /2018/10/Meditating-1.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 08 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [778] => Array ( [PostID] => 2370 [post_title] => दुर्दैवी आनंदीबाई [post_content] => [post_excerpt] => महाकारस्थानी म्हणून बदनाम झालेल्या आनंदीबाईच्या निरपराधीपणाचे दाखले देणारा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. [post_shortcontent] =>

 पेशवे घराण्यातील तीन स्त्रिया प्रसिद्ध आहेत. पहिल्या बाजीरावाची आई राधाबाई, माधवराव पेशव्यांची आई गोपिकाबाई अन्‌ तिसरी रघुनाथराव उर्फ राघोबादादांची बायको अन्‌ दुसऱ्या बाजीरावाची आई आनंदीबाई. पहिल्या दोन कीर्तिवान ठरल्या. तिसरीच्या वाट्याला दुष्कीर्ती आली. कथाकार, कादंबरीकार, नाटककार अन्‌ बखरकार या सर्वांनी आनंदीबाईस कारस्थानी अन्‌ ‘ध’ चा ‘मा’ करणारी ठरविले. तेव्हापासून कुणाही जहांबाज बाईला ‘आनंदीबाई’ म्हणण्याचा प्रघात पडला. परंतु आनंदीबाई खरोखरच तशी भयंकर अन्‌ खुनाला प्रोत्साहन देणारी स्त्री होती की काय हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. नारायणराव पेशव्याच्या वधामुळे ती कलंकित ठरली तरी त्या प्रकरणी तिचे अंग असल्याचा प्रत्यक्ष पुरावा ऐतिहासिक कागदपत्रात आढळत नाही. उपलब्ध पुराव्याची छाननी केल्यास ती निर्दोष ठरते, अन्‌ म्हणूनच तिचे चरित्र हृदयस्पर्शी अन्‌ मनाला चटका लावणारे आहे. बदफैली नवरा अन्‌ कुलक्षणी मुलगा यांच्या तिढ्यात या अश्राप स्त्रीला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. हिला जोडीदार चांगला लाभता तर ही पेशवे कुळाचे भूषण ठरली असती. आनंदीबाईचा जन्म १७४७ साली (सुमारास) रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर गावी झाला. हिच्या वडिलांचे नाव राघो महादेव ओक. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/855aeaf0-2aa4-42dc-b619-1800d45b648b.jpg [postimage] => /2018/02/855aeaf0-2aa4-42dc-b619-1800d45b648b.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Oct 2021 [post_author] => 49 [display_name] => अरविंद ताटके [Post_Tags] => इतिहास,दीपावली,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [779] => Array ( [PostID] => 23239 [post_title] => अंतरिक्ष फिरलो पण... [post_content] => [post_excerpt] => देह मातीशी बांधलेला पण आत्मा मात्र सतत या आकाशस्थ चैतन्यतत्वाकडे ओढ घेत असलेला अशी दारुण अवस्था माणसाच्या वाट्याला आलेली आहे. ऐहिक आणि पारलौकिक, पार्थिव आणि अपार्थिव यांच्यातील हा संघर्ष सतत चालू आहे आणि मानवाचे हृदय हे त्या संघर्षाचे स्थान आहे. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

कविता

• केशवसुतांची तुतारी किंवा बालकवींची फुलराणी म्हणजे मराठी काव्यजगातली उत्तुंग शिखरे, पण उत्तुंग शिखरांइतक्याच छोट्या छोट्या टेकड्याही कधी कधी मनाला भुरळ पाडतात. प्रतिभेच्या अवचित झालेल्या परीसस्पशनि अशा छोट्या छोट्या टेकड्याही कधी कधी उजळून निघालेल्या असतात. काही जुन्या तुलनेने कमी प्रसिद्ध, पण सुंदर कवितांची दखल घेणारे, वाचकांची वाङ्मयीन अभिरूची समृद्ध करणारे सदर, हे सदर अडीच वर्ष चालले.

अंतरिक्ष फिरलो पण...

अंतरिक्ष फिरलो पण

गेली न उदासी

गेली न उदासी!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633587150.png [postimage] => upload_post-1633587150.png [userfirstname] => Shanta [userlastname] => Shelke [post_date] => 07 Oct 2021 [post_author] => 6003 [display_name] => शांता ज० शेळके [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०,कविता, रसास्वाद [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [780] => Array ( [PostID] => 23234 [post_title] => अयोध्येतील नवी मशीद नवा आराखडा [post_content] => [post_excerpt] => अयोध्येमध्ये मशिदीसोबतच आम जनतेसाठी हॉस्पिटल आणि मानवतेचं संग्रहालय उभं राहणार आहे. त्यामागची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१

अयोध्येत रामजन्मभूमीवर उभारण्यात येणारं राममंदिर हा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. ज्या मशिदीच्या जागी हे मंदिर उभं राहतंय, त्या मशिदीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून वेगळी जागा दिली गेली आहे. तिथे मशिदीसोबतच आम जनतेसाठी हॉस्पिटल आणि मानवतेचं संग्रहालय उभं राहणार आहे. त्यामागची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633241439.png [postimage] => upload_post-1633241439.png [userfirstname] => aashriketkar@gmail.com [userlastname] => aashriketkar@gmail.com [post_date] => 07 Oct 2021 [post_author] => 6185 [display_name] => आ. श्री. केतकर [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, समाजकारण, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [781] => Array ( [PostID] => 6187 [post_title] => निद्रा आणि स्वप्ने [post_content] => [post_excerpt] => सजगता ध्यानाने मानसिक तणावाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे निद्रानाश दूर होऊ शकतो. [post_shortcontent] =>

अलका काकूंना निद्रानाश आहे. अंथरुणावर पडून त्या तासनतास झोपेची आराधना करीत राहतात पण निद्रादेवी प्रसन्न होत नाही. झोपेच्या गोळ्यांची सवय लागते म्हणून त्या गोळी घेण्याचेही टाळतात. रात्री झोप लागत नाही, त्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही, दिवसभर जांभया येत राहतात. हा निद्रानाश कशाने कमी होईल असा प्रश्न त्यांना पडला आहे. संदीपला झोपेत बोलण्याची सवय आहे, काहीवेळा तो झोपेत हातवारेदेखील करतो. त्याचे झोपेतील वर्तन इतरांच्या चेष्टेचा विषय आहे. तो झोपेत काय करतो ते त्याला जागे झाल्यानंतर आठवत नाही. झोपेत माणसे का बोलतात या प्रश्नाचे उत्तर तो शोधतो आहे. निशा  एके दिवशी सकाळी जागी झाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला कोणतीच हालचाल करता येईना. कुशीवर देखील वळता येईना. ती खूप घाबरली आणि हाका मारण्याचा प्रयत्न करू लागली. पण तोंडातून आवाजही फुटेना. शेवटी ती तशीच पडून राहिली आणि पाच मिनिटांनी तिला हालचाल करता येऊ लागली. नंतर ती रोजच्यासारखी उठून चालू लागली. पाच मिनिटापूर्वी आपल्याला नक्की काय झाले होते हेच तिला समजेनासे झाले आहे.   झोप हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे. आपले एकतृतीयांश आयुष्य झोपेत जात असते. लहान बाळ दिवसातले अठरा तास झोपते, वय वाढते तसे झोपेचा कालावधी कमीकमी होत जातो. झोप ही तशी अतार्किक गोष्ट आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/teen-boy-trying-to-sleep-counting-jumping-sheep_3446-673.jpg [postimage] => /2018/10/teen-boy-trying-to-sleep-counting-jumping-sheep_3446-673.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 07 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [782] => Array ( [PostID] => 2361 [post_title] => पाऊसओवी [post_content] => [post_excerpt] => नदी, मेघ आणि धरती या निसर्गातल्या पात्रांची प्रेमकहाणी गाणाऱ्या या ओव्या वाचून सगळ्यांचं मन आनंदून गेलं नाही तरच नवल... [post_shortcontent] =>

बाहेर पावसाने झड धरलेली. आमचं तीन खोल्यांचं लहानसं घर. मधल्या घरात तसा अंधारच जास्त. तिथे आईनं जातं घातलेलं असायचं. पत्र्यावर पाऊस धुवांधार पडतोय. त्याच्या आवाजाची एक लयच लागायची. आत आई-आत्याची दळणं चाललेली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आणि त्यांची कामं मात्र रेंगाळलेलीच. आमचाही अभ्यासाचा जोर नसायचा. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या. मग सुट्टीच्या दिवशी गोष्टींची पुस्तकं हातात आणि डोकं आईच्या मांडीवर. आई-आत्याच्या ओव्या... जात्याची घरघर... बाहेरच्या पावसाचं मुसळधार कोसळणं आणि मंद काळोख आतबाहेर भरून राहिलेला... इतकी वर्षं लोटली आहेत पण डोळ्यांपुढून अजून हे दृश्य हालत नाही. त्यातला बारीकसारीक तपशीलसुद्धा विसरत नाही. कानांत भरून राहिलेलं ध्वनींचं ते विश्व तर असं रसरशीत आहे, की पुन्हा जर त्या घरात त्या जागी मी डोळे मिटले आणि बाहेर पावसाचं संगीत सुरू झालं, तर मी आईच्या ओव्यांचा शब्दन् शब्द जसाच्या तसा म्हणू शकेन. आज मात्र त्या ओव्यांचं सौंदर्य आणखी वेगळ्या रूपात मला जाणवतं. त्यातही पावसाची ही ओवी चटकन आठवते. पाम्यानं पावसानं। हालले भले भले मेघई रायानं। आस्मानी डेरे दिले॥ आई-आत्यांच्या डोळ्यांपुढे पाऊस येतो तोच मुळी एखाद्या सम्राटाच्या थाटात. भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते,अशा रुबाबात ते येतो आणि विस्तीर्ण आभाळात आपला तळ ठोकतो. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/IMG-20180213-WA0002.jpg [postimage] => /2018/02/IMG-20180213-WA0002.jpg [userfirstname] => Aruna [userlastname] => Dhere [post_date] => 06 Oct 2021 [post_author] => 46 [display_name] => अरुणा ढेरे [Post_Tags] => भवताल,कविता रसास्वाद,ललित, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [783] => Array ( [PostID] => 2358 [post_title] => पियुष आणि मँगोलाचे उद्गाते, काकासाहेब तांबे [post_content] => [post_excerpt] => काकासाहेबांना आज समाजात जे मानाचे स्थान आहे त्याचे कारण,  व्यवसाय करतानादेखील समाजकल्याणाचे ध्येय त्यांनी आपल्यापुढे सतत ठेवले आहे हे आहे. [post_shortcontent] =>

अंक -: नवनीत ( १९६० ) मुंबईचे सुप्रसिद्ध ‘ तांबे-आरोग्यभुवन ’ आणि आता ‘ बी. तांबे लिमिटेड ’ ह्याचे संचालक श्री. काकासाहेब तांबे ह्यांना पाहताच अकबर इलाहाबादीचा हा शेर सहजच आठवतो:- ‘‘लोक कहते हैं, बदलता है जमाना सबको, मर्द वह है, जो जमाने को बदल देता है.’’ (लोक म्हणतात, काळ सर्वांनाच बदलतो, पण काळाला जो बदलतो तोच खरा पुरुष होय.) काकांनी राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाची कसलीही युगक्रांती केली नाही हे जरी खरे असले तरी बालपणापासून झगडत राहून अखेरीस त्यांनी आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण केली हेही तितकेच खरे आहे. खरे पाहिले तर श्री. वा. वि. ऊर्फ काकासाहेब तांबे ह्यांनी इंजिनियर आणि शास्‍त्रज्ञ होण्याचा प्रयत्न केला पण आयुष्याची सुरुवात शिक्षकाच्या पेशाने करून शेवटी ते शिक्षक न राहता व्यापारी झाले, हा केवढा विरोधाभास आहे! आणि व्यापारीसुद्धा काही बडा नव्हे, ताकासारख्या वस्तूचा! वास्तविक काकासाहेबांनाही माहीत नव्हते की पहिल्या दिवशी, म्हणजे ४ मार्च १९२६ रोजी, केवळ आठ आण्याची विक्री होणारे आपले दुकान पुढे इतके व्यापक स्वरूप धारण करील;  त्याच्या शाखा उघडल्या जातील व रोजची विक्री कितीतरी भरपूर प्रमाणात होऊ लागेल. पुढे मुंबईतील अनेक उपाहारगृहांवर ‘आरोग्यभुवन’ अशा पाट्या लागतील अशीही त्यांनी कल्पना केली नव्हती. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/IMG-20180412-WA0034.jpg [postimage] => /2018/02/IMG-20180412-WA0034.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Oct 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => उद्योगविश्व,नवनीत,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [784] => Array ( [PostID] => 5986 [post_title] => तरुण मुले सैराट का वागतात [post_content] => [post_excerpt] => माइंडफूलनेसचे ट्रेनिंग अनेक समस्यांवर उपायकारक शकते [post_shortcontent] =>

ओजस बारावीला आहे. तो क्लासला जायला म्हणून घरातून बाहेर पडला, पण अर्ध्या तासाने त्याच्या आईला फोनवर त्याचा मेसेज आला की मला अभ्यासाचा कंटाळा आल्याने मी वाईल्डलाईफ अनुभवायला रणथांबोर येथे जात आहे. आई हा मेसेज पाहून चक्रावली. खात्री करण्यासाठी तिने क्लासला फोन लावला. क्लास मालकाने त्यांच्या वर्गात पाहिले आणि ओजस आलेला नाही असे सांगितले.ओजसच्या आईने मेसेजची हकीकत त्यांना सांगितली.सोबत कोणतेही सामान न घेता ,कोणतीही पूर्व तयारी न करता हा अचानक असा निघून गेल्याने नक्की काय करायचे हा दोघानाही प्रश्न पडला होता. त्यांनी आत्ता रणथांबोरला जाणारी ट्रेन आहे का पाहिले, ती होती. मग त्यांनी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ओजस रणथांबोरला पोचला त्यावेळी त्याचे स्वागत करायला तेथे पोलीस होते. ते त्याला पुन्हा घरी घेऊन आले. पौगंडावस्थेतील बरीच मुले अशी सैराट वागतात. प्रेमात पडून किंवा थ्रिल म्हणून घरातून पळून जातात, छोट्या छोट्या कारणांनी हिरमुसतात, मोबाईल गेमच्या नादाला लागून रस्त्याने धावत सुटतात, काहीजण तर आत्महत्याही करतात. का वागतात या वयातील मुले अशी? त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? सध्याच्या सोशल मेडियाचा हा परिणाम आहे का? मन्मथ म्हैसकरच्या धक्कादायक मृत्यूनंतर पुण्यात एनडीए मधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावेळी  अनेक ठिकाणी  या विषयावर बातमी आणि मानसरोगतज्ज्ञाची मते प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये या आत्महत्या नैराश्यामुळे होतात आणि त्या नैराश्याचे एक कारण सोशल मिडिया आहे असे सर्वांनी सांगितले आहे. सोशल मीडियामुळे नैराश्य का येत असावे? 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/sairat.png [postimage] => /2018/09/sairat.png [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 06 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [785] => Array ( [PostID] => 23228 [post_title] => मराठी माणसाचें मन [post_content] => [post_excerpt] => मराठे मुळी आपल्या मनाची समजूत आणि समाधान करून बसले की व्यापार करावा तो गुजरांनीच [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५७

महाराष्ट्राला पैशाचा लोभ नाही. पैशामागे लागण्याची हाव नाही. पैसा मिळाला तर अर्थात् तो खिशांत ठेवील, टाकणार नाही. पण तो मिळण्यासाठी तो जिवाचे रान करणार नाही. खरे म्हणायचे म्हणजे पैसा कमावण्याची महाराष्ट्रापाशी अक्कल नाही. मराठाशाहीत एखादा कसबा वसवायचा झाला तर एखाद्या गुजराला तेथे अगत्याने बोलावून नेत आणि त्याला दुकान थाटून देत. आज महाराष्ट्रांत गांवोगांव मराठ्यांच्या मातीच्या खोपटांशेजारी गुजराचा एखाद-दुसरा टोलेजंग वाडा दृष्टीस पडतो तो यामुळेच. गेल्या तीनशे वर्षांत या गुजरांच्या केसाला धक्का लागला नाही. मराठा गडी आपल्या खोपटांत दारिद्र्यांत मशगुल आहे. गुजरामागून आपला लोटा घेऊन मारवाडी आला आणि गबर झाला. त्याचेही महाराष्ट्रांत यथास्थित चालले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632908200.png [postimage] => upload_post-1632908200.png [userfirstname] => Vitthal Dattatrey [userlastname] => Ghate [post_date] => 06 Oct 2021 [post_author] => 40 [display_name] => वि. द. घाटे [Post_Tags] => चिंतन, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [786] => Array ( [PostID] => 2350 [post_title] => नवबौद्धांच्या राजवाड्यात एक मुलाखत [post_content] => [post_excerpt] => बाबासाहेबांच्या आवाहनाला साथ देऊन लाखोंनी धर्मपरिवर्तन केले. या नवबौद्ध झालेल्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांचा घेतलेला मागोवा. [post_shortcontent] =>

अंक-  मराठवाडा दिवाळी अंक १९६० महाराष्ट्रातील गावोगावच्या महार मंडळींनी बाया-पोरांसह पूर्वीचा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचे हे धर्मांतर योग्य की अयोग्य, हा प्रश्न आता धर्मांतर होऊन चुकल्याने अप्रस्तुत ठरतो. तथापि नवा धर्म स्वीकारल्यानंतर या नवबौद्ध म्हणजेच पूर्वास्पृश्य वर्गात खरोखरीच काही परिवर्तन घडून आले आहे काय? निदान परिवर्तनाची दिशा तरी उजळली आहे काय? नवे आचारधर्म अथवा नवे कर्मकांड निर्माण झाले आहे काय? त्यांच्या सवयी, पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्यातील रूढी, त्यांचे राहणे, वागणे, आचारविचार यांत काही फरक झाला आहे काय? त्यांचे आर्थिक प्रश्न पूर्वीइतकेच बिकट आहेत, कमी झाले आहेत का वाढले आहेत? इत्यादी किती तरी प्रश्न या नवबौद्धांच्या संदर्भात आज सर्वांसमोरच उभे आहेत. अधूनमधून या अनुषंगाने विचारमंथनही होते. पण राजकारण सोडले तर बाकीच्या विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष या महार मंडळींचे-नवबौद्धांचे- मत फारसे उमटून पडतच नाही. ते सदैव पार्श्वभूमीत राहते आणि आगंतुकाचा काथ्याकूटच अधिक असतो. परिस्थितीतील ही वास्तवता लक्षात घेऊन काही निवडक खेड्यांतील नवबौद्ध मंडळींशी अगदी अनौपचारिक आणि दिलखुलास बातचीत करावी या उद्देशाने आम्ही राजवाड्यांत (महारवाड्याला हल्ली राजवाडा या नावानेच संबोधले जाते.) प्रवेश केला.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/unnamed-file.jpg [postimage] => /2018/02/unnamed-file.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Oct 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,मराठवाडा,मुलाखत,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [787] => Array ( [PostID] => 23233 [post_title] => जगावेगळ्या प्रेमाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => जगासाठी अशुद्ध असलेलं हे आगळंवेगळं प्रेम माझ्या लेखी मात्र कायम निर्मळ राहणार होतं. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१

दुबईमधल्या आमच्या एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट असलेली लिन्टा,

फिलिपिन्सहून आलेली होती. फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये
अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे. आखातात फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या
कामांत फिलिपिन्स आणि आसपासच्या देशांतून आलेल्या अनेक कर्मचारी मुली दिसतात. कामसू
आणि मेहनती म्हणून ओळखले जाणारे हे लोक स्वभावानेही अतिशय मृदू आणि मनमिळावू
असतात. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633241290.png [postimage] => upload_post-1633241290.png [userfirstname] => ashish [userlastname] => kalkar [post_date] => 05 Oct 2021 [post_author] => 6183 [display_name] => आशीष काळकर [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१ [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [788] => Array ( [PostID] => 23227 [post_title] => ‘लोकसत्ता’शी जडले नाते [post_content] => [post_excerpt] => गोखले ऑफिसात आले की पॅण्ट आणि बुशकोट किंवा शर्ट; जे असेल ते काढून ठेवीत आणि आतील पट्ट्या-पट्ट्यांची चौकडीची तोकडी पॅण्ट आणि बाह्या असलेला गंजीफ्रॉक घालून ऑफिसात बसत. [post_shortcontent] =>

‘लोकसत्ता’च्या शब्दकोडे विभागात विद्याधर गोखले हे संपादक होते आणि मी सहसंपादक. तीन आठवड्याला एक अशाप्रकारे ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी तयार केली जात. सरकारी बंधने फार जाचक होती. तरीही ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी फार नावाजलेली होती. ‘लोकसत्ता शब्दकोडे विभाग’ म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. या विभागात २०-२५ मुली आणि ५-६ पुरुष असे काम करीत असत. ‘लोकसत्ता’ शब्दकोड्यांना अमाप लोकप्रियता लाभली होती. प्रवेश फी एका चौकोनाला आठ आणे अशी होती. प्रारंभी बक्षिसाच्या रकमेवर सरकारी बंधन नव्हते. पण मागाहून तीस हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे देऊ नयेत आणि वर्षातून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावी, अशी बंधने आली. प्रत्येक स्पर्धेत पाऊण ते एक लाख रुपये जमा होत असत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632882718.jpg [postimage] => upload_post-1632882718.jpg [userfirstname] => जयंत [userlastname] => [post_date] => 05 Oct 2021 [post_author] => 6180 [display_name] => जयंत साळगावकर [Post_Tags] => लोकसत्ता दिवाळी अंक, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [789] => Array ( [PostID] => 5813 [post_title] => स्वभाव बदलवता येतो [post_content] => [post_excerpt] => डोळ्यावरील पट्टी काढली की समोर उभा असलेला हिरो दिसणे हे केवळ सिनेमातच शक्य आहे [post_shortcontent] =>

दहा वर्षांचा नीरज शाळेतून घरी आला की फार चिडचिड करायचा. इतर वेळी शांत आणि आनंदी असणारा हा मुलगा याचवेळी का चिडचिड करतो हे त्याच्या आईला समजत नव्हते. पण नंतर तिच्या लक्षात आले की त्याने काहीतरी खाल्ले की त्याची चिडचिड कमी होते. म्हणजेच भूक लागली की नीरजची चिडचिड होते, त्यावेळी तो पटकन रागावतो, रडतो देखील हे आईला समजले. काहीही पोटात गेले की त्याचा मूड बदलतो. तो हसू,बागडू लागतो. पण भूक लागण्याचा आणि मूड खराब होण्याचा संबंध काय असे कोडे त्याच्या आईला पडले आहे.  बऱ्याच लहान मुलांची भूक लागल्यानंतर चिडचिड होते. थोडे मोठे झाल्यानंतर ही चिडचिड कमी होते. याचे कारण आपल्या मेंदूत आहे. माणसाच्या मेंदूचे कोडे शास्त्रज्ञांना थोडे थोडे उलगडू लागले आहे. मेंदुमुळेच  माणसाची स्व ही जाणीव विकसित होते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/23-1471946130-abhipragya2.jpg [postimage] => /2018/09/23-1471946130-abhipragya2.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 05 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [790] => Array ( [PostID] => 23232 [post_title] => पथदर्शी मलप्रयोग [post_content] => [post_excerpt] => जल थल मल’ या पुस्तकातील एक भाग. मलनिस्सारणाचे देशभरातील प्रयोग उलगडून दाखवणारा. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१

मलनिस्सारण ही सध्या भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशापुढची जटील समस्या

आहे. आपल्याकडे या समस्येला अनेक सामाजिक कंगोरेही आहेत. त्यामुळेच हा प्रश्न केवळ
‘स्वच्छ भारत मिशन’मुळे किंवा कोणत्याही सरकारने भली-बुरी धोरणं राबवून सुटणारा नाही.
त्यासाठी जल-थल-मल यांच्या संतुलनाची गरज आहे, असा विचार मांडणार्‍या सोपान जोशी
यांच्या ‘जल थल मल’ या पुस्तकातील एक भाग. मलनिस्सारणाचे देशभरातील प्रयोग उलगडून

दाखवणारा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633240991.png [postimage] => upload_post-1633240991.png [userfirstname] => Sopan [userlastname] => Joshi [post_date] => 04 Oct 2021 [post_author] => 6182 [display_name] => सोपान जोशी [Post_Tags] => आरोग्य, महा अनुभव- सप्टेंबर २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [791] => Array ( [PostID] => 5702 [post_title] => पितृपक्ष [post_content] => [post_excerpt] => आचार्य अत्रे यांनी कावळ्यांच्या समोर केलेले भाषण... [post_shortcontent] =>

लेखक: आचार्य अत्रे

हा काळ पितृपक्षाचा आहे. त्यामुळे पितरांबरोबरच कावळ्यांचेही महत्त्व आपोआप वाढले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रे आणि त्यांचे सहकारी तुरुंगात असताना अत्र्यांनी कावळ्यांसमोर उस्फूर्त भाषण केले. आचार्य अत्र्यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रातील हा उतारा...

एकोणतीस फेब्रुवारी रोजी मोरारजींच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होत होती. एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस चार वर्षांनी एकदा म्हणजे जेव्हा ‘लीप वर्ष’ असते तेव्हा येतो. अशा चमत्कारीक दिवशी मोरारजींचा जन्म झालेला असल्याने चार वर्षांनी त्यांचा एकदा वाढदिवस येतो. म्हणजे ज्या दिवशी त्यांना एकसष्टावे वर्षे लागले, त्या दिवशी त्यांचा पंधरावा वाढदिवस होता. मी त्याचा अर्थ असा घेतला की, मोरारजींचे शरीर जरी साठ वर्षांचे झाले असले तरी त्यांची बुद्धी फक्त पंधरा वर्षांच्या पोराची आहे. मुंबईच्या रक्तरंजित हत्याकांडानंतर मोरारजीचा हा वाढदिवस येत असल्याने मोरारजीची जास्तीत जास्त जाहिरात कशी करता येईल याची संधी मुंबईच्या सर्व भांडवलदारांना अनायासेच मिळाली. म्हणुन त्यांनी त्या वाढदिवसांचा विशेष गाजावाजा चालवला होता. मोरारजीच्या सन्मानसमितीत काही मराठी माणसेसुद्धा सामील झालेली बघुन तर मी सर्दच झालो. महाराष्ट्रात अशी माणसे आहेत, म्हणुन तर त्यांचे असे वाटोळे झालेले आहे. मोरारजींचा ‘वाढदिवस’ आपणही तुरुंगात साजरा करावा अशी माझ्या डोक्यात सहज कल्पना आली. अशोक पडबिद्री, दिनू रणदिवे आणि अॅड. वगळ यांच्यापुढे मी ती मांडली. त्यांनाही ती फार पसंत पडली. आम्ही साधारणपणे एक वाजता जेवायला बसत असू. आम्ही जेवायला बसलो की आवारातल्या आंब्याच्या झाडावरचे पाचपन्नास कावळे ‘काव काव’ करीत खाली जमि

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/unnamed-file.jpg [postimage] => /2018/09/unnamed-file.jpg [userfirstname] => Pralhad Keshav [userlastname] => Atre [post_date] => 04 Oct 2021 [post_author] => 64 [display_name] => प्र. के. अत्रे [Post_Tags] => मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [792] => Array ( [PostID] => 5545 [post_title] => सह-अनुभूतीचा दुष्काळ [post_content] => [post_excerpt] => सजगता ध्यानाच्या अभ्यासाने आत्मभान आणि सहिष्णुता अशी शिक्षणाची दोन ध्येय साध्य होवू शकतात. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर अरविंद काका  कॉलेजच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याने चालत जात होते. रस्त्यावर तरुण मुलामुलींची जा-ये चालू होती. काका  रस्त्याच्या कडेने चालत असताना एका मोटारबाईकने त्यांना धडक दिली. काका रस्त्यावर पडले.  बाईक वरील मुलगादेखील पडला. बाईक फार वेगात नव्हती पण तो मुलगा बहुदा फोनवर बोलत होता त्यामुळे त्याने काकांना ठोकर दिली. काकांच्या डोक्याला खोक पडली, त्यांच्या गुडघ्याला मार लागला, त्यामुळे त्यांना पटकन उठता येत नव्हते. तो मुलगा पडला तरी त्याची मोटारसायकल चालूच राहिली होती. काका रस्त्यावर विव्हळत होते, त्यांना उभे राहण्यासाठी कुणाचा तरी आधार हवा होता. पण रस्त्यावरील तरुण मुले त्यांच्या स्मार्टफोनवर या प्रसंगाचा व्हिडीओ काढण्यातच मग्न होती. चालू असलेली बाईक, ती बाईक उचलण्यासाठी प्रयत्न करणारा तरुण मुलगा आणि रस्त्यावर पडलेले काका यांचे शूटिंग करण्याच्या नादात अरविंद काकांना बरेच लागले आहे आणि त्यांना मदत हवी आहे हे पटकन कुणाच्या लक्षातच आले नाही. काका तसेच पडल्यापडल्या जोरात ओरडले तेव्हा दोन मुली पुढे आल्या आणि त्यांनी काकांना उठून उभे राहायला मदत केली. का होत आहे असे ?  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/buddha_650x488_41438137228.jpg [postimage] => /2018/08/buddha_650x488_41438137228.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 04 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर,मेंदूविज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [793] => Array ( [PostID] => 23231 [post_title] => उत्तरं शोधणारी माणसं [post_content] => [post_excerpt] => खरेखुरे आयडॉल्स या ‘युनिक फीचर्स’च्या महाराष्ट्रभर गाजलेल्या पुस्तकाचा तिसरा भाग नुकताच ‘समकालीन प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील हे मनोगत. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव - सप्टेंबर २०२१

खरेखुरे आयडॉल्स या ‘युनिक फीचर्स’च्या महाराष्ट्रभर गाजलेल्या पुस्तकाचा तिसरा भाग नुकताच ‘समकालीन प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाला आहे. समाजाच्या भल्यासाठी धडपडणार्‍या महाराष्ट्रातील कार्यमग्न, कर्तबगार व्यक्तींची ओळख करून देणार्‍या, त्यांच्या विचारांचा मागोवा घेणार्‍या या पुस्तकातील हे मनोगत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633238823.png [postimage] => upload_post-1633238823.png [userfirstname] => Gauri [userlastname] => Kanetkar [post_date] => 03 Oct 2021 [post_author] => 6055 [display_name] => गौरी कानेटकर [Post_Tags] => महा अनुभव - सप्टेंबर २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [794] => Array ( [PostID] => 5340 [post_title] => आघातोत्तर तणाव [post_content] => [post_excerpt] => माइंडफुलनेस ट्रेनिंगमुळे मेंदूत रचनात्मक बदल होतात असेदेखील  न्यूरोसायन्समधील संशोधनात दिसत आहे. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर सीमा एक स्मार्ट,हुशार इंजिनिअर तरुणी. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिला लगेच नोकरी मिळाली. कॉलेजमध्ये असताना कँपस इंटरव्ह्यू मध्येच तिची निवड झाली होती. कॉलेज मध्ये ती तिची मोपेड घेऊन जायची तशीच नोकरीला देखील जाऊ लागली. पण चार महिन्यापूर्वी ती तिची मोपेड चालवत असताना तिच्या समोर एक भीषण अपघात झाला. चौकात मोपेड वरील एका तरुणाला भरधाव ट्रकने उडवले. तिच्या समोर तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता. ते दृश्य सीमाने पाहिले. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेलीच नाही. नंतर काही दिवस रिक्षाने ऑफिसला गेली.आता या घटनेला चार महिने झाले तरीदेखील तिला तिची मोपेड चालवत रस्त्यावर जाण्याची भीती वाटते. रात्री झोपेतून ती दचकून जागी होते. असे अपघात काही रोज होत नाहीत असे तिने तिच्या मनाला समजावले तरी मोपेड चालवण्याच्या कल्पनेनेच तिच्या छातीत धडधडू लागते. ती अतिशय अस्वस्थ होते. नोकरीला रोज रिक्षाने जाणे परवडत नाही, त्यामुळे ती नोकरी सोडण्याचा विचार करू लागली. तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पण औषधे घेऊनही फारसा फरक पडला नाही.असे काय झाले आहे सीमाला आणि त्यावर काही उपाय आहे की नाही   सीमाला जो त्रास होतो आहे त्याला आघातोत्तर तणाव PTSD post traumatic stress disorder असे नाव आहे.समोर भयानक अपघात पाहिल्याने तिच्या मनावर जो आघात झाला त्यामुळे तिला त्रास होतो आहे. गेल्या लेखात आपण भावनांना तोंड देण्याचा तिसरा मार्ग पाहिला होता. राग,चिंता,नैराश्य,अस्वस्थता,भीती या भावना मानसिक तणाव वाढवतात ,त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. ते कमी करायचे असतील तर मनात यातील कोणतीही भावना आली की आपले लक्ष शरीरावर आणायचे, भावनां

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/download-2.jpg [postimage] => /2018/06/download-2.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 03 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर,मेंदूविज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [795] => Array ( [PostID] => 23235 [post_title] => महात्मा गांधी आणि जीवन शिक्षण [post_content] => [post_excerpt] => महात्मा गांधींनी विविध शैक्षणिक प्रयोग केले... [post_shortcontent] =>

सत्य आणि अहिंसेची शिकवण सर्व जगाला देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे.  या निमित्ताने महात्मा गांधीजींचे  शिक्षणविषयक विचार मांडतायत गोरेगावमुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे-
‘जे मुक्त करते ते ज्ञान’ - ज्ञानामुळे माणूस आयुष्याच्या चौकट आणि विचारांच्या पलीकडे जाऊन आयुष्याकडे मोकळेपणानं बघु शकतो. ते ज्ञान ज्यातून मिळतं अशी कोणतीही गोष्ट हे एक प्रकारचं शिक्षण असतं. म्हणूनच शिक्षणाचा संबंध हा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांशी नसून जीवंत अनुभवांशी असतो. अशा अनुभवाधारीत शिक्षणपध्दतीचा मुलगामी विचार करणाऱ्या निवडक विचारवंतांपैकी महात्मा गांधी हे प्रमुख नाव.
महात्मा गांधींनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी दक्षिण आफ्रिकेत फिनिक्स आश्रम, टॉलस्टॉय फार्म आणि भारतात परतल्यानंतर शांतिनिकेतन, कोचरब आश्रम आणि साबरमती आश्रम या ठिकाणी केले. या प्रयोगांतूनच पुढे १९३७ मध्ये नई तालीम ही महात्मा गांधी प्रणित शिक्षणपद्धती उदयास आली. या पध्दतीला वर्धा शिक्षण, बुनियादी शिक्षण, बेसिक एज्युकेशन अशा विविध नावांनी ओळखलं जातं. नई तालीममध्ये त्यांनी हस्तकला, कला, आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टींचा अतिशय सुरेख मेळ घातला आहे. व्यक्तिच्या सबंध आयुष्यभराच्या शिक्षणाचा विचार महात्मा गांधींनी या पद्धतीत केला आहे. केवळ पुस्तकी, पारंपरिक आणि पोपटपंची शिक्षणाऐवजी शारीरिक आणि बौद्धीक अशा दोन्ही श्रमांची जोड घालून शिक्षण  द्यावं, असा विचार या पद्धतीत त्यांनी केला होता. हे शिक्षण हस्तोद्योगाच्या माध्यमातून दिलं पाहिजे असं त्याचं मत होतं. गांधी प्रणीत शिक्षण पध्दती ही कृती शिक्षणावर भर देणारी पध्दती होती. हात, पाय, कान, नाक आणि डोळे यांच्या योग्य वापरानं आणि प्रशिक्षणानं बुध्दीचं खरं शिक्षण होतं, अशी महात्मा गांधीजींची पक्की धारणा होती.
महात्मा गांधीजींनी प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, प्रौढ शिक्षण, महिलांचं शिक्षण, व्यावसायाधिष्ठित शिक्षण अशा वेगवेगळया पातळयांवर शिक्षणाचा विचार केला आहे. प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं. ते मातृभाषेतून देण्यात यावं, त्याचा संबंध सभोवतालच्या परिसराशी असावा. या शिक्षणपध्दतीत सूतकताई, विणकाम, शेती, पुस्तक बांधणी, मातीकाम, हस्तकला, बागकाम यांसारख्या कृतीयुक्त उपक्रमांचा समावेश केला होता. याशिवाय गणित आणि समाजशास्त्राच्या बरोबरीनं चित्रकला आणि संगित या विषयांनाही अभ्यासक्रमात आवश्यक ते स्थान दिलं होतं. परीसर स्वच्छता, शरीर स्वच्छता, शाळेची स्वच्छता हे ही महत्त्वाचे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट होते. प्रार्थनेलाही वेळापत्रकात महत्त्वाचं स्थान होतं. गांधी प्रणित शिक्षणात आश्रमात राहणाऱ्या मुलांना पाणी आणणं, कपडे धुणं, धान्य निवडणं, खोल्यांची सफाई, शौचालयं स्वच्छ करणं, झाडांना पाणी घालणं, सभागृह स्वच्छ ठेवणं, जेवण तयार करणं, यांसारखी अनेक कामं करावी लागत. यातून आपोआपच त्यांच्यात स्वावलंबन, सहकार्याची भावना, नम्रता, प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचं नियोजन, चांगले वर्तन यांसारखी मूल्ये विकसीत होत असत. शिक्षण आनंददायी आणि हसत खेळत व्हावं यासाठी नई तालीमध्ये मुलांना आवडतील असेच उपक्रम समाविष्ट केले होते.
महात्मा गांधीजींनी स्थापन केलेले आश्रम खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रयोगशाळा होत्या. या आश्रमांत सामुदायिक जीवनाचे धडे देखील दिले जात. स्वतः महात्मा गांधी त्यांच्या अनुयायांबरोबर आश्रमाची साफसफाई करणं, शेतात काम करणं, लाकडं फोडणं, जेवण तयार करणं आणि ते पंगतीत वाढणं अशी कामं करीत असत.  आश्रमांतल्या मुलांना शिकवणं, त्यांच्या परीक्षा घेणं ही शैक्षणिक कामंही ते त्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं करीत. त्यांना मुलं फार आवडत असंत. मुलांची संगत म्हणजे परमेश्वराचीच संगत असं ते मानत. मुलांबरोबर ते निरनिराळे खेळ खेळायचे. त्यांना गोष्टी सांगायचे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात शारीरिक श्रमाला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. नाभिकापासून ते न्यायाधिशापर्यंत सर्वांच्या श्रमाचं मूल्य सारखंच असल्याचं ते आश्रमातील विद्यार्थ्यांना सांगत. मुलांना लहानपणापासूनच श्रमाची प्रतिष्ठा शिकवली पाहिजे. कोणतही काम कमी प्रतीचं नसतं. मुलांना श्रमाबद्दल तिटकारा वाटता कामा नये, हे सगळं ते स्वतःच्या कृतीतून दाखवून देत.
महाविद्यालयीन शिक्षणाचा संबंध राष्ट्राच्या गरजांशी असावा. शिक्षण विविध उद्योगांशी जोडलेलं असावं. उद्योगांनी त्यांना हवे असलेले पदवीधर निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं चालवावीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उद्योगांनी करावा मात्र त्यावर सरकारचं नियंत्रण असावं. विद्यापीठातील शिक्षणातून लोकसेवक निर्माण झाले पाहिजेत. या शिक्षणाचा संबंध जीवन शिक्षणपध्दतीशी जोडलेला असावा. महात्मा गांधीजींच्या नई तालीम पध्दतीत हस्तोद्योगाच्या माध्यमातून शाळेत वस्तू तयार होतील. त्यांच्या विक्रीतून शाळांना उत्पन्न मिळेल. शाळा-महाविद्यालयं स्वयंनिर्भर होतील हा हेतू या विचारांमागे होता. प्रौढांना साक्षर केलं तर ते त्यांना येणाऱ्या अडचणींना समर्थपणे तोंड देऊ शकतील. शिक्षणानं त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. प्रौढ शिक्षणाचा ठरावीक अभ्यासक्रम असावा आणि तो अतिशय काळजीपूर्वक निवडक शिक्षकांच्या मदतीनं पूर्ण करण्यात यावा.  हे काम करण्यासाठी मुलांची मदत घ्यावी. इथे केवळ अक्षरज्ञान अपेक्षित नाही तर त्याबरोबर प्रौढांना उपयुक्त आणि व्यावहारीक ज्ञान देखील द्यावं, असं जीवन शिक्षणपध्दतीत अपेक्षित होतं.
पुरूष आणि स्त्री हे दोघेही समान आहेत आणि ते परस्परांना पुरक आहेत. त्यामुळे दोघांनाही ज्ञानाची, शिक्षणाची आणि विकासाची संधी समान असली पाहिजे. कामाच्या बाबतीत स्त्री आणि पुरूष अशी विभागणी असता कामा नये असं या शिक्षणपध्दतीत  अपेक्षित होतं.
गांधी प्रणीत शिक्षण पध्दती ही विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती होती. शिक्षकाची भूमिका केवळ मार्गदर्शकाची होती. मुलांतील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या आवडी निवडी, कल, अभिरूचीचा विचार करून शिक्षकांनी शिकवणं या पध्दतीत अपेक्षित होतं. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणं हे शाळा आणि शिक्षकांचं मुख्य ध्येय असावं. चारित्र्य घडवणारे शिक्षक स्वतः चारित्र्य संपन्न असले पाहिजेत, अशा विचारांचे महात्मा गांधी होते. शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असल्याचं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. शिक्षकांनी पुस्तकातून शिकवलेलं फारच थोडं त्यांच्या स्मरणात राहिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हरिजनमध्ये ते लिहितात, ‘गुरूकुल पध्दतीत ऋषी पाठ्यपुस्तकांशिवाय शिकवत होते. त्यांनी त्यांच्या शिष्यांना अध्ययन तंत्र शिकवली.  शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांबाहेर जाऊन शिक्षण द्यावं. शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका बजावल्यास त्यांना नेमकं काय हवं आहे किंवा त्यांच्या गरजा काय आहेत हे समजायला मदत होईल आणि त्याचप्रमाणे त्यांना नियोजन करता येईल. पाठ्यपुस्तकांची खरी गरज विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच अधिक आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय द्यायचा असेल तर शिक्षकांनी दररोज पाठ नियोजन करावं. असं नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा शिक्षकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. शैक्षणिक साधनं परिसरातील उपलब्ध वस्तूंच्या सहाय्यानं तयार करावीत आणि ती शिक्षकांनीच तयार करावीत असं गांधीजींना अपेक्षित होतं.
मुलांना शारीरिक शिक्षा द्यायला महात्मा गांधीजींचा नेहमीच विरोध असायचा. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना आश्रमात अधुनमधून घडत. मात्र अशा विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना सुधारण्याबाबत दरवेळी अधिक चांगली पध्दत ते शोधून काढीत. मुलांच्या वाईट वर्तनाबद्दल ते स्वतःला दोषी मानत. अशावेळी प्रायश्चित्त म्हणून ते उपवास करीत. शाळांतील विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबाबत काही अंशी शिक्षक जबाबदार असतात. त्यासाठी काही प्रसंगी शिक्षकांनी प्रायश्चित्तादाखल उपवास करण्याबाबत ते सुचवतात.
विद्यार्थ्यांबद्दल ते लिहितात, ‘आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरीक आहेत. त्यामुळे त्यांनी अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांचे आदर्श त्यांनीच निवडून त्यांच्यातले चांगले गुण आचरणात आणावेत. विद्यार्थ्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता मानू नये. त्यांनी गरजू व्यक्तिंना मदत करावी. रूग्णांची सेवा सुश्रृषा करावी. ग्राम स्वच्छता आणि साक्षरता प्रसार इत्यादी विधायक आणि समाजोपयोगी कामात त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवाव. सतत त्यांनी शिकत रहावं. नवनवीन ज्ञान मिळवावं. प्राप्त केलेलं ज्ञान समाजबांधवांपर्यंत पोचवावं. त्यांनी संयमी जीवन जगावं. गोरगरीबांचं रक्षण करावं. धार्मिक तेढ अधवा दंगधोपे झाल्यास अहिंसात्मक पध्दतीनं ते शमवण्याचा  प्रयत्न त्यांनी करावा. महिलांशी त्यांचं वागणं सौजन्यपूर्ण असावं. धुम्रपान आणि इतरही वाईट व्यसनांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवावं. त्यांच्या वागण्यात नम्रपणा असावा. विद्यार्थीदशेत असेपर्यंत संन्याशासारखं त्यांचं वर्तन असावं.’
गांधी प्रणित शिक्षण पद्धतीत आदर्शवाद, निसर्गवाद आणि कार्यवाद यांचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाचा विचार गांधीजींनी त्यांच्या शिक्षण पद्धतीत केला आहे. या शिक्षण प्रणालीतील मुल्य शिक्षण ते व्यवसाय शिक्षण अशा अनेक बाबींचा समावेश देशाच्या सर्व  शैक्षणिक  धोरणात झाल्याचे आपल्याला दिसून येते.
आजच्या जागतिकीकरणानं आणि चंगळवादानं ग्रासलेल्या काळात महात्मा गांधींची एकूणच जीवनदृष्टी अधिक नैसर्गिक आणि सहज अशा शिक्षणपध्दतीकडे नेऊ शकते. या जीवनाधारीत शिक्षण पध्दतीची रूजूवात होण्याची आज खरी गरज आहे. शिक्षणाचं क्रयवस्तूमध्ये रूपांतर होण्याच्या आजच्या काळात महात्मा गांधीची ही  केंद्रीय शिक्षणदृष्टी शिक्षणाच्या नव्या दिशा आणि नवे मार्ग यांच्याकडे नक्कीच नेऊ शकेल.
मच्छिंद्र बोऱ्हाडे,
नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633157747.jpg [postimage] => upload_post-1633157747.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 02 Oct 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => महात्मा गांधी, शैक्षणिक प्रयोग, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [796] => Array ( [PostID] => 2163 [post_title] => सत्य अंडर माय बुरखा [post_content] => [post_excerpt] => तिचा धर्म म्हणजे जणू त्या चार भिंतीच. त्याचे उल्लंघन करणे म्हणजे ते जणू धर्माच्याच दाराबाहेर पाऊल [post_shortcontent] =>

अंक - स्त्री, ऑगस्ट, १९३५ रुढींचा जन्म एका विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट गरजेपोटी होत असतो. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही धर्मात स्त्रीकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात फार काही फरक नव्हता. परंतु स्वभावतःच लवचिक असल्याने काळाच्या ओघात हिंदू धर्मातील बहुसंख्य समाजात स्त्रीला पुरूषांच्या बरोबरीने समजले जाऊ लागले. काहींना ते मनातून मान्य नसले तरी समाजाच्या रेट्यापुढे ते स्वीकारावे लागले. मुस्लिम धर्मातील बहुसंख्यांनी मात्र आजही ते स्वीकारलेले नाही. सुशिक्षित स्त्रियांना सुध्दा गोषाची सक्ती केली जाते. ही सक्ती स्त्रियांना मान्य आहे असा देखावाही केला जातो. परंतु काही सुधारणावादी मुस्लिम गेली अनेक वर्ष विविध प्रकारे या विरोधात एल्गार पुकारत आहेत. स्त्रियांच्या समाजातील, कुटुंबातील स्थानाची मोकळेपणी चिकित्सा करणाऱ्या 'स्त्री' या मासिकाच्या १९३५  सालातील ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या लेखात हसत खेळत, मार्मिकपणे या गंभीर विषयाला मुस्लिम समाजातीलच एका लेखकाने हात घातला आहे. महंमद फारुक खान यांचा हा लेख नर्मविनोदी भासत असला तरी त्यातली सल खोलवरची आहे. अशा लेखांमुळे आणि प्रयत्नामुंळेच परंपरांना थोडेफार तडे जाऊ शकले. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/burka-mamma1.jpg [postimage] => /2018/09/burka-mamma1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Oct 2021 [post_author] => 41 [display_name] => महंमद फारूक खान [Post_Tags] => समाजकारण,स्त्री [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [797] => Array ( [PostID] => 5221 [post_title] => तिसरा पर्याय [post_content] => [post_excerpt] => मतिमंद नसलेली कोणतीही व्यक्ती सजग राहू शकते पण त्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते.सजग राहणे हे एक कौशल्य आहे,ते प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर अतुलचा स्वभाव शांत आहे असे सर्वजण म्हणतात. राग आला की तो लगेच राग व्यक्त करीत नाही, शांत राहतो. पण हा शांतपणा वरवरचा असतो मनातल्या मनात तो अस्वस्थ असतो,घुसमटत असतो,धुमसत असतो.अतुल सतत आजारीही  असतो. तोंडात फोड येणे,पित्त होणे,डोके दुखणे असे काहीना काही नेहमीच होत असते. अखेरीस एका डॉक्टरनी त्याच्या आजारांचे कारण त्याच्या स्वभावात आहे असे निदान केले.अतुलला मात्र हे मान्य होत नव्हते. रागीट माणसाला पित्ताचा त्रास होऊ शकतो पण माझ्या सारख्या शांत माणसाला असा त्रास का व्हावा हा त्याचा प्रश्न असायचा. शेवटी त्याला कुणीतरी माईंडफुलनेस विषयी सांगितले. ते शिकून घेऊन तो सराव करू लागला आणि त्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागला. आता त्याला अनेक जण विचारतात की माईंडफुलनेसमुळे नक्की काय झाले ? माणसाचे मन तीन प्रकारे काम करते असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. संगणकाचे जसे वेगवेगळे मोड असतात तसे आपल्या मनाचे तीन मोड असतात.याला मल्टीमोडल थिअरी ऑफ माईंड या नावाने ओळखले जाते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/पर्याय.jpg [postimage] => /2018/07/पर्याय.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 01 Oct 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [798] => Array ( [PostID] => 2166 [post_title] => सखीच्या शोधात जॉर्ज ऑरवेल [post_content] => [post_excerpt] => काळाच्या पुढचा लेखक अशी ज्यांची ओळख त्या ऑरवेल यांना स्वतःचे लग्न जमवताना अडचणी येणार आहेत हे आधी कळलं नाही का? नियतीच्या खेळातून असामान्यही सुटत नाहीत हेच खरं. [post_shortcontent] =>

अंक: ललित दिवाळी १९८६ असत्याचे बेदिक्कत वाभाडे काढणारा सत्यव्रत योद्धा कादंबरीकार म्हणून जॉर्ज ऑरवेलची कीर्ती जाणत्यांच्या जगात मंजूर आहे. कितीही मिट्ट काळोख असो, वा भुलभुलैय्या, ऑरवेलला सत्याचा किरण नेमका दिसे. मात्र, ही अलौकिक सिद्धी ह्या ब्रिटिश लेखकाच्या पदरात अवचित पावसासारखी काही अचानक पडली नाही. अवघं शेहेचाळीस वर्षांचं औटकं आयुष्य लाभलं.  त्यातली त्याची पहिली चाळीस वर्षं प्रत्यक्ष अनुभव वेचण्याच्या भरात खणाखणी करण्यात गेली. पैसे जेमतेम सुटले. अगदी कमीत कमी मानधन देऊ शकणाऱ्या ‘ट्रीब्यून’चा तो लेखक होता. धारदार स्तंभलेखक, वैचारिक निबंधकार, निपुण कादंबरीकार आणि कपटी राजकारणाच्या यंत्राची रचना स्पष्टपणे पाहू शकणारा हिकमती, म्हणून त्याने बहुत काळ उमेदवारी केली. तडजोडीचं नाव न काढता लेखणी कायम परजली. युद्धखात्यात नोकरी केली. काही काळ लंडनच्या बी.बी.सी.वर तो भाषण विभागाच्या प्रोड्यूसर होता. प्रसंगी त्याने कॅन्टीनही चालवलं. पण चळचळीत  संपत्ती अशी त्याला कधीच दिसली नाही. त्याची आवक यथायथाच होती. ह्या धावपळीत इतर संसारिक सुखाची किरणंही ऑरवेलच्या अंगावर पडली नाहीत. त्याने समानशील कार्यकर्त्या तरुणीबरोबर लग्न केलं. तथापि, जोडपं निपुत्रिक ठरलं. भरीस डांग्या खोकल्याने त्याला ग्रासलं. पत्नीच्या ओटीपोटात व्रण निर्माण झाला. शस्त्रक्रियेचा खर्च झेपणार नाही म्हणून तिनं दुखणं अंगावर काढायला सुरुवात केली. व्रणाचं रूपांतर छुप्या गाठीत झालं, तरी एका शब्दानेही त्याची स्पष्ट वाच्यता तिने ऑरवेलपाशी केली नाही. ऑरवेललाही पत्नीच्या दुखण्याची उग्रता कळली नाही. दिवस उगवत होते. दिवस मावळत होते. करता करता ऑरवेल बेचाळीस वर्षांचा झाला.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/unnamed-file-1.jpg [postimage] => /2018/01/unnamed-file-1.jpg [userfirstname] => Ravindra [userlastname] => Pinge [post_date] => 01 Oct 2021 [post_author] => 39 [display_name] => रवींद्र पिंगे [Post_Tags] => ललित,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [799] => Array ( [PostID] => 23230 [post_title] => भरपाई [post_content] => [post_excerpt] => डोळ्यातली झोप पार उडून गेली होती. मध्यरात्र झाली होती. सारं गाव काळोखाच्या विळख्यात सुस्तावलं होतं. पावसाळी वातावरण बाहेर आभाळ गच्च मेघांनी भरून आलं होतं. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

डोळ्यातली झोप पार उडून गेली होती. मध्यरात्र झाली होती. सारं गाव काळोखाच्या विळख्यात सुस्तावलं होतं. पावसाळी वातावरण बाहेर आभाळ गच्च मेघांनी भरून आलं होतं. पण पाऊस काही कोसळत नव्हता. त्याच्यानं एक गडदपण दाटून आलं होतं. आवळून धरल्यासारखं वाटत होतं.

शेजारच्या घरातला सत्तर वर्षांचा म्हातारा मधूनच खोकायचा. खोकायचा आणि मधूनच एक भेसूर आवाज काढायचा. तो पितळी परातीवर खिळा घासावा, तसा काळोखाला, शांत वातावरणाला ओरखडा घेतल्यासारखा बाटायचा आणि उदास उदास करायचा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1633053401.png [postimage] => upload_post-1633053401.png [userfirstname] => Sadanand [userlastname] => Deshmukh [post_date] => 01 Oct 2021 [post_author] => 6181 [display_name] => सदानंद देशमुख [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [800] => Array ( [PostID] => 23229 [post_title] => भाषाविचार : समाजवाद्यांचा भाषाविचार (भाग २१) [post_content] => [post_excerpt] => साधारणपणे डाव्यांमध्ये शोषक आणि शोषितांचा वर्ग यांचं समाजातलं अस्तित्व दोन्ही विचारधारा मान्य करतात. [post_shortcontent] =>

“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून गोवामुक्ती आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनांमध्ये डावे आणि समाजवादी हिरिरीने सहभागी झाले, तेव्हा त्यांना भाषा आणि प्रादेशिकता यांचा संबंध कोतेपणाचा वाटला नाही. किंबहुना, तसा तो न वाटणं हीच त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने संजीवनी ठरली. पण, नंतर उजव्या शक्तींनी भाषा आणि प्रादेशिकता यांची आंदोलने ताब्यात घेतल्यावर प्रमाणाबाहेर सोवळेपणा बाळगणाऱ्या पुरोगामी शक्तींनी यातून अंग काढून घेतलं.” मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार  'मराठी प्रथम'वर समाजवाद्यांचा  भाषाविचार सांगतायत -
समाजवादी आणि डावे असे पुरोगाम्यांचे प्रामुख्याने दोन उपघटक भारतात दिसतात. समाजवाद्यांच्या अनंत चिरफळ्या उडालेल्या असल्यामुळे राज्यागणिक त्यांचे वेगवेगळे तुकडे दिसून येतात. त्या सगळ्यांचा एकमेकांशी आणि सगळ्यांचा मिळून समाजवादी विचारसरणीशी काही संबंध असतोच असं नाही. डाव्यांचे प्रामुख्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी असे महत्त्वाचे प्रकार पडतात. या सगळ्यांची मुळे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात निर्माण झालेल्या विचारांमध्ये शोधता येतात. फेबियन समाजवादापासून इतर अनेक रूपांपर्यंत ही उत्क्रांती दिसून येते. मार्क्स आणि एंगल्स यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यापासून ते देशविदेशातल्या मार्क्सवादी विचारांपर्यंत अनेकांनी याबद्दलची मते मांडली आहेत. साधारणपणे डाव्यांमध्ये शोषक आणि शोषितांचा वर्ग यांचं समाजातलं अस्तित्व दोन्ही विचारधारा मान्य करतात. फरक आहे तो या संबंधांच्या आकलनामध्ये आणि त्यातून भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या व्यवस्थेमध्ये. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632981617.jpg [postimage] => upload_post-1632981617.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 30 Sep 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => समाजवाद, डाव्यांचे धोरण, मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [801] => Array ( [PostID] => 23222 [post_title] => शेतकरी आंदोलन आखों देखी [post_content] => [post_excerpt] => आंदोलनाचा आखों देखा हाल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव. [post_shortcontent] =>

महा अनुभव,सप्टेंबर २०२१ केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या शेती कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केलं त्याला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नऊ महिने होताहेत. इतका दीर्घकाळ चाललेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन असावं. या आंदोलनाचा आखों देखा हाल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632879967.png [postimage] => upload_post-1632879967.png [userfirstname] => Dr. Vivek [userlastname] => Korade [post_date] => 30 Sep 2021 [post_author] => 6179 [display_name] => डॉ. विवेक कोरडे [Post_Tags] => महा अनुभव- सप्टेंबर २०२१, राजकारण, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [802] => Array ( [PostID] => 5078 [post_title] => भावनांची बुद्धी-भावनिक बुद्धी [post_content] => [post_excerpt] => सस्तन प्राणी म्हणजे बैल,कुत्रा यांच्यामध्ये जैविक मेंदुबरोबर भावनिक मेंदूही असतो. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर तन्मयने अकरावी,बारावीची दोन वर्षे आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.तो गणितामध्ये अतिशय हुशार,पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा,त्यामुळे तो आय आय टी च्या प्रवेश परीक्षेत सहज यश मिळवील अशीच सर्वांची अपेक्षा होती.पण तसे झाले नाही.त्याला त्या परीक्षेत खूप कमी गुण मिळाले.रिझल्ट लागला त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला पण एका अपयशाने तन्मयने हे टोकाचे पाउल का उचलले असावे हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. निशिकांत अतिशय व्यवस्थित माणूस, झोपून उठल्यानंतर चादरीची घडी कशी करायची याचीही त्याची पद्धत ठरलेली आहे. तो स्वतः  रोज तशी घडी करतोच पण घरातील सर्वानी तसेच वागावे असा त्याचा आग्रह असतो.आता त्याचा मुलगा पौगंडावस्थेत आला आहे आणि तो थोडासा अव्यवस्थित आहे. निशिकान्तला त्याचे वागणे अजिबात सहन होत नाही.मुलाने त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले नसले की निशिकान्तच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.बेभान होऊन तो काहीही बोलतो,मुलाला मारायला जातो

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632880505.jpg [postimage] => upload_post-1632880505.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 30 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [803] => Array ( [PostID] => 52 [post_title] => टिळक-गोखले यांची शेवटची भेट.... [post_content] => [post_excerpt] => टिळकांनी उत्तर दिले की ‘आता कॉंग्रेस तुमची आमची नाही, भावी पिढीची आहे. [post_shortcontent] =>

नामदार गोखले हे अगदी काटेकोरपणे शिष्टाचार पाळणारे होते. त्यांनी टिळकांकडे निरोप धाडला की मला तुमच्याकडे येऊन भेटावयाचे आहे. गोखले यांच्या अशक्तपणामुळे जिना चढणे त्यांना कठीण झाले असते म्हणून गायकवाड वाड्यात शिरताना उजव्या हाताला पूर्वी प्रूफ करेक्टर (मुद्रितसंशोधक) बसण्याची खोली होती तेथे ही भेट घेण्याचे ठरले. तेथे दुसरे कोणी नसावे आणि राजकारणाची काही चर्चा होऊ नये असाही संकेत ठरला होता. मी त्यावेळी सतरा वर्षांचा आणि लो. टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत हे एकोणीस वर्षांचे होते. आम्ही दोघांनी ह्या थोर पुढाऱ्यांची गुपचुपपणे भेट पाहता यावी यासाठी एक युक्ती केली. त्यावेळच्या जुन्या वाड्यात त्या खोलीच्या दुसऱ्या अंगाला एक सहाफुटी भिंत होती. तीत दोन्ही बाजूंनी फडताळे असलेले एक आरपार कपाट होते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/टिळक-गोखले.jpg [postimage] => /2018/10/टिळक-गोखले.jpg [userfirstname] => Gajanan Vishwanath [userlastname] => Ketkar [post_date] => 30 Sep 2021 [post_author] => 2349 [display_name] => ग. वि. केतकर [Post_Tags] => इतिहास,अस्मिता प्रकाशन,मुक्तस्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [804] => Array ( [PostID] => 23215 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग ७- ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी थोडं थांबा [post_content] => [post_excerpt] => जेव्हा शॉपिंग करायचे तेव्हा आणि तेवढ्यापुरताच या माध्यमाचा वापर करावा व इतर वेळी अशा साइट्स बंद करून ठेवाव्यात, जेणेकरून मोबाइलवर इतर काही करताना तुम्ही चाळा म्हणून शॉपिंग साइटवर जाऊ नये. ऑनलाइन पैसे लंपास करणाऱ्या चोरांचा शोधही घेणं फार कठीण असतं! त्यामुळे आपण खबरदारी घेणं फारच आवश्यक आहे हं. [post_shortcontent] =>

 

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632454841.jpg [postimage] => upload_post-1632454841.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 30 Sep 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [805] => Array ( [PostID] => 23219 [post_title] => एलियट हिगिन्स: नव्या काळाचा, नव्या माध्यमाचा पत्रकार [post_content] => [post_excerpt] => फावल्या वेळात कुतुहलापोटी सुरू केलेल्या उद्योगातून इंटरनेटी जगतातले प्रसिद्ध पत्रकार बनलेल्या एलियट हिगिन्स यांच्याबद्दलचा हा लेख. [post_shortcontent] =>

अंक:  महा अनुभव सप्टेंबर २०२१ पल्याडची पत्रकारी   पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. फावल्या वेळात कुतुहलापोटी सुरू केलेल्या उद्योगातून इंटरनेटी जगतातले प्रसिद्ध पत्रकार बनलेल्या एलियट हिगिन्स यांच्याबद्दलचा हा लेख.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632878814.png [postimage] => upload_post-1632878814.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 29 Sep 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, व्यक्ती विशेष, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [806] => Array ( [PostID] => 23224 [post_title] => ३. कृत्रिम बुद्धिमत्तेचे ब्रम्हा-विष्णु-महेश [post_content] => [post_excerpt] => मशीन लर्निंग या शाखेच्या अतिशय मूलभूत अशा तीन पद्धती आहेत १) Forecasting २) Optimisation आणि ३) Data Mining. [post_shortcontent] =>

सर्वच यंत्रांमध्ये आजकाल स्मृतिकक्ष (memory) आणि संगणकीय कार्यक्षमता (compute processing) उपलब्ध असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा अतिशय प्रचलित झाला आहे. उदाहारणार्थ तुम्ही google वर एखादी गोष्ट सर्च केली की पुढच्या दहा मिनिटांनी YouTube बघताना तुम्हाला त्या उत्पादनाची जाहिरात दिसायला लागते फक्त त्याच उत्पादनाचीच नाही तर त्याला जोडून लागणार्‍या दुसर्‍या गोष्टीचीही जाहिरात दिसते. म्हणजे तुम्ही निर्माण केलेला डेटा वापरून त्यावरून तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि तुम्ही त्या गोष्टी घेण्याची शक्यता काय आहे वगैरे सगळ्या गोष्टींचा अंदाज एक कम्प्युटर अतिशय जलदगतीने बांधत असतो. हे आता बहुतांश सर्वांना माहिती आहेच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632710234.jpg [postimage] => upload_post-1632710234.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 29 Sep 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => बहुविध लेखमाला, कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [807] => Array ( [PostID] => 4926 [post_title] => अस्वस्थतेचा परिणाम [post_content] => [post_excerpt] => ज्या ज्या वेळी आपल्या मनात राग किंवा भिती असते त्यावेळी आपण युद्धस्थितीत असतो. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचे असले की रात्री सुरेशला झोप लागत नाही.प्रवास नीट होईल ना, काही अडचण येणार नाही ना ,गाडी वेळेवर येईल ना असे असंख्य विचार त्याला झोपू देत नाहीत,त्याची रात्र कुरतडून काढतात.त्याच्या रोजच्या ठरलेल्या दिनक्रमात कोणताही बदल होणार असला की त्याला तणाव येतो सुनीलला प्रवासाची अस्वस्थता येत नाही,कारण व्यवसायासाठी त्याला बराच प्रवास करावा लागतो.पण कुणीही पाहुणे येणार असतील की तो अस्वस्थ होतो.ते कसे येणार,कसे जाणार,किती दिवस राहणार,त्यांना कसे,कोठे फिरवायचे, याचेच विचार भून्ग्यासारखे पुनःपुन्हा त्याच्या मनात येतात,त्याचा पिच्छा सोडत नाहीत.लोक आपल्याला काय म्हणतील,नावे ठेवतील का याचीच चिंता त्याला लागून राहिलेली असते. नीताला सतत घराची स्वच्छता आणि घरातील कामे यांचीच काळजी लागलेली असते.त्यातून तिचा नवरा आणि मुलगा ,अगदी बेशिस्त,ते बाहेरून आल्यानंतर त्यांची चप्पलहि नीट ठेवणार नाहीत,त्यामुळे नीताचा नुसता तिळपापड होतो.तिला घरात बेशिस्त अजिबात खपत नाही त्यामुळे सर्वाना शिस्त लावून प्रत्येक वस्तू जागच्याजागी स्वच्छ करून ठेवताना ती थकून जाते. तिघांनाही वयाच्या चाळीशीतच मानसिक तणावामुळे होणारे आजार झाले आहेत.नीताचे थायरॉइड बिघडले आहे,सुनीलला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळी घ्यावी लागते तर सुरेशला मधुमेहाचा त्रास सुरु झाला आहे.खर म्हणजे या  तिघांच्याही आजाराचे मूळ कारण त्यांच्या स्वभावात आहे.पण त्याची त्यांना कल्पना नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632878284.jpg [postimage] => upload_post-1632878284.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 29 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [808] => Array ( [PostID] => 23199 [post_title] => रेल्वे-तिकिटांचा मनोरंजक इतिहास [post_content] => [post_excerpt] => जगांतील अगदी पहिली रेल्वे-तिकिटें कागदाची किंवा कार्डबोर्डची नव्हती. ती धातूची म्हणजे बहुधा तांब्याची वा पितळेची केलेली असायची. [post_shortcontent] =>

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

लोक जसजसा अधिक प्रवास करूं लागले, तसतशी तिकिटविक्री अधिक जलद करण्याची आवश्यकता रेल्वेकंपन्यांना भासूं लागली. टॉमस् एममंड्सनने ही गरज पूर्ण करण्याचे ठरवून, वर सांगितल्याप्रमाणे, कागदी तिकिटें काढण्याचा प्रघात पाडला. एडमंड्सनच्या या शोधामुळे धातूंच्या तिकिटांचे राज्य अर्थातच संपुष्टांत आले. जगांतली रेल्वे-म्युझियम्स आपण पाहिली तर त्यांत एडमंड्सनने शोधून काढलेली तिकिट-तारखांची, तिकिटे बाहेर काढण्याची आणि तिकिटे छापण्याची यंत्रे आपल्या आजही दृष्टीस पडतात. त्याने तयार केलेले मूळचे यंत्र लँकेस्टर-म्युझियममध्ये ठेवलेले आहे. या मूळच्या यंत्रांत सुधारणा करून १८६२ साली एडमंड्सनच्या मुलाने एक नवे अधिक सोयीचे यंत्र बनविले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631674779.jpg [postimage] => upload_post-1631674779.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Sep 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => हंस, लोकरंजन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [809] => Array ( [PostID] => 23218 [post_title] => लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग [post_content] => [post_excerpt] => मुलं शाळेत येऊ शकत नसतील तर शिक्षकांनी मुलांपर्यंत जायला हवं असा विचार करून पुण्यातील शिक्षक अमर पोळ यांनी नवा प्रयोग सुरू केला. शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या प्रयत्नांवर टाकलेला प्रकाश. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१ निमित्त : शिक्षक दिन कोव्हिडकाळात शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; पण तो सगळ्यांनाच परवडणारा नाही. कोणाकडे स्मार्टफोन नाही, तर कोणाकडे स्मार्टफोन रिचार्ज करायला पैसे नाहीत. या दोन्ही गोष्टी असल्या तर घरी फोन एक आणि मुलं त्याहून जास्त. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागलेली असताना ऑनलाइन शिक्षणासाठी पैसा खर्च करणं कसं परवडणार?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632750162.png [postimage] => upload_post-1632750162.png [userfirstname] => Tushar [userlastname] => Kalburgi [post_date] => 28 Sep 2021 [post_author] => 6068 [display_name] => तुषार कलबुर्गी [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, शिक्षण, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [810] => Array ( [PostID] => 4732 [post_title] => नाते प्रेमाचे शरीर स्पर्शाचे [post_content] => [post_excerpt] => स्नेहाचे नाते विकसित केल्यामुळे तयार होणारे ऑक्सिटोसीन नैसर्गिक असते, त्याचे दुष्परिणाम नसतात. [post_shortcontent] =>

लेखक: डॉ यश वेलणकर मेधा अस्वस्थ असते,बेचैन असते त्यावेळी तिची एक खास मैत्रीण आहे तिला भेटते.दोघी एकमेकींचा हात हातात घेऊन खूप गप्पा मारतात,कधीतरी एकत्र चालायला जातात.असे केले की तिची अस्वस्थता कमी होते.ती पुन्हा रोजच्या आव्हानांना तोंड द्यायला तयार होते. कौतुकला मुलांची फार आवड नव्हती पण त्याचे लग्न झाले,नंतर त्याला मुलगी झाली.ती छोटी वल्लरी रांगत येऊन त्याला बिलगते त्यावेळी कौतुक आनंदाने मोहरून जातो. मैत्रिणीला भेटल्यानंतर मेधाचा  मानसिक तणाव कमी होतो  किंवा कौतुकला वात्सल्याचा अनुभव येतो त्यावेळी त्यांच्या मेंदूत आणि शरीरातही ओक्सिटोसीन नावाचे रसायन पाझरत असते. काय आहे या रसायनाचे काम? मानवी शरीरातील या रसायनाचा शोध १९०६ सालीच लागला आहे.स्त्रीला प्रसववेदना सुरु होतात त्यावेळी हे रसायन वाढलेले असते असे प्रथम लक्षात आले.बाळ स्तनपान करीत असते त्यावेळीही हे रसायन मातेच्या शरीरात तयार होत असते हे १९११ साली समजले.१९५० च्या आसपास हे रसायन औषध म्हणून तयार करता आले आणि गेली सत्तर वर्षे हेच औषध प्रसुती लांबली असेल तर कळा येण्याचे  इंजेक्शन म्हणून दिले जाते.या शोधासाठी Du Vigneaud डू व्हीग्नोड यांना १९५५ साली नोबेल पारितोषिक मिळाले.पण त्यावेळी त्या रसायनाचे मेंदूतील काम लक्षात आलेले नव्हते

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/prp.gif [postimage] => /2018/05/prp.gif [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 28 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर,मेंदूविज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [811] => Array ( [PostID] => 23217 [post_title] => अफगाणिस्तानचा सय्यद गलाह [post_content] => [post_excerpt] => अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिथल्या माणसांची झलक दाखवणारा खुमासदार लेख. [post_shortcontent] =>

अंक: महा अनुभव, सप्टेंबर २०२१   रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तानातला एक मुलगा पुण्यात शिकायला येतो, तेव्हा काय घडतं? अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिथल्या माणसांची  झलक दाखवणारा खुमासदार लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632713512.png [postimage] => upload_post-1632713512.png [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 27 Sep 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, समाजकारण, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [812] => Array ( [PostID] => 23223 [post_title] => कोरोना काळातील अमेरिकेतील शालेय शिक्षण [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेत एप्रिल २०२० मध्ये हायब्रीड लर्निंगचा पॅटर्न बहुतेक राज्यांत रूढ झाला. [post_shortcontent] =>

२०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील शाळा-महाविद्यालये बंद झाली, अगदी अमेरिकेतसुद्धा! या काळात अमेरिकेतील शाळा कधी ऑनलाइन, तर कधी ऑफलाइन पद्धतीने मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवत होत्या. आता ऑगस्ट २०२१ मध्ये तेथील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांनी अमेरिकेत स्थायिक आपल्या मराठी बांधवांशी संपर्क साधून तेथील कोरोना काळातील शिक्षणाचा घेतलेला हा आढावा  -
कोरोना महामारीच्या वैश्विक संकटाने गेल्या दीड वर्षात जगभरातील जवळपास सर्वच क्षेत्रांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद ठरले नाही. सुरुवातीच्या काळात शाळा-महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य जवळपास बंद होते. अमेरिकेत गेल्या वर्षी मार्च ते सप्टेंबर या काळात कोरोना संसर्गाचे प्रमाण प्रचंड होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्युमुखी पडत होते. कोरोना महामारीबद्दल जनमानसात प्रचंड भीती होती. महामारी पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमेरिकेसह बहुतेक देशांनी आपापल्या देशांच्या सीमा बंद केल्या होत्या. देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवासावर निर्बंध लादण्यात आले होते. अनेक देशांनी टाळेबंदीचे धोरण अवलंबले होते. प्रवासास मनाई आणि सुरक्षित अंतराच्या नियमांमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ची नवी कार्यप्रणाली या काळात उदयास आली. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षण सुरू राहावे यासाठी देशांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. महामारीच्या संकटामुळे नवीन अध्यापन पद्धतींची गरज निर्माण झाली. अमेरिकेत एप्रिल २०२० मध्ये हायब्रीड लर्निंगचा पॅटर्न बहुतेक राज्यांत रूढ झाला. शालेय शिक्षणाच्या बाबतीत  राज्याराज्यांतील जिल्हा शिक्षण मंडळांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांतही वेगळेपणा होता. शिक्षण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी देण्याबाबतचे निर्णय जिल्हा शिक्षण मंडळांनी घेतले. ऑफलाइन प्रकारातील शिक्षण मोकळ्या आणि बंदिस्त अशा दोन्ही प्रकारच्या जागेत सुरू होते, तर हायब्रीड लर्निंग प्रकारात आठवड्यातील काही दिवस विद्यार्थी घरी राहून, तर काही दिवस प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाले होते.
कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण हे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था या सर्वांसाठी एक मोठे आव्हान होते. अमेरिकेतील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भाग यांच्या समस्या वेगवेगळ्या होत्या. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक अशा पुरेशा डिजिटल साधन-सुविधांची कमतरता ही समस्या या भागांतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना भेडसावत होती. गरीब आणि दुर्गम भागांतील  विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, आयपॅड, अँड्रॉइड  मोबाइल, हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, या ऑनलाइन शिक्षणासाठीच्या आवश्यक गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या मुलांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांचे शिक्षण कसे सुरू ठेवायचे, हा अत्यंत कठीण प्रश्न प्रशासनासमोर होता. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेले होते. त्याचा परिणाम पालक आणि मुले यांच्या संबंधांवर निश्चितच झाला होता. मुलांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात खूपसे प्रश्न याच काळात निर्माण झाले. मुले घरी असल्यामुळे नोकरी करणाऱ्या पालकांनाही मुलांना सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे आणि घरून काम करणे, अतिशय अवघड झाले होते.
शिक्षकांच्या समस्या तर खूपच वेगळ्या होत्या. सर्वच शिक्षक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पारंगत नव्हते. अशा शिक्षकांना वर्ग अध्यापनाऐवजी अचानकपणे ऑनलाइन माध्यमातून शिकवायला लागणे, हे सर्वात मोठे आव्हान होते. अचानक उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण मंडळे यांनी तातडीने शिक्षकांसाठी वेबसंवाद आयोजित केले होते. ऑनलाइन शिक्षण ते मुलांचे  मानसिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्याचा फायदा शिक्षकांना ऑनलाइन अध्यापन करताना झाला. शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन करताना पारंपरिक अध्यापन पद्धतींऐवजी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला. ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांनी गूगल क्लासरूम, गूगल मीट, झूम मीटिंग, मायक्रोसॉफ्ट टीम मीटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या व्यासपीठांचा उपयोग करण्याबरोबर; ते रंजक होण्यासाठी  व्हिडिओ, ऑडिओ, आणि दृक साधनांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला. काही शिक्षकांनी नेहमीच्या शाळेच्या वेळेत यूटयुब लाइव्हद्वारे अध्यापन केले, तर काहींनी अध्यापन घटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते यूटयुबवर अपलोड केले. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असलेल्या भागांत शैक्षणिक साहित्याचे नियमितपणे वाटप करून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शाळांनी केला. अनेक शाळांनी आणि संस्थांनी विद्यार्थ्यांना या काळात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली होती. अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी आणि अन्य गरजू मुलांसाठी शाळांनी ‘फूड प्रोग्राम योजना’ राबवली. या योजनेला समाजातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला.
अमेरिकेत शाळा-महाविद्यालयांतील  विद्यार्थी संख्येत अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांचे प्रमाण साधारणतः १४ टक्के आहे. जिल्हा शिक्षण मंडळांनी त्यांच्यासाठी या काळात कृतींवर आधारित अभ्यासक्रम तयार केला होता. अभ्यासाबरोबरच अशा मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी प्रामुख्याने घेतली गेली. या मुलांना शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांनी दर आठवड्यातून एकदा पालकांबरोबर झूम मीटिंग आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधला. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन, शिक्षकांनी कधी प्रत्यक्ष मुलांच्या घरी जाऊन, तर कधी फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. नेहमीच्या वेळेपेक्षा अधिकचा वेळ शिक्षकांनी या काळात मुलांसाठी दिला. काही शाळांनी या मुलांसाठी खास व्हिडीओ तयार करून, त्याद्वारे काही सूचना आणि उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तर काही शाळांनी मुलांची नेहमीच्या वापरात असलेली खेळणी त्यांच्या घरी पाठवली. 
मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी शाळांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. काही शाळांनी मुलांकडून ऑनलाइन सर्व्हे भरून घेतले. त्यातून मिळालेल्या माहितीतून त्यांना मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत झाली. महामारीच्या काळात सोशल वर्कर्स आणि कौन्सिलर्स शाळांत येत होते. ते चर्चेच्या माध्यमातून मुलांच्या भावनिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवत होते. ‘केअर अँड कनेक्ट प्रोग्राम’सारख्या उपक्रमातून मुले शाळांत येऊन त्यांच्या ओळखीच्या शिक्षकांबरोबर आणि शाळेतील कर्मचारी वर्गाबरोबर प्रत्यक्ष संवाद साधत होती. मुले त्यांच्या अभ्यासविषयक आणि त्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत मोकळेपणाने बोलत होती. विद्यार्थी सतत प्रेरित राहावेत यासाठी शाळांनी काही विशिष्ट अ‍ॅप्सचा उपयोग केला. स्क्रिन टाइम कमी राहण्याच्या दृष्टीने शाळांनी  प्रकल्पावर आधरित उपक्रम घेण्यावर भर दिला होता. काही जिल्हा शिक्षण मंडळांनी, शाळा तसेच कम्युनिटी मेंबर्सच्या सहकार्याने मुलांना लॅपटॉप आणि मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात अमेरिकेत २४ मार्च २०२१ रोजी शिक्षण विभागाने  नॅशनल सेफ स्कूल रिओपनिंग समिट आयोजित केली होती. या ऑनलाइन परिषदेला शिक्षण क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, अशा सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत शाळा सुरक्षितपणे उघडण्याबाबत तसेच महामारीच्या काळातील शिक्षण यावर प्रामुख्याने मंथन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरीस, फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन, शिक्षण विभागाचे सेक्रेटरी डॉ. मिगेल कार्डोना आणि  सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वेलंस्काय यांनीही या परिषदेत शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, पालक आणि  विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. शाळांनी पालकांशी सततचा संपर्क साधणे, शाळेतील कर्मचारी आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे, कोरोना प्रतिबंधाच्या बाबतीत शाळांत कशाप्रकारे नियम पाळले जातील, यांबाबत संबंधिताना प्रशिक्षण देणे, यावर भर देण्यात आला होता.
अमेरिकेच्या सर्व राज्यांत, नव्या शैक्षणिक वर्षात आता ऑगस्टपासून शाळा सुरू झाल्या आहेत. कोविड-१९ आणि डेल्टा यांचा सामना करण्यासाठी ‘सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या संस्थेनं शिशुवर्ग ते बारावी (के-१२) पर्यंतच्या शाळांसाठी कोरोना प्रतिबंधाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत :
विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, मुलांचे पालक आणि मुलांशी संबंधित सर्व घटक यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे.
शाळेत मास्कचा योग्य आणि नियमितपणे वापर करावा.
शाळेत असताना सुरक्षित अंतर राखावे; ज्या व्यक्तींचे लसीकरण झाले नाही, अशा व्यक्तींनी ६ फूट अंतर ठेवावे.
हवा खेळती राहावी यासाठी वर्गांच्या खिडक्या आणि दरवाजे उघड्या ठेवाव्यात.
हातांची स्वच्छता ठेवावी.
खोकला अथवा शिंक आल्यास रुमालाचा वापर करावा.
कोविड-१९ ची लक्षणे दिसत असतील, तर विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी घरीच विलगीकरणात राहावे.
दिवसभरातून किमान एकदा शाळा आणि शाळेचा परिसर निर्जंतुक करावा.
महत्त्वाच्या कामाशिवाय इतर व्यक्तींना शाळेत अथवा  शाळेच्या परिसरात येण्यास मनाई करावी.
गेल्या दीड वर्षाच्या काळात, अमेरिकेत शिक्षण नेमके कशा पद्धतीने सुरू होते आणि आता ते कशा प्रकारे दिले जात आहे, हे आपल्याला समजण्यासाठी अमेरिकेत स्थायिक असलेल्या आपल्या मराठी बांधवांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया या लेखासाठी घेतल्या आहेत. त्यातून तेथील वास्तव समजायला आपल्याला मदत होईल. शाळा सुरू झाल्या तरी राज्यांनी आणि जिल्हा शिक्षण मंडळांनी तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांत भिन्नता आहे.
“अमेरिकेत मागच्या वर्षी, म्हणजे वर्ष २०२०च्या सुरुवातीला कोरोना महामारीमुळे शाळा काही काळ बंद होत्या. नंतर प्रतिबंधात्मक नियम पाळून एप्रिलमध्ये शाळांत हायब्रीड लर्निंग सुरू झाले. त्या काळात, शाळा काही दिवस प्रत्यक्ष, तर काही दिवस ऑनलाइन स्वरूपात सुरू होत्या. मुलाचं शिक्षण सुरू होतं, मात्र वर्गात प्रत्यक्ष शिकण्यातील अनुभव आणि ऑनलाइन वर्गातील शिकण्यातील अनुभव यांत खूप फरक होता. मुले त्यांचे शाळेतील मित्र, खेळ, मजा-मस्ती यांपासून दूर गेली होती. खेळ आणि त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी करायला त्यांना फारसे मोकळे वातावरणही नव्हते. बराच काळ मुले घरीच असल्याने चिडचिडी झाली होती. शाळांनी नेहमीप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक कामांचे मूल्यमापन वर्षभर आणि नियमितपणे केले होते. आपल्याकडे भारतात जशा वेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, तशा परीक्षा किमान प्राथमिक स्तरावर तरी अमेरिकेत घेतल्या जात नाहीत. येथील शिक्षक मुलांच्या वर्षभराच्या कामांच्या आणि निरीक्षणांच्या नोंदी वेळोवेळी ठेवतात. प्रत्येक मुलास स्वतःचे शाळेतील काम ठेवण्यासाठी शाळांत फाइल्स दिल्या जातात. या फाइल ठेवण्यासाठी त्यांना ड्रॉवर्स दिले आहेत. विद्यार्थी त्यांच्या फाइल्स ड्रॉवरमध्ये ठेवतात. वर्षभराच्या त्यांनी केलेल्या सर्व कामाचे फोटो आणि माहिती फाइलमध्ये असते. वर्षाच्या शेवटी या फाइल्स मुलांना शिक्षकांकडे  जमा कराव्या लागतात. हायब्रीड लर्निंगच्या काळात शाळेतील कामाचे बरचसे सबमिशन ऑनलाइन झाले.अमेरिकेत १६ ऑगस्ट २०२१ पासून शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असून, कोणताही खंड न पडता त्या सुरू आहेत. कोरोनापूर्व काळात जशा शाळा ऑफलाइन भरायच्या, तशाच आताही सुरू आहेत. अमेरिकेत साधारणतः ९० टक्के सरकारी शाळा असून, १० टक्के खासगी शाळा आहेत. या सर्व शाळा आता सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधाचे नियम या सर्व शाळांत काटेकोरपणे पाळले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण इतरत्र जसे सापडत आहेत, तसे जर या शाळांत सापडले, तर  संबंधित विद्यार्थ्यांना काही काळ विलगीकरणात ठेवून, बाकीचे वर्ग आहेत तसे सुरू ठेवले जातात. शाळा नियमितपणे सुरू झाल्यामुळे मुले खूश आहेत. त्यांना वर्गातील मित्रांबरोबर आता गप्पा-गोष्टी करायला आणि खेळायला मिळत आहे. शिक्षकांबरोबर त्यांना थेट संवाद साधता येत आहे. मुलांना वर्गातील चर्चांत सहभागी होता येत आहे. शाळा नियमितपणे सुरू झाल्यामुळे आम्ही सर्व पालक समाधानी आहोत.” विवेक काळपांडे, ग्रुप व्हाइस प्रेसिडेंट, अल्बर्टसन्स कंपनीज, डब्लिन, कॅलिफोर्निया.
“कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी वर्षभर शिक्षक ऑनलाइन माध्यमातून शिकवत होते. या माध्यमाशी जुळवून घेणे शिक्षकांना सुरुवातीच्या काळात काहीसे अवघड गेले. शिक्षणाचा दर्जाही काही प्रमाणात खालावला होता. या काळात मुलांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ऑनलाइन लेक्चर व्यवस्थित ऐकू न येणे, इंटरनेट स्पीडची समस्या, ऑनलाइन सबमिशन, यांसारख्या काही अडचणी होत्या. मुलांना इंटरनेट स्पीडची सुविधा सुरळीत मिळेल आणि ते त्यांच्या अभ्यासाशी संबंधित प्रोजेक्टस्, असाइनमेंट्स, इत्यादी गोष्टी वेळेवर आणि  योग्यरीतीने शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील, यांबाबत आम्ही सर्व पालक लक्ष देत होतो. परीक्षा काळातील आणि एकूणच वर्षभरातील मूल्यमापन करताना, शिक्षकांनी मूल्यमापनाच्या पूर्वीच्या पद्धती न वापरता काहीसा उदार दृष्टिकोन ठेवला होता आणि मुलांना सबमिशनसाठीही पुरेसा वेळ दिला होता.वॉशिंग्टनमध्ये नव्या वर्षात, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत बारा वर्षांवरील मुलांसाठीची लसीकरण प्रक्रिया सुरू आहे; मात्र सर्वांचेच लसीकरण झालेले नाही. बारा वर्षांखालील लहान मुलांना लस देण्याबाबत अजून तरी धोरणात्मक निर्णय झालेला नाही. प्राथमिक शाळांतील जे विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे आजारी आहेत, अशाच विद्यार्थ्यांसाठी  फक्त ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.” मृणाली चाफेकर, सीनियर प्रोग्राम मॅनेजर, सियटेल, वॉशिंग्टन
“माझी मुलगी वॉशिंग्टन डीसी येथे पाचवीत शिकत आहे. मागील वर्षी तेथील शाळा कोरोनामुळे सुरुवातीस मार्चपर्यंत पूर्णतः बंद होत्या. नंतर १ एप्रिल २०२० ते १५ जून २०२० या काळात  शाळा हायब्रीड लर्निंग स्वरूपात सुरू होत्या. त्यानंतर समर ब्रेक १५ ऑगस्टपर्यंत होता आणि नंतर पुढचे सबंध वर्ष ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. शाळा आठवड्यातून ४ दिवस प्रत्यक्ष, तर १ दिवस ऑनलाइन अशा वर्षभर सुरू राहिल्या. या काळात शाळांत मास्कचा वापर अनिवार्य होता. मुले शाळेत जायची तेव्हा वर्गातील अध्यापन हे डिजिटल माध्यमातून होत असे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळेत मुलांच्या मोकळेपणाने वावरण्यावर निर्बंध होते. प्रत्येक ठिकाणी पुरेसे अंतर ठेवले जाईल, याची काळजी शिक्षक घेत असायचे. प्रत्येक शुक्रवारी मुले त्यांच्या असाइनमेंट आणि प्रोजेक्ट शाळेत जमा करायची. शिक्षकांनी मुलांच्या काही चाचणी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांची विशेष काळजी घेतली गेली. शिक्षकांना मदत करण्यासाठी शाळांत पुरेसा कर्मचारी वर्ग असतो.आता नव्या वर्षात ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा पूर्ववत सुरू झाल्या असून, हायब्रीड लर्निंग पूर्णपणे बंद झाले आहे. शाळा नेहमीप्रमाणे आठवड्यातील पाचही दिवस सुरू आहेत. शाळेत मास्कचा वापर विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही अनिवार्य आहे. मुले शाळेत आल्याबरोबर  त्यांचे तापमान तपासले जाते. महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवण्यावर भर दिला जात आहे.” मोनिका महाबरे, डिरेक्टरएबीसी लर्निग सेंटर (प्रि-स्कूल)सिल्वर स्प्रिंग, मेरीलँड.
“आम्ही न्यू हॅम्पशायर राज्यातील नॅशूआ शहरात राहतो. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे इथे साधारणतः १ मे २०२० ते १५ जून २०२१ पर्यंत हायब्रीड पद्धतीने शाळा चालू होत्या. मुलांना दोन दिवस प्रत्यक्ष शाळा आणि तीन दिवस घरी राहून ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग असायचे. ऑनलाइन अभ्यास वर्ग जेव्हा सुरू झाले, तेव्हा सुरुवातीस हे माध्यम आम्हांला फारसे परिचयाचे नव्हते. घरातील लहान मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये अभ्यासाला बसवण्यापासून ते त्यांचा अभ्यास ऑनलाइन पाठवण्याच्या बाबतीत खूप अडचणी जाणवल्या. अभ्यास पाठवताना नेमका कशाप्रकारे पाठवायचा, याची सुरुवातीस काही कल्पना नव्हती. मात्र नंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि सरावाने गोष्टी जमू लागल्या. मुलांच्या सर्व असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स गूगल क्लासरूमच्या माध्यमातून शाळेने मागवल्या होत्या.नव्या वर्षात १६ ऑगस्टपासून शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. पालक शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडतात. नंतर शिक्षक मुलांना वर्गात घेऊन जातात. शाळा रोजच्या रोज सॅनिटाइझ केल्या जात आहेत. मुले आणि शिक्षक यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून वर्गात सहा फूट इतके अंतर ठेवले जात आहे. मुलांचे तापमान किती आहे, याबाबत पालकांना रोज शाळेला कळवावे लागते. आता मुलांना मास्क वापरून का होईना शाळेत रोज जाता येते, त्यामुळे ती मजेत आहेत.” उदय न्याहारकर, प्रोडक्ट मॅनेजर - श्नाइडर, नॅशूआ, न्यू हॅम्पशायर.
कोरोना महामारीचे संकट अद्याप असतानाही, अमेरिकन प्रशासनाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने धाडसी म्हणायला पाहिजे. हा निर्णय घेताना, अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी, अध्ययन अक्षम विद्यार्थी, एलजीबीटीक्यू समूहातील विद्यार्थी, अमेरिकन, इंडियन आणि अलास्का नेटिव्ह जमातीतील विद्यार्थी, स्थलांतरित विद्यार्थी, आफ्रिकन-अमेरिकन, हिस्पॅनिक, बेघर, अशा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार प्रशासनाने केला आहे. महामारीमुळे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले होते. नियमित शाळा सुरू झाल्याने हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. अमेरिकेने ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष  शाळा सुरू करून जगभरातील देशांसाठी ‘कोरोनाबरोबर जगायचं’ हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. प्रशासनाच्या मार्गात खूपशा अडचणी आहेत, मात्र त्याही परिस्थितीत शिक्षणास त्यांनी दिलेला प्राधान्यक्रम, ही खरोखर विचारात घेण्यासारखी बाब आहे.

मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632720627.jpg [postimage] => upload_post-1632720627.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 27 Sep 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => अमेरिकन शिक्षण, जीवनकेंद्री शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [813] => Array ( [PostID] => 4622 [post_title] => मेंदूतील अफू [post_content] => [post_excerpt] => मॉर्फीन कितीही वाईट असले तरी त्याचा योग्य वापर नक्कीच फलदायी ठरू शकतो. [post_shortcontent] =>

अमित मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी रोज सराव करतो. रोज दोन तास तो पळतो. काल असाच सराव करताना त्याच्या पायाला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले पण अमितला त्याचे भान नव्हते. त्याने त्याचा सराव पूर्ण केला आणि नंतर त्याला जाणवले कि पाय दुखतो आहे. पायातून रक्त येते आहे. अमित पळत असताना त्याला झालेली जखम जाणवली नाही, कोणत्याही कृतीचा आनंद घेत असताना माणसाला वेदना जाणवत नाहीत, त्यांची तीव्रता कमी होते. असे का होते? गौरव ठाण्यात आला की मामलेदार मिसळ खाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. खरं म्हणजे झणझणीत,तिखट जाळ मिसळ खाल्ली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्रास होतो. तरीदेखील मिसळ खाण्याचा मोह त्याला होतोच,असे का होते? कोणतेही टेन्शन आले की शिवानी डार्क चॉकलेट खाते. प्रेझेंटेशनच्या आधी ते खाल्ले की तिला बरे वाटते, टेन्शन मुळे वाढणारी डोकेदुखी चॉकलेट खाल्ल्यावर कमी होते असा तिचा अनुभव आहे. असे का होते? हे तीन प्रश्न वेगवेगळे असले तरी त्याचे उत्तर एकच आहे. या तीनही प्रश्नांचे उत्तर मेंदूतील एनडोर्फीन नावाच्या रसायनात आहे. मेंदूत कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोचण्यासाठी दोन पेशीच्या मध्ये रसायने पाझरतात .त्यांनाच न्युरोट्रान्समिटर्स म्हणतात. मराठीत त्यांना संदेशवाहक म्हणता येईल.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/SHORT-TERM-MEMORY-LOSS-CAUSED-BY-TOO-MUCH-CORTISOL.jpg [postimage] => /2018/05/SHORT-TERM-MEMORY-LOSS-CAUSED-BY-TOO-MUCH-CORTISOL.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 27 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => माईंडफुलनेस,मेंदूविज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [814] => Array ( [PostID] => 23214 [post_title] => असे का होते?- धाप का लागते? [post_content] => [post_excerpt] => सवय नसताना चार मजले पळत चढल्यावर, ‘ब्रेथलेस’सारखं गाणं म्हणताना किंवा विरळ हवेच्या उंच ठिकाणावर चढून गेल्यावर धडधाकट माणसालाही प्राणवायू कमी पडतो. त्या धावपळीसाठी काही रासायनिक जुगाड करून प्राणवायूची उसनवारी करावी लागते. तरी कार्बन-डाय-ऑक्साइडचं रक्तातलं प्रमाण चढतं. ते उतरवायला श्वासाची गती वाढते. धावपळ संपल्यावरही काही काळ ते प्राणवायूचं कर्ज फेडणं चालू राहतं. तोपर्यंत मेंदू छातीच्या स्नायूंना फारच पिटाळतो. सुपरवायझर्स आरडाओरडा करतात. काहीतरी बिनसल्याची जाणीव होतच राहाते. तीच धाप! [post_shortcontent] =>

आपण आयुष्यभर निरंतर श्वास घेतो. बहुतेक वेळा ते श्वास घेणं आपल्याला कळतसुद्धा नाही. श्वासाश्वासासाठी झगडणं, त्याची त्रासदायक जाणीव होणं म्हणजे धाप लागणं का ? धाप का लागत असेल? जाणून घेऊया श्वास आणि धाप याबद्दल-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632454111.jpg [postimage] => upload_post-1632454111.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 27 Sep 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [815] => Array ( [PostID] => 23216 [post_title] => निर्वासितांचा पब्लिक आक्रोश [post_content] => [post_excerpt] => सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे जगभरातले पब्लिक आर्टिस्ट निर्वासितांच्या समस्येवरही ठामपणे आपलं म्हणणं मांडत आलेले आहेत. अशा काही ठळक ‘रेफ्युजी अवेअरनेस आर्ट’बद्दल... [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१ सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे जगभरातले पब्लिक आर्टिस्ट निर्वासितांच्या समस्येवरही ठामपणे आपलं म्हणणं मांडत आलेले आहेत. अशा काही ठळक ‘रेफ्युजी अवेअरनेस आर्ट’बद्दल...  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632638617.png [postimage] => upload_post-1632638617.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 26 Sep 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव - सप्टेंबर २०२१, विश्ववेध, समाजकारण, राजकारण, कला [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [816] => Array ( [PostID] => 4455 [post_title] => सर्वव्यापी कंटाळा [post_content] => [post_excerpt] => मेंदूतील डोपामाइन हे रसायन बोअरडमला कारणीभूत आहे. याची कमतरता कंटाळ्यास जन्म देते. [post_shortcontent] =>

रोज तेच तेच काम करून अमर कंटाळला होता,रजाही शिल्लक होत्या. त्यामुळे सलग चार दिवस सुटी घेऊन अमरचे कुटुंबिय कोठेतरी फिरायला जायचे ठरवित होते पण मुलांचे क्लासेस असल्याने ते शक्य झाले नाही. तरीदेखील त्याने रजा घेतलीच. रजेच्या तिसऱ्या दिवशी अमर कंटाळला  होता. टाईमपास म्हणून त्याने टी.व्ही. सुरु केला. सर्व चॅनेल सर्फ करून झाली, न्यूज चॅनेल्स त्याच त्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवित होती. मराठी चॅनेलवर दुसऱ्या नवऱ्याची तिसरी बायको चौथ्या मित्राशी कारस्थान रचत होती. अमर वैतागला, त्याने एक शिवी घालून टीव्ही बंद केला आणि तो मोबाईलवर पोस्ट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला त्याचाही कंटाळा आला. अमरची तिसरीतील मुलगी तर नेहमीच बोअर झालेली असते. एक गेम खेळू लागली कि दहा मिनिटात ती बोअर होते आणि दुसरा गेम शोधू लागते. तिला तर जेवणाचा देखील कंटाळा येतो मग तीची आई तिला जबरदस्तीने भरवत असते. तिलाही मुलांच्या वागण्याचा कंटाळा येतो, पण कुठे फिरायला जायला देखील ती गर्दीमुळे कंटाळली आहे. सध्या कंटाळा सर्वव्यापी झाला आहे. कोट्यावधी रुपयांची एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीज हा कंटाळा, बोअरडम दूर करण्यासाठीच काम करते आहे. गंमत म्हणजे दुसऱ्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी माणसेही स्वतः कंटाळत असतात. तो कंटाळा घालवण्यासाठी पार्ट्या करतात, ड्रिंक्स घेतात, नवीन सेक्स पार्टनर शोधतात, हरणांची शिकारसुद्धा करतात.

का येतो असा कंटाळा? त्याचे  कारण मेंदूत आहे का या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना गवसले आहे. या बोअरडमवर विजय मिळवायचा असेल तर कंटाळा येतो त्यावेळी मेंदूत काय घडते, हे प्रमाण कमी करायचे काही उपाय आहेत का हे समजून घ्यायला हवे. कंटाळा

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/sarvavyapi-ill-2.jpg [postimage] => /2018/05/sarvavyapi-ill-2.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 26 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => चिंतन,आरोग्य,मनसंवाद,व्यक्तिमत्व विकास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [817] => Array ( [PostID] => 23209 [post_title] => जीएसटी - काही दिलासे, काही प्रश्नचिन्हं [post_content] => [post_excerpt] => जीएसटीच्या पाच वर्षांचा आणि भवितव्याचा आढावा. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव सप्टेंबर २०२१ जीएसटी करप्रणाली अस्तित्वात येऊन पाच वर्षं होत असताना केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये जीएसटीवरून मतभेद आणि कुरबुरींना सुरुवात झाल्याचं चित्र आहे. त्याला जशी राजकारणाची  किनार आहे, तशाच अंमलबजावणीतल्या त्रुटीही कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर जीएसटीच्या पाच वर्षांचा आणि भवितव्याचा आढावा.  मंगेश सोमण  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632542925.png [postimage] => upload_post-1632542925.png [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 25 Sep 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, अर्थकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [818] => Array ( [PostID] => 4051 [post_title] => सर्जनशीलता [post_content] => [post_excerpt] => केव्हा फोकस्ड अटेन्शन वापरायचे आणि केव्हा ओपन अटेन्शन वापरायचे, सर्जनशीलता वाढवण्यासाठी माइंडफुलनेस कसा उपयोगी ठरतो हे समजून घेणे रंजक आहे. [post_shortcontent] =>

स्मिताला कविता रचण्याची कला अवगत आहे. ती विविध विषय हाताळू शकते. माणसे, त्यांचे एकमेकांशी असणारे नाते, निसर्ग, पाऊस यावरील तिच्या कविता सुंदर असतात. एखाद्या विषयावर ती ठरवून कविता करू शकते. पण कागद पेन घेऊन शब्द लिहायला बसल्यावर तिला ते सुचतातच असे नाही. खूप विचार करूनही तिला योग्य शब्द,चांगल्या कल्पना सुचत नाहीत. अशा वेळी ती तिचे लिखाण थांबवते आणि एखादे काम करायला घेते. किंवा बागेत चालायला जाते. गंमत म्हणजे असे चालायला बाहेर पडल्या नंतर किंवा भाजीला फोडणी देताना तिला अचानक शब्द उलगडू लागतात, प्रतिभा प्रसन्न होते, एखादी वेगळीच उपमा सुचते. काही वेळा तर स्मिता अगदी हैराण होते. ठराविक दिवसात एखादी कविता लिहून द्यायची असते पण प्रतिभा शक्ती तिच्यावर रुसलेली असते. तिला काही सुचत नसते. मग ती तो विचार करायचे सोडून देते. कागद पेन उशाशी घेऊन ती चक्क झोप काढते आणि पहाटे जागी होते त्यावेळी तिच्या मनात नवीन कवितेने जन्म घेतलेला असतो.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/images-2.jpg [postimage] => /2018/03/images-2.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 25 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,ज्ञानरंजन,मनसंवाद,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [819] => Array ( [PostID] => 23198 [post_title] => विनोदाची दहीहंडी – एक चिंतन [post_content] => [post_excerpt] => कोटी व शाब्दिक विनोद हे गडकरी ‘घराण्याचे’ वैशिष्ट्य देशपांड्यांनी आता जवळजवळ पूर्णत्वास नेले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. [post_shortcontent] =>

देशपांड्यांच्या साहित्यात रचना व अन्वय दोन्ही आढळत नाही. एखादे पेचदार कथानक, एखादी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा असे त्यांच्याजवळ काही नाही. फार काय संघर्षप्रधान समजल्या जाणाऱ्या नाट्य या प्रकारातदेखील त्यांचेजवळ कथानक-प्रधानता नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’ व ‘सुंदर मी होणार’ यात कसलेच घटनाप्रधान परिवर्तनशील कथानक नाही. त्यात प्रामुख्याने संघर्ष आहे तो वृत्तीचा. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांचे आयुष्य त्यांच्या साहित्यात घडत जात नाही. एखाद्या विशिष्ट क्षणी त्या व्यक्तिरेखांना आपण भेटतो व मग पुढील वर्णनाच्या ओघात त्या व्यक्तीची जडणघडण केवळ फोटोग्राफिक अशा कौशल्याने देशपांडे आपल्या पुढे उभी करतात. यामुळे त्यांची कोणतीही व्यक्तिरेखा अधांतरी वाटत नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631674453.jpg [postimage] => upload_post-1631674453.jpg [userfirstname] => चंद्रशेखर [userlastname] => [post_date] => 25 Sep 2021 [post_author] => 6173 [display_name] => चंद्रशेखर मराठे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [820] => Array ( [PostID] => 23213 [post_title] => माझे किशोरवय- कौशल इनामदार [post_content] => [post_excerpt] => माझ्या आयुष्यात आलेल्या या सगळ्या मंडळींमुळे माझ्या आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या दरवाजाची कडी निश्चितच उघडली गेली. चांगल्या लोकांचा सहवास, चांगलं काय आहे ते कळणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. मला वाटतं की चांगल्या लोकांच्या सहवासामुळे आणि वेगवेगळ्या अनुभवांमुळे माझं किशोरवय खूपच समृद्ध झालं! [post_shortcontent] =>

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी अभिमान-गीत तुम्ही ऐकलं, पाहिलं असेलच. नसेल ऐकलं तर YouTubeवर search करून जरूर पहा. अनेक उत्तम कलाकारांनी गायलेली सुरेश भटांची ही रचना फार सुंदर जमली आहे. हे गाणं संगीतबद्ध करणारा गुणी संगीतकार म्हणजे कौशल इनामदार. मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स घेऊन पदवी मिळवल्यानंतर कौशलने दोन वर्षं कायद्याचा अभ्यास केला. त्या दरम्यान त्याने टीव्ही मालिकांसाठी लेखनही केलं. संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून शालेय वयात आणि पुढे गायक, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांच्याकडे कौशल संगीत शिकला.‘अमृताचा वसा’ या पहिल्या स्टेज शो नंतर कौशलने पूर्णवेळ संगीतकार म्हणून करियर करण्याचा निर्णय घेतला. ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’, ‘उबंटू’, ‘यलो’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांना त्याने संगीत दिलंय. कितीतरी पुरस्कार कौशलला मिळाले आहेत. स्वतःचे विचार स्पष्टपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने मांडणाऱ्या, स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या, प्रयोगशील संगीतकार कौशल इनामदारचं ‘किशोरवय’ कसं होतं, ते जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632453220.jpg [postimage] => upload_post-1632453220.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 24 Sep 2021 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [821] => Array ( [PostID] => 23181 [post_title] => धूर्तांची पंचकडी [post_content] => [post_excerpt] => वर दिलेल्या कथेचे नांव आहे धूर्ताख्यान आणि त्याचा कर्ता आहे हरिभद्रसूरि हा विद्वान् पुरुष आठव्या शतकांत होऊन गेला. [post_shortcontent] =>

अंक - आलमगीर, दिवाळी अंक १९५९

“मी एक शेतकरी होतो. माझं शेत एका डोंगराच्या पायथ्याला होत. एकदां शरद् ऋतूंत मी शेतावर काम करीत असतां क मदोन्मत्त हत्ती माझ्यावर चालून आला. जीवरक्षणासाठी मी जवळच्याच एका तिळाच्या झाडावर चढलो. पण हत्ती माझा पिच्छा सोडीना. त्यानं तिळाच्या खोडाला आपल्या सोंडेचा विळखा घालून ते झाड पाडायचा प्रयत्न केला. झाड कांही पडलं नाही; पण गदगदा हालल्यामुळे त्याच्यावरचे तीळ मात्र सगळे खाली पडले. हत्तीनं झाडाभोवती रिंगण धरलं होतं, त्यामुळे ती तिळांची रास चिरडली गेली. त्यामुळे त्या तिळांतून तेलाची नदी वाहू लागली. खाली राहिली पेंड. ती बिलबिलित होती. हत्तीचे पाय त्या पेंडीच्या लगद्यात रुतले आणि तो तडफडून मेला. मी लगेच झाडावरून खाली उतरलो. मला लागली होती भूक. मी पहिल्या सपाट्याला दहा घडे तेल पिऊन टाकलं. मग त्या हत्तीचं कातडं सोलून त्याची पखाल बनवली आणि ती तेलाने भरून घेतली. मग घरी जायला निघालो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630332679.jpg [postimage] => upload_post-1630332679.jpg [userfirstname] => Pandit Mahadeoshastri [userlastname] => Joshi [post_date] => 23 Sep 2021 [post_author] => 5308 [display_name] => पंडीत महादेवशास्त्री जोशी [Post_Tags] => आलमगीर, कथा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [822] => Array ( [PostID] => 23208 [post_title] => कोण आहेत तालिबानचे नवे नेते? [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेच्या फौजांनी तालिबानला सत्तेतून दूर केल्यानंतर २० वर्षांनी हे घडलं. दरम्यान तालिबानच्या नेत्यांची पुढची पिढी अवतरली आहे. कोण आहेत हे नवे तालिबानी नेते? [post_shortcontent] =>

अनुभव सप्टेंबर २०२१ ऑगस्टमध्ये तालिबानने अवघ्या ८-१० दिवसांत जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा मिळवला. अमेरिकेच्या फौजांनी तालिबानला सत्तेतून दूर केल्यानंतर २० वर्षांनी हे घडलं. दरम्यान तालिबानच्या नेत्यांची पुढची पिढी अवतरली आहे. कोण आहेत हे नवे तालिबानी नेते?  (संकलन - प्रीति छत्रे)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632324664.png [postimage] => upload_post-1632324664.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 23 Sep 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, विश्ववेध, राजकारण, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [823] => Array ( [PostID] => 23212 [post_title] => टाळेबंदीत बहरलेली ‘पालवी’ [post_content] => [post_excerpt] => संकटाच्या काळातही नवी संधी शोधता आली पाहिजे. [post_shortcontent] =>

टाळेबंदीच्या काळात मुलांपर्यंत शिक्षण, अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी अनेक शाळांनी आणि शिक्षकांनी विविध क्लृप्त्या लढवल्यानवनवीन प्रयोग केले. अभ्यासक्रमेतर उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या आपल्या एका यशस्वी प्रयोगाविषयी सांगतायत, गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप शाळेतील शिक्षिका राजश्री गायकवाड-साळगे 
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ ही गोरेगाव, मुंबई येथील मराठी माध्यमासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही व नेहमी  प्रयत्नरत प्रयोगशील शैक्षणिक संस्था. या संस्थेच्या माध्यमिक शाळेचा - नंदादीप  विद्यालयाचा -  एक 'उपक्रमशील शाळा' म्हणून मुंबई उपनगरात  नावलौकिक आहे.  क्रमिक अभ्यासाबरोबरच  विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही  वाव मिळावा यासाठी शाळेत अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी  एक म्हणजे  'पालवी... अंकुरलेल्या नवकल्पनांची' हे भित्तिपत्रक.
विद्यार्थ्यांना  लिहिण्यास  प्रेरित  करून त्यांच्या  स्वरचित  कविता, कथा, चारोळ्या,  लेख इत्यादी साहित्य 'पालवी'वर प्रकाशित  केले  जाते. वर्षभराचे विद्यार्थ्यांचे साहित्य, त्यांच्या नावासह, त्यांच्या हस्ताक्षरात व त्यांच्याच कल्पनेतून मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकारलेल्या वार्षिक अंकात प्रसिद्धही केले जाते. यावर्षी  कोविड -१९ च्या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे, त्यात खंड पडू नये यासाठी शाळा 'ऑनलाइन' सुरू झाल्या. ऑनलाइनच्या माध्यमातून इतर शाळांप्रमाणे आमच्याही शाळेत पाठ्यक्रम शिकवला जात होता, पण शाळेचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या, अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यांबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले  होते. त्यात अर्थातच 'पालवी' बाबतही.
'पालवी' या भित्तिपत्रकाचे काम गेली पाच-सहा वर्षं मी नेटाने व नावीन्यपूर्णतेने करत आले आहे. पण, आता या  'ऑनलाइन'  शाळेत  हे भित्तिपत्रक कसे चालवावे, याचा विचार करताना 'पालवी'चाही व्हॉट्सअॅप समूह तयार करण्याची कल्पना सुचून तोडगा निघाला. मग इतर वर्गांच्या व्हॉट्सअॅप समूहाप्रमाणे 'पालवी'चाही व्हॉट्सअॅप समूह तयार झाला. या समूहावर इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील लेखन करू इच्छिणाऱ्या मुलांना सामावून घेतले गेले. हा समूह कशासाठी व आपण समूहामध्ये नेमके काय करायचे, हे सुरुवातीला संबंधित विद्यार्थ्यांना कळत नव्हते. या विशेष समूहाला  प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत मीही साशंक  होते. त्याला कारणेही तशीच  होती. नव्यानेच उद्भवलेल्या विषाणूजन्य आजाराच्या भीतीने व सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे बेरोजगार झाल्याने अनेक पालक गावी गेले होते, जे मुंबईत होते, त्यांचेही जीवन विस्कळीत झाले होते. रोजच्या जगण्यासंदर्भातले अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. अशा अस्वस्थ  पालकांच्या छत्रछायेतील  पाल्यांची अवस्था  वेगळी ती काय असणार? शिवाय, शिक्षक आणि विद्यार्थी असे सगळेच या 'ऑनलाइन'  प्रकाराला नवखे होतो. अशा वेळेस आपण नेमके या भित्तिपत्रकासंदर्भात  कसे काम करायचे आणि आपल्यापासून  लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांशी या नव्या कल्पनेसह कसे जुळवून घ्यायचे, हे लक्षात येत नव्हते. 
त्या काळात शाळेच्या वेळात्रकानुसार, विद्यार्थ्यांना विषयानुसार लेखी अभ्यास करून तो व्हॉट्सअॅपवर पाठवणे आणि ऑनलाइन लेक्चरला उपस्थित राहणे, ह्या दोन्ही बाबी अनिवार्य होत्या. अशा परिस्थितीत त्यांच्याकडील मोबाइलची उपलब्धता, मोबाइल डेटा व पालकांचे सहकार्य या सर्व गोष्टी लक्षात घेता, 'पालवी' सारख्या अभ्यासपूरक उपक्रमाला विद्यार्थी व पालक प्रतिसाद देतील की नाही, ही भीती मनात होती. 'पालवी'चा समूह तयार केल्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना समूह तयार करण्यामागचा हेतू सांगितला. वर्गांच्या इतर व्हॉट्सअॅप समूहापेक्षा या समूहाचे वेगळेपण, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांच्या निवड प्रकियेचे निकष, त्यांना  समजावून सांगितले. गुणी विद्यार्थ्यांत आपली गणना केल्यामुळे आणि मुळात या समूहावर 'अभ्यास' येणार नाही, या कल्पनेनेच मुले खूश झाली. इथे आपण स्वतः काहीही लिहिलेले शेअर करू शकतो, ही गोष्टच त्यांच्यासाठी आनंददायी होती. त्यामुळे उपक्रमाच्या सुरुवातीलाच स्वरचित कवितांना इतका प्रतिसाद मिळाला की, मला सुरुवातीला  वाटणारी  भीती निरर्थक  ठरली. 'तुम्ही स्वतः लिहिलेल्या कविता पाठवा', असा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताच समूहावर त्यांच्या स्वरचित कवितांचा इतका पाऊस पडला की, आम्ही सर्व काव्यप्रेमी त्यात शब्दशः न्हाऊन निघालो. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविताही इतक्या  अर्थपूर्ण  व दर्जेदार होत्या की, काही कवितांच्या बाबतीत तर त्या नक्की  या दहा-बारा वर्षांच्या मुलांनीच लिहिल्या असतील ना, अशी किंचितशी शंकाही मनात आली. 'असेच का नि तसेच का?', 'माझी मराठी', 'बुद्धिबळ', 'प्लास्टिक बंद', 'सारे म्हणतात ...मी कविता करते', 'पावसाळ्यातील गंमत' यांसारख्या विषयांवरील कविता वाचून आम्ही वाचनप्रेमींनी 'जावे कवितांच्या गावा....' असाच काहीसा अनुभव घेतला. मुळातच विद्यार्थ्यांची काव्य प्रतिभा इतकी बहरून आली होती की,  काय लिहू नि  किती लिहू, असेच त्यांना झाले होते.
विद्यार्थ्यांचा  उदंड  प्रतिसाद पाहून लवकरच एक ' ऑनलाइन कवी संमेलन' आयोजित करायचे, असे मी व माझे  सहकारी  मित्र  श्री. बळी सर यांनी शाळेचे पर्यवेक्षक श्री. जगधने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवले. लिहिताना भरभरून लिहिणाऱ्या मुलांनी कवी संमेलनात कविता सादर करायची म्हटल्यावर माघार घेतली. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला पाच-सहा विद्यार्थ्यांनीच तयारी दर्शवली. बऱ्याच जणांनी स्वतः कविता तर लिहिल्या होत्या, पण त्या ऑनलाइन  सादर कशा करायच्या, याबाबत त्यांच्या मनात अनेक  प्रश्न  होते. मी, बळी सर व जगधने सर यांनी 'चूक झाली तरी घाबरू नका, आम्ही  तुमच्यासोबत आहोत. तशीच तांत्रिक  अडचण उद्भवल्यास तुम्ही पुन्हा कविता सादर करू शकता.' असे त्यांना  आश्वस्त  केल्यावर  मात्र, ती संख्या अठरापर्यंत  गेली! शिवाय मंडळाचे पदाधिकारी व  शिक्षक-कवी, कवयित्री  हे होतेच. आम्ही  प्रथमच असा ऑनलाइन  कार्यक्रम आयोजित  करत होतो; त्यामुळे  त्याची नेमकी तयारी कशी नि काय करावी हे कळत  नव्हते. मग जसजसे सुचत गेले, तसतसे एक-एक टप्पा आम्ही  पार  पाडत गेलो. सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून  त्यांच्या कविता गायनाचे व्हिडीओज मागवले, मग 'गूगल मीट'वर  त्यांची ऑनलाइन तयारी करून घेतली आणि शेवटी रंगीत तालीमही घेतली. त्यामुळे एकूण ऑनलाइन कार्यक्रमाबाबत आम्ही  निश्चिंत झालो. पण, प्रत्यक्षात 'ऑनलाइन कवी संमेलन'  कसे होईल, आयत्या वेळेच्या तांत्रिक अडचणींना कसे सामोरे जायचे, हा आमच्यासारख्या तंत्रज्ञानाला नवखे असणार्‍यांसमोर प्रश्न होताच. पण, तोही नंतर आपसूकच सुटला. आमच्या या पहिल्या ऑनलाइन कविसंमेलनाला 'उलगुलान' साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, कविवर्य, प्राध्यापक डॉ.  सखाराम  डाखोरे  प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या  वैविध्यपूर्ण  कविता व त्यांचे अप्रतिम  सादरीकरण  पाहून उपस्थित रसिकांसह पाहुणेही  चकित झाले. बाल साहित्यिकांच्या काव्यप्रतिभेची  'याची  देही, याची डोळा'  प्रचिती काव्यरसिकांना आली. आमच्या नंदादीप विद्यालयाचा हा पहिलावहिला ऑनलाइन कार्यक्रम अशा प्रकारे धडाक्यात पार पडला! आणि पहिल्यांदाच आमच्या लाडक्या  मुलांसह मंडळाचे  पदाधिकारी व आम्ही सर्व शिक्षक आभासी माध्यमातून का होईना, पण एकत्र भेटलो. साधारणतः चार महिन्यानंतरची ती ऑनलाइन भेट आम्हा सगळ्यांसाठी ऑफलाइनपेक्षा (प्रत्यक्ष भेटीपेक्षा) तसूभरही कमी नव्हती! विशेष बाब म्हणजे, या कवी संमेलनाची 'लोकसत्ता' व 'महाराष्ट्र टाइम्स' या प्रसिद्ध  दैनिकांनी दखल घेऊन बालकवींचे भरभरून कौतुक केले. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रात तर विद्यार्थी व त्यांनी सादर केलेल्या कवितांच्या शीर्षकासह बातमी आलेली पाहून, त्यांचा उत्साह आणखी दुणावला. आमचा पहिलाच ऑनलाइन  कार्यक्रम  यशस्वीरीत्या पार   पडला! पहिल्या कार्यक्रमाची यशस्विता विद्यार्थ्यांना इतकी प्रफुल्लित करून गेली की, 'पुढील कार्यक्रम कधी?', असे सगळेजण विचारू लागले. 
गंमत  म्हणजे, ऑनलाइन  कवी संमेलनानंतर  'पालवी' ग्रूपमध्ये  सहभागी करून  घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांचेही विनंतीवजा फोन आणि व्हॉट्सअॅप संदेश मला सतत येऊ लागले आणि सुरुवातीला पंचवीस विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या समूहाने पुढे पन्नाशीचा आकडा गाठला!  त्यामुळे  दुसरा ऑनलाइन कार्यक्रम 'माझे अभिवाचन' घेण्याचे ठरले, तेव्हा त्यात बऱ्याच मुलांनी सहभाग  नोंदवला. इतक्या  उत्साहाने  ती मुले  तयारी करत होती की, एक शिक्षक  म्हणून  मी त्यांच्या पुढे कमी पडेन की काय, अशी शंका माझ्या मनात येऊ लागली. या कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून साकारलेले संवादलेखन, पत्रलेखन व निबंधांचे वाचिक अभिनयासह प्रकट वाचन केले. इतक्या लहान मुलांचे आरोह-अवरोहासहित प्रकट वाचन, शब्दोच्चार व वाचन करत असतानाचे वेळेचे नियोजन, ह्या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. त्यामुळे आमचा  दुसरा 'ऑनलाइन अभिवाचना'चा कार्यक्रमही छान रंगला. नियोजित एका तासाच्या कार्यक्रमाने तब्बल दोन तास घेतले! कारण, ऐनवेळेस सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलांनाही अभिवाचन सादर करण्याची संधी दिली गेली. 'उत्तम सादरीकरण' हेच याही कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. कार्यक्रमाच्या नियोजनापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्राधान्य देणे, हेच तर नंदादीपच्या यशाचे गमक आहे!
'पालवी' समूहावर आमचे बाल साहित्यिक आता अधिक सक्रिय झाले होते. या समूहावर त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही गोष्टी ते शेअर करू शकत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत काहीतरी वेगळे  लिहिण्याची जणू  स्पर्धाच लागलेली असायची. लिहिण्याविषयीचा त्यांचा आत्मविश्वास वाढत होता, नवीन शब्दांची जुळवाजुळव करण्यात त्यांना मजा येत होती. महत्त्वाचे म्हणजे, हळूहळू शब्दांशी
खेळणे त्यांना जमू लागले होते! कोणताही विषय द्या, त्या विषयावर अगदी नियोजित वेळेपूर्वी त्यांचे लिखाण तयार असायचे. पावसाळ्यात 'पाऊस व छत्री' यांच्यामधील संवाद असो, टाळेबंदीच्या काळात शाळा बंद असताना, शाळा व शाळेचे मैदान विद्यार्थ्यांची आठवण काढत आहेत अशी कल्पना  करून शाळा  व मैदान यांच्यातील संवाद’  असो वा  विद्यार्थ्यांच्या आगमनाच्या आतुरतेतून शाळेने विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद असो, आमच्या मुलांचे संवादलेखन तय्यार!! ज्या  कोविड -१९ ने त्यांना आपल्या शाळेपासून दूर केले, त्या कोविड-१९ला लिहिलेले  खरमरीत पत्र असू देत किंवा जिच्याशिवाय ह्या चिमुकल्यांना अजिबात  करमत नाही, अशा प्रिय शाळेला लिहिलेले गोड पत्र असो, आमच्या बाल साहित्यिकांना आता थांबवणे कठीण होते. 'शाळा सुरू झाली तर...' या विषयावरील लेख वाचताना तर वाचणार्‍यांच्या डोळ्यांत टचकन पाणी यावे, इतक्या हृदयस्पर्शी आठवणी त्या लेखांत समाविष्ट केल्या गेल्या होत्या. 'माझ्या ऑनलाइन क्लासमधील गमती’ लिहिताना या टाळेबंदीच्या काळातला 'हाच काय तो दिलासा!' अशाच त्यांच्या भावना दिसून आल्या. 'मराठी भाषा दिन', 'वैज्ञानिक दृष्टिकोन', 'अंधश्रद्धा निर्मूलन' अशा विविध विषयांवरील घोषवाक्यांनाही या मुलांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. शब्दकोडे तर फक्त  समूहावर टाकायचाच अवकाश, की त्या कोड्याच्या उत्तरांची जणू  रांग लागलेली असायची. कोणतीही गोष्ट पोस्ट केली  की त्याला प्रतिसाद ठरलेलाच. 
दिवाळी सुट्टीतही  विद्यार्थ्यांनी 'फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी', असे आवाहन करून शाळेच्या प्रथेप्रमाणे सर्व शिक्षकांनी त्यांना 'साधना बालकुमार' दिवाळी अंक व मी स्वतः  'पालवी'च्या  छोट्या  साहित्यिक मित्रांना 'किशोर'  दिवाळी अंक 'दिवाळी  भेट' म्हणून  दिला होता. हे अंक दिल्यानंतर फक्त आठच दिवसांनी, 'तुम्हांला दिवाळी अंक  कसा वाटला?' असे विचारल्यावर, या दोन्ही अंकांतील आवडलेल्या गोष्टी, कविता व इतर साहित्य याविषयी मुलांनी खूप मनापासून व छान अभिप्राय लिहिले. या विद्यार्थ्यांचे  विविध विषयांवरील आशयपूर्ण  लेखन  वाचून 'गुरूसे शिष्य सवाई ' असेच काहीसे मी त्या काळात अनुभवले. ...आणि माझी त्यांच्याशी असलेली नाळ अधिक घट्ट होत गेली.
टाळेबंदीच्या काळात आम्ही  एक तत्त्व पाळले, ते म्हणजे  'शालेय  पोषण आहारां'तर्गत आलेले धान्य वितरित करताना,  ग्रंथालयातील मुलांसाठी असलेली पुस्तकेही पालकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. घरात कोंडलेल्या मुलांना त्यांच्या भावविश्वात रमण्याची संधी या पुस्तकांतून मिळावी हा एकमेव  हेतू! 'पालवी'च्या मुलांना एकापेक्षा अधिक पुस्तके देण्यात आली. या बाल साहित्यिकांनी खूप-खूप वाचावे आणि लिहिते व्हावे या उद्देशाने दिलेल्या पुस्तकांचे, मिळालेल्या संधीचे त्यांनी  सोने केले. वाचलेल्या पुस्तकांविषयीच्या भावना शब्दबद्ध  करण्यास सांगितल्यावर  या पुस्तकांचा परिचय व अभिप्राय त्यांनी  इतक्या अचूक  व समर्पक  शब्दांत  करून  दिला की,  अनुभवी लेखनाचा प्रत्यय त्यांच्या लेखांतून येत होता. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठ, प्रकाशन वर्ष, प्रकाशन संस्था, किंमत, आतील चित्रे, मजकूर, मलपृष्ठ ते पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू व  वाचकांनी ते पुस्तक का वाचावे याचा खुलासा,  इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टींची दखल या चिमुकल्यांनी घेतली होती!!
गेल्या पाच वर्षांतील 'पालवी' वरील विद्यार्थ्यांच्या लिखित साहित्याची नोंद  घेताना, माझ्या असे लक्षात आले की, त्या पाच वर्षांतील एकूण साहित्यापेक्षा या एका वर्षातील साहित्य संख्येने व दर्जात्मकदृष्ट्या अधिक आहे! वर्षाच्या शेवटी जेव्हा शाळेने ठरवले की, 'पालवी' समूहाच्या विद्यार्थ्यांचे साहित्य व ऑनलाइन काळात शाळा बंद असूनही शाळेने राबवलेल्या अनेक ऑनलाइन उपक्रमांची नोंद घेण्यासाठी 'नंदादीप'  हे वार्षिक प्रकाशित करायचे, त्यावेळेस 'पालवी'च्याच विद्यार्थ्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आले. अर्थात,  ही बाब माझ्यासाठी  नक्कीच स्पृहणीय होती. कोणत्याही संकटाला न घाबरता त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिल्यास मिळणारे फळ केवळ गोडच नाही, तर  सुंदर व 'वाचनीय'ही असते, हेच आम्ही या काळात अनुभवले. आमची 'पालवी' इतकी बहरली होती, की तिच्या साहित्यरूपी गंधाने आमचा व्हॉट्सअॅपरूपी, ऑनलाइनरूपी नंदादीप परिसर दरवळला नसता तरच नवल!!!
पूर्वप्रसिद्धी – शिक्षण संक्रमण
राजश्री गायकवाड-साळगे
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीच्या शिक्षक आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632388751.jpg [postimage] => upload_post-1632388751.jpg [userfirstname] => Rajashree [userlastname] => Salage [post_date] => 23 Sep 2021 [post_author] => 6178 [display_name] => राजश्री गायकवाड-साळगे [Post_Tags] => टाळेबंदीतील उपक्रम, प्रयोगशील शिक्षण, राजश्री साळगे, मराठी अभ्यास केंद्र, मैत्री पुस्तकांशी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [824] => Array ( [PostID] => 4013 [post_title] => मेंदूतील विचारांची दोन नेटवर्क [post_content] => [post_excerpt] => मेंदूचे व्यवस्थापकीय कार्य, त्याचे एक्झिक्युटिव्ह नेटवर्क फंक्शन, डिफोल्ट मोड फंक्शन या सगळ्या गोष्टी सोप्या शब्दात समजावून देणारा आणि सजगता वाढवायला मदत करणारा लेख. [post_shortcontent] =>

आईने ओरडल्यामुळे आरुष अभ्यासाला बसला.त्याने त्याचे अभ्यासाचे पुस्तक उघडले आणि तो ते वाचू लागला.पण चार ओळी वाचून होत नाहीत तोच त्याला टीव्हीच्या कार्टून शो मधील छोटा भीम आठवला.त्याने केलेल्या गंमतीचे विचार त्याच्या मनात येत होते,तेवढ्या वेळात डोळे पुस्तकातील ओळींवरून फिरत पुढे गेलेले होते.आरुषच्या डोळ्यासमोर अभ्यासाचे पुस्तक असले तरी मनात छोटा भीम होता.त्याने पुन्हा आपले लक्ष पुस्तकात आणले,पण दोन  मिनिटात त्याला काल झालेली फुटबॉल मॅच आठवली.ती स्टोरी पेपरमध्ये वाचण्यासाठी तो उठणार होता पण असे उठलो तर आई पुन्हा ओरडेल हे त्याच्या लक्षात आले.आई बाथरूममध्ये गेली की पेपर वाचून येऊया असे त्याने ठरवले आणि पुन्हा तो वाचू लागला.समोरील कामाशी संबंध नसलेले विचार मनात येऊन लक्ष विचलित होणे ही सवय बहुतेक सर्व माणसांना असते,तशीच ती आरुषलाही आहे.

                      

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/9-APR-thumbnail.png [postimage] => /2018/04/9-APR-thumbnail.png [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 23 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,ज्ञानरंजन,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [825] => Array ( [PostID] => 23197 [post_title] => ऑपरेशन आवराआवर [post_content] => [post_excerpt] => ‘ऑपरेशन आवराआवर’ कितपत तातडीचं आहे याबाबत मलाक-मालकिणीचं सहसा एकमत होत नाहीच. [post_shortcontent] =>

अर्जुनाला युद्धामध्ये म्हणे प्रश्र्न पडला होता, ‘हे सगळे माझेच नातेवाईक. तर मारू कुणाला आणि सोडू कोणाला?’ अगदी असाच प्रश्र्न तिलाही पडतो. मुलीचे कपडे, मुलांची पुस्तकं, नवऱ्याची कागदपत्रं हे सगळे तर माझंच आहे. काय टाकू? आणि काय ठेवू? या धुमश्र्चक्रीत नेमका डावा खण कोणासाठी आणि उजवा कप्पा कशासाठी हेही विसरायला होतं. ती उघड्यावरचा पसारा फक्त दारांच्या आड बंदिस्त करते आणि बाहेरून आल्याआल्या नवऱ्याला खूष करते.

‘अहो, तुमची टायपिन अमुक ठिकाणी ठेवलीय बरं का!’ अहो खूष होतात. दुसऱ्या दिवशी लावायला टायपिन आहे, पण एवढ्या गदारोळामध्ये टाय बेपत्ता झालाय हे त्यांना कळलेलं असतं अजून?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631673528.jpg [postimage] => upload_post-1631673528.jpg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 22 Sep 2021 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => मराठी साहित्य पत्रिका, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [826] => Array ( [PostID] => 23207 [post_title] => अफगाणिस्तानची बंडखोर रेष [post_content] => [post_excerpt] => अफगाणिस्तानमधील स्ट्रीट आर्टिस्ट शम्सिया हसानी गेल्या काही वर्षांपासून पुरुषप्रधान देशातल्या महिलांच्या आक्रोशाला आवाज देण्याचं काम करते आहे. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१ अफगाणिस्तानमधील स्ट्रीट आर्टिस्ट शम्सिया हसानी गेल्या काही वर्षांपासून पुरुषप्रधान देशातल्या महिलांच्या आक्रोशाला आवाज देण्याचं काम करते आहे. स्ट्रीट आर्ट ही मूळात अफगाणिस्तानसाठी नवी बंडखोर कला. त्यात त्या माध्यमातून एका मुलीने आपलं म्हणणं, देशातल्या अन्याय्य रूढी-परंपरांबद्दलची नाराजी, मानवी हक्कांची पायमल्ली हे विषय चव्हाट्यावर आणणं तर खूपच धाडसाचं. अवघ्या तिशीतल्या शम्सियाने ती हिंमत दाखवली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632278199.png [postimage] => upload_post-1632278199.png [userfirstname] => Shamsiya [userlastname] => Hasani [post_date] => 22 Sep 2021 [post_author] => 6177 [display_name] => शम्सिया हसानी [Post_Tags] => महा अनुभव, सप्टेंबर २०२१, व्यक्ती विशेष, विश्ववेध, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [827] => Array ( [PostID] => 3708 [post_title] => २० मार्च :- वर्ल्ड हॅपिनेस डे [post_content] => [post_excerpt] => प्रत्येकाला अडचणी या असणारच, पण त्यातही सदैव आनंदी राहण्याची क्लृप्ती साधली की काय घडते..... [post_shortcontent] =>

युनोच्या प्रेरणेने २०१३ पासून जगभरात आनंद दिन साजरा केला जात आहे. असा दिवस साजरा करण्याची गरज वाटू लागली आहे कारण भौतिक प्रगती झाली तरी माणसे अधिक आनंदी होताना दिसत नाहीत. जगभरात औदासिन्य हा आजार वाढतो आहे, आत्महत्या अधिक होत आहेत, व्यसनाधीनता वाढत आहे.उपभोगाची हाव माणसाला आनंदी करीत नाही. खरा आनंद कसा मिळू शकेल याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. खरा आनंद मिळवण्याचा  उपाय आपल्या बालकवीनी सांगितला आहे. आनंदी आनंद गडे या कवितेमध्ये जे सहजस्फूर्तीने आनंदाचे तत्वज्ञान सांगितले आहे तेच आजचे मानसशास्त्रातील संशोधन अधोरेखित करीत आहे. *स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो, हे खरे आहे* आपण सर्वजण हा सच्चा आनंद अनुभवू शकतो पण त्यासाठी आपल्याला खालील सवयी आत्मसात कराव्या लागतील. कारण जे सच्चा आनंद अनुभवतात त्यांना या सवयी असतात असे आजचे संशोधन सांगते.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/Pankaj-Tripathi1.jpg [postimage] => /2018/03/Pankaj-Tripathi1.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 22 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [828] => Array ( [PostID] => 23193 [post_title] => भू-दान-यज्ञ कल्पनेचा – उगम, विकास आणि फल [post_content] => [post_excerpt] => उत्तर प्रदेशांतील सर्वोदय कार्यकर्त्यांचे संमेलन तेथे भरले आणि उत्तर प्रदेशाने पांच लाख एकर जमीन या यज्ञांत अर्पण करण्याचा संकल्प केला. [post_shortcontent] =>

अंक –:सह्याद्रि, नोव्हेंबर १९५२

एकतीस दिवसांत हा तीनशे मैलांचा प्रवास त्यांनी संपविला. ज्या ठिकाणी कोणीही पुढारी गेलेला नाही अशा खेड्यापाड्यांतून, आडमार्गांतून, रानांवनांतून, अरण्य-जंगलांतून त्यांचा हा प्रवास चालला होता. गरिबांच्या झोपड्या पाहात, त्यांचे जीवन निरीक्षण करीत, लोकांच्या गाऱ्हाण्यायंची होईल तितकी दाद घेत, त्यांना धीराचे, सांत्वनाचे व उपदेशाचे शब्द सांगत त्यांचा प्रवास सुरू झाला. गांधीजींच्या दांडीयात्रेची आठवण करून देणारी ही यात्रा होती.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631284640.jpg [postimage] => upload_post-1631284640.jpg [userfirstname] => waman kunte [userlastname] => [post_date] => 21 Sep 2021 [post_author] => 6171 [display_name] => वामन जनार्दन कुंटे [Post_Tags] => सह्याद्री, इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [829] => Array ( [PostID] => 23204 [post_title] => कविता - सुगंध [post_content] => [post_excerpt] => लाख नाकार तू शब्द माझे! मी तुझ्याही मनी जिरत गेलो [post_shortcontent] =>

अंतर्नाद दिवाळी २०२०   जे नको तेच मी         करत गेलो! मी तुझ्या अंतरी        शिरत गेलो! काय कोणी कधी       प्रेम केले? वेदनेलाच मी            वरत गेलो!   ते शहाणे सुखी          लोक होते ! मीच वेडापिसा           ठरत गेलो !  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632103924.png [postimage] => upload_post-1632103924.png [userfirstname] => Suresh [userlastname] => Bhat [post_date] => 21 Sep 2021 [post_author] => 6176 [display_name] => सुरेश भट [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [830] => Array ( [PostID] => 3687 [post_title] => मंत्रचळ- तुम्ही पाहिला आहे का ? [post_content] => [post_excerpt] => सतरा वेळा हात धुणे, लावलेले कुलूप परत परत चेक करणे, एकच विचार वारंवार येण्याची जणू सवयच [post_shortcontent] =>

अक्षय जेवायला बसताना हात धुवून बसलेला असतो. पण जेवण येई पर्यंत दोन मिनीटात त्याचा हात टेबलाला लागतो,त्यामुळे हाताला जंतू लागले असतील असा विचार त्याच्या मनात येतो आणि तो पुन्हा हात धुवायला जातो. रोज असे तीन चार वेळा होऊ लागल्याने त्याच्या बायकोने डायनिंग टेबलवरच  हँड सॅनिटायझर ठेवायला सुरुवात केली आहे. अक्षयला आपले वागणे चुकीचे आहे हे कळते पण हाताला जंतू लागले असतील हा विचार त्याच्या मनात वारंवार येतो आणि तो विचार त्याला अस्वस्थ करतो. हात स्वच्छ करीत नाही, तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. अक्षयच्या या वागण्याला सर्वजण मंत्रचळ म्हणतात. मानसशास्त्रात याला अॉब्सेसिव कम्पल्सिव डिसअॉर्डर म्हणतात. हा एक प्रकारचा चिंतारोग आहे. असा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या मनात एखादा त्रासदायक विचार पुनःपुन्हा येत राहतो आणि त्या विचारानुसार कृती होत नाही तोपर्यंत तिला अस्वस्थ वाटत राहते. ती कृती केली की अस्वस्थता काही काल कमी होते. पण पुन्हा थोड्याच वेळात तो विचार डोके वर काढतो. असा एकच विचार पुन्हापुन्हा येण्याची त्या व्यक्तीला जणूकाही सवयच लागून जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबात किंवा मित्र मंडळीत असा एखादा मंत्रचळ असलेला माणूस पाहिलेला असू शकतो. तसे आपण सर्वच जण थोडेसे मंत्रचळी असतो. आपण दाराला कुलूप लावतो आणि चालायला लागतो पण चार पावले गेल्यानंतर आपल्या मनात शंका येते की कुलूप नीट लागले आहे की नाही. आपण परत येऊन कुलूप ओढून पाहतो.असे एकदा झाले तर ठीक आहे पण हा त्रास असलेली व्यक्ती चारचार वेळा पुन्हापुन्हा येऊन कुलूप ओढून पाहते त्यावेळी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परीणाम होऊ लागतात. विचारामुळे येणारी अस्वस्थता हे या त्रासाचे मुख्य लक्षण असते.कुलूप नीट लागलेले नाही, त्यामुळे चोरी होईल  हा विचार

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/f7d161da-7d97-48ad-bd03-fcafe6073127.jpg [postimage] => /2018/03/f7d161da-7d97-48ad-bd03-fcafe6073127.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 21 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [831] => Array ( [PostID] => 23203 [post_title] => रीडर्स डायजेस्टसाठी लिहिताना... [post_content] => [post_excerpt] => भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील एक निर्माते प्रेम वैद्य यांचा Peon Novelist हा दीड पानी लेख रीडर्स डायजेस्टच्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही आगळीवेगळी जन्मकथा. [post_shortcontent] =>

अंतर्नाद दिवाळी २०२०

अनुभवकथन

रीडर्स डायजेस्ट हे जगातील सर्वांत यशस्वी मासिक समजलं जातं. दरमहा त्याच्या सुमारे दोन कोटी सत्तर लाख प्रती खपतात. भारतात त्याचा खप सुमारे चार लाख तर महाराष्ट्रात सुमारे ९०,००० आहे. डेविट आणि लीला वॉलास या जोडप्याने फेब्रुवारी १९२२ मध्ये भाड्याच्या गॅरेजमध्ये कुठच्याही सहकान्याविना फक्त ३०० डॉलर्स भांडवलावर (तेही) भावाकडून डेविटने उसने आणले होते आणि केवळ पहिला अंक काढायलाच ही रक्कम पुरेशी होती.) सुरू केलेलं हे मासिक म्हणजे प्रकाशनक्षेत्रातील एक चमत्कार गणला जातो.

या मासिकासाठी लिहिणं हा एक बहुमान तर आहेच, पण शिवाय खूप शिकवणारा एक अनुभवही आहे. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील एक निर्माते प्रेम वैद्य यांचा Peon Novelist हा दीड पानी लेख रीडर्स डायजेस्टच्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही आगळीवेगळी जन्मकथा.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632038775.png [postimage] => upload_post-1632038775.png [userfirstname] => Prem [userlastname] => Vaidya [post_date] => 20 Sep 2021 [post_author] => 6175 [display_name] => प्रेम वैद्य [Post_Tags] => अंतर्नांद दिवाळी २०२०, अनुभव कथन, मुलाखत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [832] => Array ( [PostID] => 23206 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - बाईलाही मिश्या दिसतात! (भाग ३०) [post_content] => [post_excerpt] => मिश्या येणं म्हणजे मुलाचा बाप्या, पुरुष होणं. [post_shortcontent] =>

मिश्या येणं म्हणजे मुलाचा बाप्या, पुरुष होणं. वयाच्या एका टप्प्यावर पुरुषाच्या शरीरात निर्माण होणाऱ्या विशिष्ट संप्रेरकांचा एक बाह्य परिणाम म्हणजे मिश्या फुटणं. याच वयात जगाच्या अन् स्वतःच्याही वागण्याविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. यावरूनच या काळाला ‘मिश्या व मतं एकदम फुटणारं वय’ संबोधलं जात असावं. पौगंडावस्थेत ओठांवर नुकतीच फुटू लागलेली कोवळी लव म्हणजे मिसरूड. तर उतार वयात शरीर थकल्याचा निर्देश करणारी मिशीवरून एक म्हण आहे, ‘पांढऱ्या मिश्या अन् आल्या दशा’. मिश्यांची बदलती रूपं मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख
‘मुछ नहीं तो कुछ नही’ म्हणत मिशी असणं हे एकेकाळी रांगड्या पुरुषाचं, मर्दपणाचं लक्षण मानलं जाई. आजही त्यात विशेष फरक पडला नसला तरी बॉलिवूडमधील फॅशन्सच्या बदलत्या ट्रेंडनुसार तरुणांनी हे लक्षण बादही ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला दिसतो. प्राचीन काळातही वेगवेगळ्या राजवटींच्या काळात मिश्याबाबतची पुरुषाभिरुची बदलत गेलेली आढळून येते. माणूस हा मर्त्य प्राणी आहे, या वैश्विक विधानाप्रमाणे पुरुषाला मिश्या येणं हे नैसर्गिक आणि वैश्विक आहे. मात्र भारतासारख्या जातिव्यवस्थेचे प्राबल्य असलेल्या देशात झुबकेदार मिश्या कुणी ठेवायच्या, त्या कुणी पिळायच्या याचेही संकेत ठरवले गेले. असे संकेत मोडणारे दलित तरुण विशिष्ट जातीच्या रोषाला बळी पडल्याच्या घटना आजही घडतात, इतकं मिशांचं सांस्कृतिक महत्त्व  दिसतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632120215.jpg [postimage] => upload_post-1632120215.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 20 Sep 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [833] => Array ( [PostID] => 3298 [post_title] => खाण्यासाठी जन्म आपुला ? [post_content] => [post_excerpt] => सतत खाणे ही जीभेची वा पोटाची नव्हे तर मेंदूची गरज [post_shortcontent] =>

अनिलचे वजन आणि पोटाचा घेर वाढू लागला आहे. चार महिन्यापूर्वी त्याने रक्तातील साखर तपासली, त्याला डायबेटीस झालेला नाही तरी देखील त्याची रक्तातील साखर बॉर्डरवर होती. तो प्री-डायबेटीस स्टेजला आहे, त्यामुळे त्याने त्याचा आहार कमी करायला हवा, असे डॉक्टरांनी सांगितले. तो सल्ला मनावर घेऊन त्याने त्याचे जेवण कमी केले. आता त्याची बायको त्याला डॉक्टरांनी सांगितल्या आहेत तेवढ्याच मोजून पोळ्या देते. पण चार महिने असे करून देखील त्याचे वजन आणि पोटाचा घेर वाढतोच आहे. याचे कारण त्याने आहाराचे प्रमाण कमी केले असले तरी,  सतत खात राहण्याची त्याची सवय बदललेली नाही. सकाळी झोपेतून उठला की तो पहिला चहा पितो. सकाळी नाष्टा आणि दोन वेळा जेवण याचवेळी तो मुख्य आहार घेतो. तो आहार कॅलरीज् मोजून निश्चित केलेला आहे. पण त्याला सतत काहीतरी तोंडात टाकत राहण्याची सवय आहे. त्याला भाजलेले शेंगदाणे खूप आवडतात. त्यामुळे घरात असताना येता जाता तो ते खात असतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1632039118.jpg [postimage] => upload_post-1632039118.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 20 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => यश वेलणकर,आरोग्य,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [834] => Array ( [PostID] => 23202 [post_title] => ज्याचा त्याचा बोधिवृक्ष [post_content] => [post_excerpt] => भगवान बुद्धांना जिथे दर्शन झालं त्या बोधिवृक्षाचं दर्शन घेण्यापेक्षा प्रत्येकाला आपापला बोधिवृक्ष सापडणं हेच अधिक महत्त्वाचं नाही का? [post_shortcontent] =>

 अंतर्नांद दिवाळी अंक २०२०

लक्ष्मणझुला  - ललित   निसर्ग, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे हे ललितलेखनाचे सदर, पहिल्या अंकातील हा सदराचा पहिला लेख. आणि यानंतर वाचाल या सदरातील शेवटचा लेख.  

********

अगदी अलीकडची गोष्ट फार दूर नाही. आपल्या माथेरानला गेलो होतो. सुदैवानं माथेरानला अजून बऱ्यापैकी जंगल आहे. भर दुपारी जंगलात फिरायला गेलं तरी सूर्यकिरणांचा ताप न लागता झाडांच्या सावलोखालून चांगलं मैलोन् मैल फिरता येतं. शिवाय वर डांबरी रस्ते केल्यामुळे आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना बंदी केलेली असल्यामुळे शहरी जीवनापासून दूर आल्याचा आनंद माथेरान अजूनही देते. त्यातून ऑफ सीझन गेलं तर फारशी गर्दीही नसते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631962827.png [postimage] => upload_post-1631962827.png [userfirstname] => laxman [userlastname] => Londhe [post_date] => 19 Sep 2021 [post_author] => 3190 [display_name] => लक्ष्मण लोंढे [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२०, ललित, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [835] => Array ( [PostID] => 2986 [post_title] => भीतीची सवय [post_content] => [post_excerpt] => उंचीची, गर्दीची, अंधाराची, पाण्याची, रक्ताची, या सर्व भीतींवर मात करता येते. [post_shortcontent] =>

अदितीचे नवीन ऑफिस अठराव्या मजल्यावर होते. पहिले आठ दहा दिवस कुणीतरी तिच्या सोबत लिफ्ट मध्ये असायचे. पण एके दिवशी सोबतची सर्व माणसे चौथ्या पाचव्या मजल्यावर उतरून गेली. त्यानंतर अदिती लिफ्ट मध्ये एकटीच होती. तेथे तिला अचानक भीती वाटू लागली,छातीत धडधडू लागले,हातपाय कापू लागले,चेहऱ्यावर घाम फुटला, केव्हा एकदा अठरावा मजला येईल असे तिला झाले.अठराव्या मजल्यावर लिफ्टचे दार उघडले आणि ती पटकन बाहेर पडली. तेव्हा तिची अस्वस्थता कमी झाली. या प्रसंगानंतर ती लिफ्टमध्ये एकटीने जात नाही. कुणीतरी सहकारी सोबत घेते. अगदीच कुणी मिळाले नाही तर बरोबर असणाऱ्या माणसांतील शेवटचे माणूस ज्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडेल, तेथेच ती देखील उतरते. एकट्याने त्या छोट्याशा जागेत राहण्याची कल्पनाही तिला आता सहन होत नाही. केवळ कल्पनेनेही तिला भीती वाटू लागते, छातीत धडधडू लागते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631962246.jpg [postimage] => upload_post-1631962246.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 19 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [836] => Array ( [PostID] => 23201 [post_title] => कोरोनाच्या सावटाखालचा दिवाळी अंक [post_content] => [post_excerpt] => दिवाळी अंकात मागील पंचवीस वर्षातील काही निवडक साहित्य वाचकांना द्यायचा निर्णय झाला होता. [post_shortcontent] =>

अंतर्नाद दिवाळी २०२०

आज कोविड १९ रोगाच्या साथामुळे अवतीभवतीचे सगळेच जीवन झाकोळून गेले आहे. लक्षावधी लोक या साथीत आजवर दगावलेही आहेत. कोरोनासंकटाचा उल्लेख टाळून है संपादकीय लिहिणे त्यामुळे अशक्यच आहे.

ज्या पांढरपेशा वर्गात बहुसंख्य मराठी वाचकवर्ग मोडती, त्याच्या डोक्यावर निदान हक्काचे छप्पर तरी आहे आणि जगण्यासाठी आवश्यक ते अन्न, भाजीपाला, औषधे हे सारे आजही घरपोच मिळते. पण या प्राथमिक गरजा भागणे यातच आयुष्याची सार्थकता मानता येणार नाही. आसपासच्या समाजाशी आपण जोडलेले असतो. प्रवास, नाटक, सिनेमा, संगीताचे व साहित्यिक कार्यक्रम, ग्रंथालये, नातेवाईक व मित्र यांच्या गाठीभेटी, त्यातून होणारी भावनिक-वैचारिक देवाणघेवाण या साऱ्यांतून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होत असते. दुर्दैवाने, मार्चनंतरच्या आठ महिन्यांत बाह्य जगाशी थेट असा काही संबंध उरलेला नाही. सोशल मीडिया आणि मोबाइल एवढ्यापुरताच इतरांशी संबंध इतकी लांबलेली अशी घरबंदी ही आयुष्यातली पहिलीच. जेवढी माणसाची प्रगती होत जाते तेवढी त्याची मुक्त संचार करण्याची क्षमता वाढत जाते असे मानले जाते. पायी चालणे, सायकल, मोटारी, आगगाड्या, विमाने हा माणसाच्या संचारक्षमतेचा चढता आलेख हा त्याच्या प्रगतीचाही चढता आलेख आहे. त्या प्रगतीच्या वाटेवर आपण सध्या खूप मागे फेकले गेली आहोत असे वाटत राहते म्हणूनही ही घरकैद इतकी अस्वस्थ करते.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631942710.png [postimage] => upload_post-1631942710.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Sep 2021 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => अंतर्नाद दिवाळी २०२० संपादकीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1010 [ParentMagzineName] => अंतर्नाद दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Antarnad Diwali 2020 ) [837] => Array ( [PostID] => 2716 [post_title] => दिवास्वप्नात रमण्याची सवय [post_content] => [post_excerpt] => दिवास्वप्ने पहाणे म्हणजे जे प्रत्यक्षात नाही त्याची कल्पना करणे, त्यात रमणे. असे केल्याने नवीन सर्जनशील कल्पना सुचू शकतात. [post_shortcontent] =>

आदित्य सायकल चालवायला शिकला म्हणजे सायकल चालवणे त्याच्या सवयीचे झाले. आता त्याने त्याच्या घरातून सायकल बाहेर काढली की ठरलेल्या रस्त्याने त्याला शाळेत पोचायला मोजून बारा मिनिटे लागतात असे तोच सांगतो. या बारा मिनिटांत रस्त्याला तीन वळणे लागतात, पण सायकल तेथे आपोआप वळते, तोल सांभाळला जात असतो, पाय पेडल मारत असतात, अचानक रस्त्यात काही अडथळा आला तर आपोआप ब्रेकही मारले जातात. असा ब्रेक लागला तरच आदित्य त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येतो. नाहीतर सायकल चालत असते त्यावेळी आदित्यच्या मनातील विचारांची सायकल ही चालूच असते. शाळेत आज काय होईल, गार्गीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसेल तर तिला मिस ओरडतील का, सौरभशी पंगा घ्यायचा का, एकाला जोडून दुसरा विचार येत असतो, आदित्य कल्पनेच्या राज्यात, दिवास्वप्नात रमलेला असतो. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/8f0d130e-031c-4380-aca1-9f0b013ef9e7.jpg [postimage] => /2018/02/8f0d130e-031c-4380-aca1-9f0b013ef9e7.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 18 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,मनसंवाद,व्यक्तिमत्व विकास,मुक्तस्त्रोत,मेंदू विज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [838] => Array ( [PostID] => 2450 [post_title] => निराश होण्याची सवय [post_content] => [post_excerpt] => सजगता म्हणजे त्याक्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय चालले आहे याची शुद्ध जाणीव होय. [post_shortcontent] =>

छोटी जुईली चालायला शिकत होती. उभे राहून शरीराचा तोल सांभाळत तिने एक पाउल टाकले की सर्वजण टाळ्या वाजवून तिचे कौतुक करायचे. दोन,चार पावले टाकून झाली की तिचा तोल जायचा,ती पडायची. ते पहाताना मी विचार करू लागलो की चालता येणे हे देखील केवढे अवघड कौशल्य आहे. आपण सर्वजण पहिली पावले टाकताना असेच धडपडलो असणार,पडलो असणार. पण त्यावेळी आपण निराश झालो नाही. प्रयत्न चालू ठेवले. आता आपण आपल्या नकळत चालत असतो,मनात असंख्य विचार येत असतात,आणि पाउले आपोआप पुढे पडत असतात,शरीराचा तोल सांभाळला जात असतो. दोन पायांवर तोल सांभाळत उभे राहणे ,त्यातील एक पाय उचलून पुढे टाकणे हे  कधीकाळी आपल्याला खूप अवघड वाटत असणार पण त्याची आठवणहि आता होत नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631768559.png [postimage] => upload_post-1631768559.png [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 16 Sep 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => मेंदू संशोधन,आरोग्य,मनसंवाद, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [839] => Array ( [PostID] => 23200 [post_title] => मुलांना भाषेची गोडी लावताना... [post_content] => [post_excerpt] => भाषेची गंमत समजल्यानंतर मुलांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया खूपच उत्साहपूर्ण असतात. [post_shortcontent] =>

विद्यार्थ्यांचा भाषिक विकास घडवून आणण्यासाठी मराठी शाळांचे शिक्षक वेळोवेळी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात.  हे प्रयोग करताना शिक्षकांनाही विविध पातळ्यांवर स्वतःला प्रशिक्षित करावे लागते. आणि जेव्हा या शिक्षकांच्या प्रशिक्षणामागे संस्थाचालकशाळेचं पाठबळ असतंतेव्हा त्यातून साकारणाऱ्या प्रयोगांनी मुलांचं शिकणं आणखीनच उत्साहपूर्ण झालेलं दिसतं.  अशाच प्रशिक्षणातून स्वतःला अद्ययावत करतमुलांना भाषेची गोडी लावण्याच्या प्रयोगांबद्दल सांगतायत गोरेगावमुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुचित्रा वावेकर –
‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे माणूस सतत जुन्याची कास धरत असतो. ही कास धरत असताना, त्याला येणाऱ्या नवीन अनुभवांतून सुद्धा तो काही ना काही शिकत असतो. घडून गेलेल्या  गोष्टींतील अनुभव व नवीन काहीतरी करत असताना नावीन्याने शिकण्याची ओढ, यातून सतत मानवाचे शिक्षण होत असते. हा प्रवास असाच होत राहिला तर शिकण्याची उर्मी प्रफुल्लित राहते.
असेच बरेचसे शिक्षकांच्या बाबतीतही होते. आणि आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मनात ‘कंटाळा’ हा शब्द येण्यासाठी वेळदेखील नसतो. कारण, स्वत: संस्थाचालक, मुख्याध्यापक व  शिक्षक सतत काही ना काही नवीन शिकत असतात, मुलांसोबत करून पाहत असतात. त्यातूनच आपण अजून काय वेगळे करू शकतो? काय करून पाहू शकतो? यात शिक्षकांचा मेंदू गुंतलेला असतो. आणि हो, याला खाद्य म्हणून संस्थेतर्फे वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षणे घेण्याची संधी आम्हांला मिळते. मराठी, गणित, इतिहास, भूगोल (आताच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयात समाविष्ट असलेले विषय), शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव, इंग्रजी या सर्व विषयांचे शिक्षकांचे ज्ञान अधिकाअधिक सखोल कसे होईल, यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
सन २०२०-२१ या पूर्ण वर्षभरात संपूर्ण जग एका महाभयंकर अशा संकटाला तोंड देत होते. त्यातूनही शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र थांबले नव्हते. ऑनलाइन वर्गात मुले काम करत होती. आम्ही शिक्षकही मुलांसोबत काम करत असताना, ऑनलाइन वर्गातील सर्व गोष्टी नव्यानेच शिकत गेलो. याच काळात ‘सीखें’ या संस्थेसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. ‘सीखें’ CEQUE (CENTER FOR EQUALITY IN UNIVERSAL EDUCATION)   या संस्थेसोबतचे आमच्या संस्थेचे संबंध हे खूप जुने आहेत. शाळेत केल्या जाणाऱ्या वेगळ्या प्रयोगांची देवाणघेवाण त्यांच्यासोबत सतत होत असते. त्यात आमच्या संस्थेच्या सहकार्यवाह श्रीमती शलाका देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये चौकसवृत्ती, गंभीर विचार, तर्क, सहकार्य आणि संप्रेषण, ही कौशल्ये विकसित करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षण पद्धती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भाषा आणि गणित या विषयांची शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी ती संस्था सखोल संशोधन करते. ही संस्था भाषा व गणित यांतील अनेक कौशल्ये अधिक चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत कशी पोहोचवता येतील, त्या विषयांतील गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी काम करते. याच संस्थेतर्फे शिक्षकांचे विविध घटकांवर आधारित छोटे व्हिडिओ शूट केले जातात. हे व्हिडिओ  ‘टिचर पेजेस’ या यू-ट्युब चॅनेलवर महाराष्ट्रभरातील सर्व शिक्षकांना व पालकांना बघण्यासाठी प्रदर्शित केले जातात.
कोव्हिड-१९च्या काळात या संस्थेतर्फे ‘टिचर इनोव्हेटर  प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला होता. यात भाषेतील ‘समजपूर्वक वाचन’ या घटकांतर्गत काम होणार होते. ‘दि शिक्षण मंडळ गोरेगाव’ या आमच्या संस्थेतर्फे या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याची संधी आम्हा तीन शिक्षकांना मिळाली. माध्यमिक विभागातर्फे श्रीमती मेघना वेरलकर, श्रीमती पल्लवी गोडे व प्राथमिक विभागातर्फे मला ही संधी मिळाली. प्रशिक्षणासाठी आपण इच्छुक आहोत, अशा अर्थाचा एक अर्ज भरल्यानंतर  फोनवर मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत या संस्थेच्या भाषा विषयाच्या प्रशिक्षक श्रीमती अर्चना शिंदे या मॅडमकडून घेण्यात आली. जवळजवळ  १५ मिनिटे आम्ही बोलत होतो. त्यात त्यांनी विचारलेला एक प्रश्न मला अगदी अनोखा वाटला.  त्यांनी विचारले, तुमच्या शाळेत भाषेवर खूप चांगल्या पद्धतीने काम होते, तर तुम्ही या प्रशिक्षणासाठी का इच्छुक आहात? या प्रश्नावर आम्ही खूप चर्चा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, शिक्षक हे सतत नवीन काहीतरी शिकत असतात. त्याचा प्रत्यय आज तुमच्यासोबत बोलत असताना मला आला. ती मुलाखत हा एक वेगळाच अनुभव होता.
जुलै २०२० पासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. अर्थात, हे प्रशिक्षण ऑनलाइनच सुरू होते. त्यात संस्थेच्या भाषाविषयक प्रमुख श्रीमती उमा कोरगावकर यांच्याकडून उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले.  आठवड्यातून एक दिवस, असे महिनाभर चालू असलेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रभरातील शिक्षक सहभागी झाले होते.  त्यावेळी आम्ही शिक्षक नसून विद्यार्थीच झालो होतो. घड्याळी दोन तासांचा एक वेबसंवाद, असे एकूण चार वेबसंवाद झाले. त्यात समजपूर्वक वाचन होण्यासाठी कोणकोणती धोरणे (strategies) वापरून काम करायला हवे, ते प्रत्यक्ष आमच्यासोबत घेण्यात आले. त्यात अनुक्रमे चार  धोरणे आहेत, १) अनोळखी शब्द ,  २) तर्कावर आधारित प्रश्न ३) सहसंबंध लावणे,  ४) सारांश लेखन. कोणताही उतारा, पाठ्यपुस्तकातील धडा, गोष्ट किंवा कविता, यांचे समजपूर्वक वाचन होण्यासाठी वरील चारही गोष्टीतून विचार होणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व आम्ही समजून घेतल्यानंतर, ऑगस्ट महिन्यापासून मुलांसोबत या पद्धतीने काम करायला सुरुवात केली.
अनोळखी शब्द -  कोणताही अपरिचित मजकूर वाचत असताना त्यात अनेक शब्द नवीन असतात. नवीन शब्द म्हणजेच अनोळखी शब्द. त्याचा अर्थ काय असेल याचा विचार करणे, तो अर्थ लावत असताना मेंदूने कशाचा संदर्भ घेतला, म्हणजे अर्थ कशावरून लावला ते सांगणे. अशा प्रकारे विचार केल्यामुळे शब्दांच्या अर्थापर्यंत पोहोचता तर येतेच. तसेच, अर्थ लावण्यासाठी आपल्या अनुभवातील किंवा पाहिलेल्या गोष्टीतील कशाचा संदर्भ मेंदूने घेतला, हे पाहणे शिक्षणात खूपच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, काहीवेळेला त्या शब्दाच्या अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या संदर्भ साहित्याचा (शब्दकोशाचा, विश्वकोशाचा, गूगलवरील शब्दशोधाचा) आधारही खूप गरजेचा असतो, याची जाणीव होते. आपले आपण शोधायचे असते, याची सवय नकळत लागत जाते.
हा सराव मुलांसोबत घेत असताना, एका मुलीने दिलेली प्रतिक्रियाच पाहा ना! तिसरीच्या पुस्तकातील एका धड्यातील पुढील वाक्य मी वाचले.
उंचउंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं.
अनोळखी शब्द - शेंडा
अर्थ - टोक
अर्थ  कसा लावला - मला एखादी गोष्ट आईने दिली नाहीतर मी रागावतेत्यावेऴी आई म्हणते, ‘हिचा राग ना बाईनाकाच्या शेंड्यावरच आहे.’
या वाक्यातील ‘शेंडा’ या शब्दाचा अर्थ लावताना तिला लगेचच आपला घरातील अनुभव आठवला.
अनोळखी शब्दावर आधारित कार्यपत्रिका

तर्कावर आधारित प्रश्न - अपरिचित मजकूर वाचत असताना वाचक म्हणून काही प्रश्न आपल्या  मनात उपस्थित राहतात. ते प्रश्न दोन प्रकारचे असतात : १) असे प्रश्न की, ज्याची उत्तरे मजकुरातून सहज मिळतात.  २) असे प्रश्न की, ज्याची उत्तरे थेट मजकुरातून  मिळत नाहीत, तर मोकळेपणाने विचार करून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचावे लागते. दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांना तर्कावर आधारित प्रश्न असे म्हटले जाते. हल्ली अनेक जणांना प्रश्नच पडत नाहीत, त्यामुळे डोळे झाकून कृती केल्या जातात.  अशा प्रकारचे प्रश्न मनात येणे अतिशय गरजेचे आहे, तरच त्याच्या बहुपर्यायी उत्तरांचा विचार केला जाईल. वरील प्रकारे विचार केल्यामुळे मुलांकडून तर्कावर आधारित प्रश्न येतील. त्याची उत्तरे मोकळेपणाने विचार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.  यामुळे मोकळेपणाने विचार करण्याची वृत्ती अंगी बाणवली जाईल, हे प्रकर्षाने दिसून आले.
चला तर मग आपण प्रत्यक्षच बघू या, मुले कसा विचार करतात ते. तिसरीच्या पुस्तकातील एका धड्यातील पुढील वाक्यावर मुलांनी विचारलेले प्रश्न बघा.
हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर!
राही - पतंग तिला कुठपर्यंत नेऊ शकतो?
आयुष - पतंगाने तिला उचलून नेले तर ती काय-काय बघू शकेल?
सानवी -  पतंग कसा बरं तिला उचलू शकतो?
पतंग तिला उचलून नेतो आहेहे पाहून जमिनीवरील लोकांना काय वाटेल?
तन्वेश - त्या धड्यातील मनुलीच्या मनात का बरे असे आले असेल की, पतंग मला उचलून घेऊन गेला तर?
दिव्या - पतंगाने मनुलीला नेल्यावर तिथेच ठेवले तर काय होईल?
अर्णवी - पतंगाने तिला उचलून नेले, तर ती पतंगाच्या अंगावर बसेल की त्याची शेपूट धरेल?
तर्कावर आधारित कार्यपत्रिका
 
सहसंबंध लावणे - अपरिचित मजकूर वाचत असताना त्याचा सहसंबंध वाचकाने स्वत:शी म्हणजे स्वानुभवाशी लावणेमजकूराचा मजकुराशी म्हणजे वाचलेल्या पुस्तकाशी लावणे व सभोवतालच्या जगाशी लावणेअशा प्रकारे सहसंबंध लावल्यामुळे स्वानुभव जागृत होतात. वाचलेले पुस्तक आणि त्यातील त्या संदर्भातील मजकूर आठवला जातो. तसेच, आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधून त्याची नोंद मेंदूकडून नकळत घेतली जाते.
चटकन मला एक उदाहरण आठवले, ते तुम्हांला सांगावेसे वाटते. तिसरीच्या पुस्तकातील ‘शेरास सव्वाशेर’ या धड्याच्या संदर्भात गप्पा करत असताना, त्या धड्यातील वाक्यांचा किंवा शब्दांचा सहसंबंध लावत असताना, एक मुलगी म्हणाली कीया धड्यात ज्याप्रमाणे उंदराने करामत केली आहेतशीच एक मांजरीची गोष्ट दुसरीच्या वर्गात असताना सानिकाताईंनी वाचून दाखवली होतीते मला आठवलेअशा प्रकारे कधीतरी, कोणीतरी वाचून दाखवलेल्या व स्वत: वाचलेल्या गोष्टीसुद्धा मुलांना आठवत असतात. त्याचा संदर्भ मुले लावत असतात.
सहसंबंध लावणे - कार्यपत्रिका

सारांश सांगणेलिहिणे - सारांश लेखन म्हणजे एखाद्या कथेची वा परिच्छेदाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊन, स्वत:च्या शब्दात मांडणे. हमहत्त्वाच्या वाक्यांशावर भर, स्वत:च्या शब्दात मांडणी, क्रमबद्धता हे सारांश लेखनात महत्त्वाचे घटक आहेत. या प्रशिक्षणात दोन पद्धतीने सारांश लेखनापर्यंत पोहोचणे कसे सोपे आहे, हे पाहता आले.  पद्धत एक : सुरुवात – मग – नंतर – शेवटी. या पद्धतीत मजकुरातील महत्त्वपूर्ण वाक्यांची क्रमवार मांडणी स्वत:च्या शब्दांत करणे अतिशय सोपे झाले. पद्धत दोन : कोकापम्हत्या ´कोणीतरी होतं , काहीतरी हवं होतं, ण, म्हणून मग, त्यानंतर आता. या पद्धतीत नेमकेपणाने सारांश स्वत:च्या शब्दात मांडता येईल, इतपत वाचकाची समज तयार होते. सारांश लेखनाच्या या दोन कार्यपत्रिका पाहिल्या की ते आपल्या लक्षात येईल.
पद्धत एक : सुरुवात – मग – नंतर - शेवटी

पद्धत दोन : कोकापम्हत्या ´कोणीतरी होतं , काहीतरी हवं होतं, ण, म्हणून मग, त्यानंतर आता
ही चार धोरणे (strategies) वापरून कोणत्याही अपरिचित मजकुराचे समजपूर्वक वाचन होते हे अनुभवले.

माझ्याकडे तेव्हा इयत्ता तिसरीचा वर्ग होता. नव्याने घेत असलेल्या प्रशिक्षणातील सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी मी आमच्या शिक्षक सभेत सांगत होते. आमच्या शाळेत मुलांना मोकळेपणाने विचार करण्याची व  मांडण्याची सवय आहे.  त्यामुळे मुले या पद्धतीने काम कसे करतात, हे उत्सुकतेने पाहण्याच्या दृष्टीने ऑनलाइन पाठाला शाळेतील सर्व ताई व  आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शिरोडकर असायच्या. काही वेळेला आमच्या प्रशिक्षक अर्चना मॅडमसुद्धा असायच्या. वेगळ्या पद्धतीने भाषेचे धडे व कविता समजून घेणे हे एक निमित्त असले तरी, पाठ बघितल्यानंतर आमच्यात होणाऱ्या चर्चेत मुलांनी कसा प्रतिसाद दिला, मुले कसा विचार करू शकतात, तसेच एखाद्या  मुलाने कसे वेगळे प्रश्न विचारले, शिक्षक म्हणून आपला प्रतिसाद तेव्हा कसा महत्त्वपूर्ण आहे,  हे मुद्दे यायचे.  हीच  विचारांची देवाणघेवाण शिक्षकांमध्ये झाल्यामुळे आपण जे काम करतो आहोत, त्याची अधिकाधिक स्पष्टता शिक्षक म्हणून आपल्याला यायला लागते.
हे प्रशिक्षण घेत असताना, किंबहुना मुलांसोबत काम करत असताना, यात शिक्षक म्हणून आपल्याला काय नवीन समजून घ्यायला मिळाले, मुलांना या सर्व प्रक्रियेतून काय मिळणार आहे, याचा सतत मनात विचार येत होता.  खरंच एक अमूल्य असा विचार यातून पोहोचवला गेला की, भाषेतील कोणतेही साहित्य हे फक्त प्रश्नांची उत्तरे लिहिण्याइतपत मर्यादित नाही, तर आपल्या जीवनातील भाषेचे स्थान हे त्यातील आशयाचा संदर्भ व आपले अनुभव यांच्याशी खूप जोडले गेलेले आहे. आमच्या शाळेत सुद्धा यातील पहिल्या दोन धोरणांचा (strategies)  वापर आम्ही करत होतो. परंतु, समजपूर्वक वाचन होण्यासाठी ही चारही धोरणे किती आवश्यक व महत्त्वाची आहेत, हे लक्षात आले. वर्गात त्यानुसार शिकवताना अतिशय छान वाटत होते. मुलांचे वेगवेगळे प्रतिसाद येत होते. मुले अधिकाधिक विचार करू लागली आहेत, हे कळत होते.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुलांसोबत असे काम झाले. दिवाळीच्या सुट्टीआधी ‘सीखें’ या संस्थेकडून मुलांना सोडवण्यासाठी कार्यपुस्तिकासुद्धा देण्यात आली.  भाषेच्या पाठांचे असे काम मार्च महिन्यापर्यंत झाल्यानंतर, त्याचे ‘सीखें’ या संस्थेतर्फे ऑनलाइन प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आले. त्यात मुलांच्या कामाचे नमुने प्रदर्शित करण्यात आले. मुलांनी अशा प्रकारे काम करत असताना काय-काय समजून घेतले, त्याची मांडणी करण्याची संधीसुद्धा मुलांना मिळाली.
ती मुले आता चौथीत आहेत. मीच त्यांची वर्गशिक्षिका असल्यामुळे मुलांमध्ये वरील पद्धत किती झिरपली आहे, समजपूर्वक वाचन त्यांना कितपत जमू लागले आहे,  ते त्याचा कसा वापर करत आहेत, हे पाहायला मिळते आहे. समजपूर्वक वाचन हे आपल्याला फक्त भाषेतच करावे लागते असे नाही, तर परिसर अभ्यासातील आशय वाचत असताना देखील करावे लागते. त्याची खूप चांगली मदत मुलांना होते आहे, किंबहुना त्यांना त्याची सवयच लागली आहे, असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे या प्रशिक्षणातून  शिक्षक म्हणून मला व मुलांना खूप काही शिकायला मिळाले आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचन करण्याची एक खूप मोठी ताकद मिळाल्यानंतर व अशा पद्धतीने समजपूर्वक वाचन झाल्यानंतर वाचनाची गोडी तर अधिकाधिक लागेलच. तसेच, ते वाचन खूप अर्थपूर्ण होईल यात शंकाच नाही. जीवनाची हीच खरीखुरी ताकद प्रवाहातून नावेप्रमाणे पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल.
सुचित्रा जीवन वावेकर
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.) 
                        

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631777865.jpg [postimage] => upload_post-1631777865.jpg [userfirstname] => Suchitra [userlastname] => Wavekar [post_date] => 16 Sep 2021 [post_author] => 6174 [display_name] => सुचित्रा जीवन वावेकर [Post_Tags] => प्रयोगशील शिक्षण, मराठी शाळा, भाषा प्रयोग, सुचित्रा वावेकर, डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [840] => Array ( [PostID] => 13975 [post_title] => स्वरसम्राज्ञी!! [post_content] => [post_excerpt] => मी पंडितजींना म्हणालो होतो की जेव्हा कधी दीदींचे रेकॉर्डिंग असेल त्यावेळी मला सांगा. मी तेथे येईन. [post_shortcontent] =>

रात्रीचे पावणे अकरा वाजलेले. तारीख होती १० ऑक्टोबर २००९. पुस्तक वाचता वाचता झोपी जाण्याची माझी तयारी झालेली. इतक्यात मोबाईल वाजला. विशिष्ठ रिंगटोन लावलेला असल्याने तो फोन कुणाचा आहे हे कळण्यास मला वेळ लागला नाही. पलीकडून पंडित हृदयनाथ मंगेशकर बोलत होते. पंडितजी म्हणाले,  “ पाकणीकर, मी आत्ता दीदीला तुमच्या कॅलेंडरची थीम सांगितली. तिला आवडलीय. तिनं तुम्हाला १४ तारखेला तिच्या रेकॉर्डिंगला बोलावलंय. तुम्ही तिचे त्यावेळी फोटो काढू शकता.” त्यांचं हे वाक्य ऐकून मला अतिशय आनंद झाला. कारण या फोटोसेशनमुळे माझी दोन वर्षांची प्रतीक्षा संपणार होती. मंगेशकर कुटुंब हे एक असे कुटुंब आहे की त्याच्या तीन पिढ्या संगीतात आहेत. आणि ही पाच भावंडे तर भारतीय सिनेसंगीतावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करीत आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/567bd791-b983-416b-a51b-2ec06730a861.jpg [postimage] => /2019/09/567bd791-b983-416b-a51b-2ec06730a861.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Sep 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => सोशल मिडीया,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [841] => Array ( [PostID] => 23180 [post_title] => मराठी माणसाचा बुद्धिवाद [post_content] => [post_excerpt] => जर ब्राह्मणांत बुद्धी असती तर नवयुग निर्माण करण्याचा मोका त्यांना लाभला होता. पण पुढे जाणे तर राहोच, आम्ही शंभर वर्षांत पांचशें वर्षे मागे हटण्याची करामत करून दाखविली! [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५७ 

अहंकार, अस्मिता ही व्यक्ती वा समाज किंवा राष्ट्र यांतील प्रवर्तक कारणे असतात. मराठ्यांना बुद्धीपेक्षा आचाराकडे जासत् लक्ष पुरवावेसे वाटते. याला सुशिक्षित माणसेही अपवाद नाहीत. उदाहरणार्थ, समाजशास्त्रज्ञ डॉ. इरावतीबाई कर्वे यांचे विचार पाहा. त्यांनी आपल्या एका लेखाला ‘मराठ्यांचा मठ्ठपणा’ असे संमतिपूर्ण शीर्षक दिलेले आढळते. “देवा, मारुतिराया, मराठ्यांना आणखी थोडे मठ्ठ कर रे” अशी प्रार्थना करताना त्या आढळतात. मराठी मनाचे त्यांनी केलेले विश्र्लेषण विश्र्वविद्यालयांतील पंडितांनाही आवडले असावे. कारण हे विवेचन असणारा लेखसंग्रह युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला दिसतो. उघड उघड व्यावहारिक फायदा असणार्या गोष्टी महाराष्ट्रीय माणूस बुद्ध्या कशा टाळतो याचे बाईंनी दिलेले उदाहरण सत्यच आहे. पण बुद्ध्या केलेली गोष्ट बुद्धिवादाची निदर्शक दिसत नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630331598.jpg [postimage] => upload_post-1630331598.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Sep 2021 [post_author] => 2263 [display_name] => त्र्यं. शं. शेजवलकर [Post_Tags] => मौज, इतिहास, समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [842] => Array ( [PostID] => 12247 [post_title] => मोटाभाईंच्या कपाटातला जिन [post_content] => [post_excerpt] => कोणता आमदार कधी पळवला आणि त्याचं लोकेशन काय आहे, ह्याचं रिमाईंडर तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही विसरणार नाही. [post_shortcontent] =>

सततच्या राजकारणाचा कंटाळा येऊन एक दिवस मोटा भाई आरामात सोफ्यावर बसले होते. समोर ढोकळ्याची प्लेट होती. त्यावर त्यांच्या आवडती हिरवी चटणी होती. ग्लास मध्ये मस्त कोथिंबीर घातलेलं थंड ताक होतं. टीव्हीवर त्यांचा आवडता 'एन्काउंटर शंकर' सिनेमा चाललेला होता. खोलीत शांतता होती. पण त्या खोलीतल्या एका कपाटातून सारखे खुसपुस आवाज येत होते. फाईली खाणाऱ्या उंदारांपैकी कोणीतरी आपल्या कपाटात घुसला असावा, असा विचार मोटा भाईंच्या मनात आला. पण थकवा इतका आला होता, की सोफ्यावरून उठण्याची इच्छाच होत नव्हती.

पण हळूहळू आवाज वाढायला लागला. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात घेऊन मोटा भाई उठले आणि त्यांनी ते कपाट उघडलं.

त्यातून एक उंचपुरा, दाढी-केस वाढलेला, जरा आक्राळ-विक्राळ दिसणारा माणूस बाहेर आला. मोटा भाई दचकलेच. भूत-पिशाच्च वगैरे गोष्टींवर आधी त्यांचा विश्वास नव्हता. पण गेल्या महिन्यातच पिंपळाच्या झाडावरील तीन पिशाच्च त्यांना बघून पळून गेली होती.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/tt.png [postimage] => /2019/07/tt.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Sep 2021 [post_author] => 2554 [display_name] => अपूर्व कुलकर्णी [Post_Tags] => विनोद,सोशल मिडीया, अपूर्व कुलकर्णी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [843] => Array ( [PostID] => 23195 [post_title] => गोडी काडी [post_content] => [post_excerpt] => ‘युक्तीतली शक्ती ओळखण्यासाठी शक्ती वापरा’ ही अथेन्स प्रांतातील ग्रीक म्हण लक्षात ठेव.” [post_shortcontent] =>

गोडी काडी म्हणजे नक्की काय हे अन्वयला माहीत नव्हतं. मग त्याला त्याचा अर्थ कसा कळला?
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631466805.jpg [postimage] => upload_post-1631466805.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 15 Sep 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [844] => Array ( [PostID] => 7116 [post_title] => कोकणची म्हातारी [post_content] => [post_excerpt] => खरं तर मेडिसिनचं एक लेक्चर हे ओपीडी या विषयांवर ठेवायला हवं [post_shortcontent] =>

कोकणातले माझे वयोवृद्ध पेशंट्स हा फारच भन्नाट प्रकार आहे. बऱ्याचदा एकटी आजी, एकटे आजोबा किंवा असं जोडपं हे सतत तणावाखाली असतात. घरी सोबतीला कोणी नाही. मुलं, सुना, नातवंडं मुंबईला. राती माझा काय झाला तर कोणाक समजूक तरी व्हया ही धास्ती सतत मनात घेऊन हे म्हातारे जीव रात्र ढकलत राहतात. शेजारच्या घरातल्या कोणाक तरी रात्री वांगडाक झोपूसाठी ते शोधत असतात. पैसे देऊन तरी सोबतीला कोणी रात्री भेटेल का याचा विचार करीत असतात. अशा घरी मी संध्याकाळी कधी गेलो की फार उदास होतो. पडवीत एक ४० चा दिवा लागलेला असतो. त्या पिवळ्या प्रकाशात घरातल्या वाशांवर खडूनं लिहून ठेवलेले सुविचार असतात. गेलेल्या म्हाताऱ्यांचा कुंकू लावलेला फोटो असतो. झिलानं हौसेनं बसवलेल्या सीलिंग फॅनच्या पात्यावर पिवळा रंग आणि जळमटं असतात. म्हातारीला त्या पंख्याची गरजच नसते. झील आल्यावरच तो पुसला आणि लावला जातो. जमीन सारवायची ताकद म्हातारीत उरलेली नसते. आतल्या चुलीवर भात शिजत असतो. म्हातारी सकाळी पेज करते. दुपारी डाळभात आणि रात्री भातडाळ. महिनोन्महिने हेच असते. कधीतरी शेजारची मच्छीची आमटी पाठवते. म्हातारी फार तर बटाटय़ाची भाजी, काळ्या वाटाण्याचे सांबार बदल म्हणून खाते. काळी लाकडी पेटी असते. इलेक्ट्रिक बोर्डावरच्या वायरी म्हातारीइतक्याच जुन्या असतात. एक खाट असते, त्यावर म्हातारी कधीच झोपत नाही. म्हातारे गेल्यापासून ती रिकामीच आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/58633293_2038601069582585_1221686204545870116_n.jpg [postimage] => /2018/12/58633293_2038601069582585_1221686204545870116_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Sep 2021 [post_author] => 335 [display_name] => डॉ. मिलिंद कुलकर्णी [Post_Tags] => समाजकारण,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [845] => Array ( [PostID] => 22119 [post_title] => फोटो [post_content] => [post_excerpt] => विचारांत शुद्धता पावित्र्य आले की फोटो कोणते कोठे लावावे हे ध्यानात येते [post_shortcontent] =>

अंक : एकता, पौष १८७८  म्हणजे  १९५६  

[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/Photo.jpeg [postimage] => /2020/10/Photo.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Sep 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => कथा,एकता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [846] => Array ( [PostID] => 23196 [post_title] => शाळा सुरू कराव्यात, कारण... [post_content] => [post_excerpt] => शाळा बंद असताना शिकवायचे कसे?' हा प्रश्न सतावू लागला. [post_shortcontent] =>

कोरोनाकाळात बंद झालेल्या शाळा दीड वर्ष होऊनही सुरू व्हायची कोणतीही शक्यता दिसत नाहीये.  त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यांवर काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. शहरी भागात ऑनलाइन शाळा सुरू असल्यामुळे मुलांचे होणारे नुकसान काही प्रमाणात भरून काढता येतेपरंतु ज्या भागांत ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहेअशा भागांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानामुळे चिंतित झाले आहेत.  अशाच अस्वस्थतेतून ढोमाचीवाडीसिन्नरनाशिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अर्चना अरविंद पगडाल या त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांची आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनाची नोंद अत्यंत तळमळीने या लेखातून करतायत.
‘शाळा’ हा शब्द उच्चारला तरी लगेच आपल्याला खडू-फळा, शिक्षक, शाळेत बागडणारी मुले, अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येत असत. पण, आज  कोरोना महामारीने सगळं समीकरण बदलवून टाकले आहे.
आम्हा शिक्षकांसाठी शाळा सुरू असताना, मुलांना शिकवणे, त्यांना लिहिता-वाचता यावे यासाठी विविध प्रयोग करणे, गणिती क्रिया समजण्यासाठी विविध युक्त्यांचा अवलंब करणे, कृतीतून अध्यापन करणे, मुलांचा सराव करून घेणे, उपक्रम राबविणे, मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करणे, या सगळ्यांमध्ये एक आनंद होता. मुलांना समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, आत्मविश्वास पाहून प्रत्येक प्रामाणिक शिक्षकाला एक आत्मिक समाधान मिळत होते. पण, कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागले व शाळाच बंद झाल्या आणि आम्हा शिक्षकांपुढे एक नवीन आव्हान निर्माण झाले. जर मुले शाळेत आली नाहीत तर त्यांना शिकवणार  कसे? मुलांना समजणार कसे? प्राथमिक शाळेत मुलांचा पाया कच्चा राहिला तर पुढे जाऊन त्यांना कसे वाचता-लिहिता येईल? असे अनेक प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाले. आणि मुलांना शिकवता येत नाही याची खंत मनात सलू लागली.
शहरातल्या शाळेतील शिक्षकांपेक्षा खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर शिकवणाऱ्या आम्हा जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांपुढे वेगळे आव्हान निर्माण झाले. वाड्यावस्त्यांवरील आदिवासी पालकांची शिक्षणाविषयी असलेली उदासीनता, भौतिक सुविधांचा अभाव, अशिक्षितपणा, बिकट आर्थिक परिस्थिती या सर्वांमुळे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
माझ्यासारख्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणार्‍या अनेक शिक्षकांना 'जी मुले केवळ शाळेत आल्यावरच दप्तर उघडतात, अशा मुलांना शाळा बंद असताना शिकवायचे कसे?' हा प्रश्न सतावू लागला. मी ज्या भागात शिकवते, तेथील पालक आदिवासी समाजातील, मोलमजुरी करणारे, शेती वाट्याने करून उदरनिर्वाह करणारे, बहुतांश पालक लिहिता-वाचता न येणारे आहेत. ते शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देईनासे  झाले आणि मुलांचे अधिकच शैक्षणिक नुकसान होऊ लागले.
या काळात आधुनिक तंत्रज्ञान शिक्षकांच्या मदतीला धावून आले. माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी  तंत्रस्नेही बनून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली. गूगल फॉर्मवर प्रश्नपत्रिका तयार करणे, काईन मास्टरमध्ये व्हिडिओ बनवणे, गूगल मीट, झूम, व्हिडिओ कॉलिंग यांद्वारे अध्यापन करणे, असे अनेक मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. आणि काही अंशी का होईना मुलांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. यासाठी आम्ही पालकांच्या भेटी घेतल्या, पालकांचे व्हॉट्सअॅप नंबर मिळवले, शाळेचे  व्हॉट्सअॅप ग्रूप बनवले. परंतु, काही पालकांकडे अँड्रॉइड फोन नव्हते, अशा मुलांचे शेजारीपाजारी राहणाऱ्या मुलांसह गट बनवले. तसेच, शक्य होईल तसे ‘डोनेट अ डिवाइस’ मोहिमेअंतर्गत त्यांना अँड्रॉइड फोन मिळवून देण्यास मदत केली. पालकांना सध्याची परिस्थिती, शिक्षणाचे महत्त्व आणि आमचा नाइलाज, अशा अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. मुलांना दररोज अध्ययनासाठी  स्वयंअध्ययन कार्डांचे  वाटप केले. दैनंदिन कार्डे कशी सोडवायची हे समजावे म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग करून प्रश्न समजावून सांगितले. त्या संदर्भातील यूट्युब, दीक्षा ॲप, झेडपी लाइव्ह एज्युकेशन, या लिंक्स मुलांना पाठवल्या. मुलांशी झूम मीटिंग, व्हिडिओ कॉलिंग यांद्वारे संपर्क साधला. सतत पाठपुरावा केल्यानंतर मुले केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवू लागली व व्हॉट्सअॅपवरच आम्ही अभ्यास तपासून पुन्हा अभिप्राय देऊ  लागलो. परंतु, यात अनेक अडचणी येत होत्या. पालक दिवसभर घरी  नसल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सहानंतर संपर्क साधावा लागत असे. त्यातही या ऑनलाइन शिक्षणात अनेक मर्यादा येत आहेत‌‌. पालकांकडे कधी नेट कनेक्टिव्हिटी तर कधी नेट पॅक नसतो.  शिक्षक प्रत्यक्ष समोर नसल्याने मुले  पूर्णपणे शिकण्याकडे लक्ष देत नाहीत, काही वेळेस मोठ्या भावा-बहिणींकडून घरचा अभ्यास पूर्ण करून घेतात. त्यामुळे मुलांना कितपत समजले, हे शिक्षकांना समजणेही कठीणच होते. आता लॉकडाऊन संपला तरीसुद्धा शाळा बंदच असल्याने, ऑनलाइन अध्यापनाबरोबरच मुलांच्या गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.शासनाने सुरू केलेले ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’, स्वाध्याय उपक्रम’मुलांकडून करून घेण्याचा प्रयत्न केला.


असे अनेक प्रयत्न करूनही मुलं ज्या गतीने शिकली पाहिजेत. त्या गतीने शिकत नाहीयेत. कारण, कोणतीही नवीन गोष्ट आत्मसात करण्यासाठी तशी वातावरणनिर्मिती आवश्यक असते, ती वातावरणनिर्मिती घरी उपलब्ध होऊ शकत नाही. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त नुकसान पहिलीला प्रवेश घेतलेल्या नवीन मुलांचे झाले. वाड्या-वस्त्यांवरील नव्याने पहिलीला दाखल झालेल्या मुलांना हात धरून गिरवायला शिकवायला लागते, वाचन-लेखनाचा खूप सराव करून घ्यावा लागतो, तेव्हा कुठे ती मुले तयार होतात. तसेच, इयत्ता  दुसरीच्या पुढील मुलेही सराव न राहिल्याने शिकलेला अभ्यास विसरू लागली आहेत आणि मुलांचे खूप शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत मनाला सतावतेय. त्यामुळे सन २०२१ -२२ च्या शैक्षणिक वर्षात शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मी व माझ्या जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षक बंधू-भगिनींनी ऑनलाइन, गृहभेटी मार्गदर्शनाबरोबरच, स्थानिक परिसरात कोरोनाचे रुग्ण नसल्याची खात्री करून, पालकांची परवानगी घेऊन ओट्यावरील शाळा, शेतातील शाळा, मंदिरातील शाळा  सुरू केल्या आहेत. मुलांचे गट करून मास्क-सॅनिटायझर देऊन, सामाजिक आंतर पाळून रोज दोन-तीन तास शिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुले शिकायला लागल्याचे काहीएक समाधान वाटू लागले आहे. शासनानेही आता सर्वच शाळा सुरू करायला पाहिजेत, नाहीतर मुलांचे अधिक नुकसान होत जाईल. आणि ते होऊ नये अशी आम्हा शिक्षकांची मनस्वी इच्छा आहे.
अर्चना अरविंद पगडाल
(लेखिका ढोमाचीवाडी, सिन्नर, नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631518542.jpg [postimage] => upload_post-1631518542.jpg [userfirstname] => Archana [userlastname] => Pagdal [post_date] => 13 Sep 2021 [post_author] => 6172 [display_name] => अर्चना अरविंद पगडाल [Post_Tags] => मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोरोना काळातील शिक्षण, आर्चना पगडाल, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [847] => Array ( [PostID] => 13499 [post_title] => एकाच नाण्याच्या दोन बाजू [post_content] => [post_excerpt] => काळ्याभोर केसांचं कौतुक आपल्याला असतंच पण किंचित रुपेरी कड आल्याशिवाय वर्गात बोलायला आपल्यालाही आत्मविश्वास येत नसावा. [post_shortcontent] =>

आपण सकाळी धावत पळत कॉलेजला पोचतो. लक्षातच नसतं आज शिक्षक दिन वगैरे आहे. अर्ध्या वाटेत पावसाने गाठलेलं असतं. आधीच उशीर त्यात पाऊस असं चरफडत आपण गाडी साईडला घेतो. डिकीतून रेनकोट काढून अंगावर चढवतो. तोपर्यंत बरंचसं भिजलेलं असतोच. तसंच कॉलेजमध्ये पोचतो. बाहेर हवा कुंदच असते. आपण लॅपटॉप लावतो. लॉग इन करतो. लेक्चरच्या नोट्स काढायला घेतो. एकंदर दिवसाचं मीटर चालू होतं दुपारी मुलं बोलवायला येतात. सगळ्या शिक्षकांना खाली हॉलमध्ये एकत्र जमायचं आमंत्रण असतं. मग छान छोटासा एक कार्यक्रम होतो. एखाद दुसरे गेम्स टीचर्सना पण खेळायला लावले जातात.आदबशीर मस्करी केली जाते. मित्रत्वाचं नातं असतं पण गळ्यात हात टाकण्याची आगाऊ धिटाई नसते. सगळा कार्यक्रम लाघवी असतो. मग रीतसर एखाद दुसरी शिक्षक किती छान अशी कविता सादर होते. केक कापला जातो. वेफर्स,केक, समोसा अशी एक डिश सर्व्ह होते. एकूणच सगळ्या कार्यक्रमाचा जीव तासाभरापेक्षा जास्त नसतो. पण त्यामागची मनापासून घेतलेली मेहनत जाणवते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/1504618351116_orig.jpg [postimage] => /2019/09/1504618351116_orig.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Sep 2021 [post_author] => 1734 [display_name] => प्राजक्ता काणेगावकर [Post_Tags] => सोशल मिडीया,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [848] => Array ( [PostID] => 23194 [post_title] => मोहक शिकारी [post_content] => [post_excerpt] => सर्वसाधारणपणे जिथल्या मातीत पुरेशी पोषणमूल्ये नसतात, आम्लाचे प्रमाण जास्त असते आणि पाणथळ भाग असतो, तिथे वाढताना दिसतात. कीटकांना मारून त्यांच्यातील नायट्रोजन मिळवत असल्याने या वनस्पती अशा परिसरात सहज वाढू शकतात. एकिकडे मानवी अतिक्रमण, अधिवासाची हानी यामुळे कीटकभक्षी वनस्पती धोक्यात आलेल्या असतानाच दुसरीकडे त्यातील काही जाती मात्र ‘टिश्शू कल्चर’ तंत्रज्ञानामुळे हौशी लोकांना आपल्या बागेत लावायला सहज मिळताना दिसतात. विशेषतः परदेशातील ‘व्हिनस ट्रॅप’ ही कीटकभक्षी वनस्पती अशा प्रकारे नर्सरींमध्ये विक्रीला उपलब्ध असते. [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं सदर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631466348.jpg [postimage] => upload_post-1631466348.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 12 Sep 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [849] => Array ( [PostID] => 13605 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ६ [post_content] => [post_excerpt] => चॉकलेट सँडविच पलीकडच्या आयुष्यातले अनेक प्रश्न या गणेशोत्सवाने दोघांसमोर मांडले होते. त्याची उत्तरं दोघांना शोधायची होती. [post_shortcontent] =>

दांडेकर आणि इनामदार घराण्यातील गौरी आणि गणपती काल शिरले. यावर्षीचा गणपती इतरांसाठी नेहमीसारखाच असला तरी शार्दूल आणि ओवीसाठी तो विशेष होता. खरंतर या सात दिवसात गणपतीसमोर जे काही विशेष 'दिवे लावले होते')ते फक्त त्या दोघांनाच माहिती होते. पण या दोघांनी या सात दिवसात फक्त भविष्याचा अंदाज घेतला. हा अंदाज कसा आणि किती आला हाही खरा एक प्रश्नच होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे दांडेकर अगदी पाकात मुरलेल्या चिरोट्यांसारखे पुणेकर होते. त्याचा त्यांना' जाज्वल्य अभिमान' होता. बाहेरून पुण्यात आलेल्या सगळ्या लोकांनी पुणं सडवलं या सार्वत्रिक समजात यांचाही होकार होताच. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [postimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => समाजकारण,कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [850] => Array ( [PostID] => 13603 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ५ [post_content] => [post_excerpt] => नात्याचं नाव बदललं की सगळं बदलतं असं ओवी का म्हणत होती याचा त्याला उलगडा झाला. [post_shortcontent] =>

इनामदारांचा कारभार अगदी देशस्थी पद्धतीचा होता. एक तर घराणं खूप मोठं, त्यात सगळ्या गोष्टींची प्रचंड हौस, गौरी गणपतीला तमाम इनामदार मंडळी पुण्यात येत असत. सातही दिवस गप्पांचे फड, भरपूर काम, संपूर्ण परिसर दणाणून सोडणार्या आरत्या, जागरणं खाणं हे सगळं वर्षानुवर्षे चालत होतं. हे वर्षही त्याला अपवाद नव्हतंच. शार्दूल ची सगळे चुलत,आत्येभावंडं यावर्षीही आली होती. त्यातली काही पुण्यात राहायची, काही सातारला तर काही कोल्हापूरला राहायची. पुण्यात राहणार्‍या लोकांबद्दल पुण्याबाहेरच्या लोकांना विशिष्ट प्रकारचा हेवा असतो. तसा तो इनामदारांकडे सुद्धा होता. प्रत्यक्ष बोलण्यात जाणवत नसलं तरी वागण्याबोलण्यातून कळायचं. पुणेकरांची चेष्टा करणं हा इनामदारांचा आवडता उद्योग होता. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [postimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => समाजकारण,कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [851] => Array ( [PostID] => 13601 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ४ [post_content] => [post_excerpt] => यावर्षीच्या १४ फेब्रुवारीला ती दोघं झेड ब्रिज वर टाईमपास करत उभे होते. आजुबाजुच्या युगुलांच्या प्रेमाला बहर आला होता. [post_shortcontent] =>

बराचवेळ ओवी पलंगावर पडून होती. काहीवेळाने तिला झोप लागली. एक दोन तासानंतर ती अचानक दचकून जागी झाली तेव्हा सगळीकडे निजानिज झाली होती. तिने मोबाईल उघडला तेव्हा शार्दूलचे आठ मिस कॉल आणि पंधरा मेसेज दिसले. तिने शार्दूलला फोन लावला. पूर्ण रिंग वाजण्याआधीच त्याने तो उचलला. “कुठे होतीस तू? किती फोन करतोय मी तुला” “अरे डोळा लागला होता.” ओवी जांभयी देत उत्तरली. “काय गं? तब्येत वगैरे बरी आहे ना?” “हो रे. बरी आहे. खूप थकवा आलाय आणि खूप टेन्शन आलंय.” “वेडाबाई टेन्शन कसलं घेताय एवढं. फक्त घरी यायचंय.” “हे फक्त घरी येणं नाही. त्याला किती बाजू आहेत हे कळतंय का तुला?” “अगं ते काही समाजशास्त्र आहे का त्याला अनेक बाजू असायला? ते फक्त शास्त्र आहे"असं म्हणून तो स्वत:च हसायला लागला.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [postimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [852] => Array ( [PostID] => 23192 [post_title] => कला आणि भाषा [post_content] => [post_excerpt] => ‘कला आणि भाषा’ या विषयाचा स्वातंत्र्योत्तर अवकाश कसा असेल, हे खरे तर, त्यामुळे स्पष्ट झाले. [post_shortcontent] =>

“पोकळीला मानवाने दिलेला आकार म्हणजे एक अवकाश ठरत असतो. भारतीय संस्कृती प्रामुख्याने अवकाश निर्मितीशी, अवकाश पूजेशी संबंधित होती. कुठलीही नवी चांगली गोष्ट करायची झाली तर नवनिर्मितीसाठी असणारा अवकाश प्रथम ओळखावा लागतो. त्यावर औचित्य – सौंदर्य साधणाऱ्या पुनर्मांडणीचे संस्कार (डिझाइन स्ट्रॅटेजीचे संस्कार) करावे लागतात. राष्ट्र उभारणीच्या बाबतीतही ही गरज पूर्ण व्हावी लागेल. याचे भान भारतीय भाषांत आणि कलाक्षेत्रात कितीसे होते? म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी! मौखिक – लिखित भाषेचा विकास भारतात नृत्य-नाट्य-चित्र-प्रतीक भाषांच्या सोबतीने घडला. सर्व कलांचा विकास नादब्रह्माच्या सोबतीने झाला! आणि भाषा काय, कला काय आणि सभ्यता काय, सर्वांचे मूळ मानवी मनाच्या गाभाऱ्यावर माणसाचा संतुलन ताबा किती, यावरच अवलंबून असते.” सांगतायत लेखक रवी परांजपे -
‘सर्जनशील बुद्धिप्रामाण्यातून नवे ज्ञान-तंत्रज्ञान आणि सर्वांगीण विकास’ हा मानव जातीच्या प्रगतीचा मार्ग आजवर तरी बदलू शकलेला नाही. सदर प्रवासात अगदी हजारो वर्षांपूर्वीच्या मुळारंभापासून या ना त्या स्वरूपाची भाषा त्या शाश्वत मार्गाला सोबत करत आली आहे. खूप पुरातन काळी, जेव्हा मौखिक भाषा माणसापाशी नव्हती, तेव्हा तिचे स्वरूप नृत्य-नाट्य भाषेसारखेच असणार. एकमेकांशी होणारा संवाद हा स्पर्श, हात-वारे; इतर देहबोली आणि चेहऱ्यावरील भावदर्शनातून घडत असणार, हे उघड आहे. त्यातच पुढे केव्हातरी कंठध्वनीच्या चढउतारांनाही जागा लाभली असेल, तर आश्चर्य नको वाटावयास. या साऱ्या भाषासोबतीत कमी होती ती चित्रभाषेची. पण, त्यासाठी भारतात तरी भीमबेटका गुंफाचित्रांचा काळ यावा लागला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631164817.jpg [postimage] => upload_post-1631164817.jpg [userfirstname] => Ravi [userlastname] => Paranjpe [post_date] => 09 Sep 2021 [post_author] => 6170 [display_name] => रवी परांजपे [Post_Tags] => भाषाशास्त्र, कला, रवी परांजपे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [853] => Array ( [PostID] => 23188 [post_title] => चंद्र इतका लाडका का? [post_content] => [post_excerpt] => चंद्राच्या आईबाबांनी ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. “तू तुझा कठोर स्वभाव सोडून सौम्य झालास. सज्जनांकडून तुला नेहमी आदर, प्रेम मिळेल. महिन्यातून एकदा तुझे पूर्ण मुखकमल सर्वांना दिसेल. त्या दिवशी तर सर्वजण तुझे खूप कौतुक करतील.” तिरप जिह्यामधल्या वांचो समाजाची श्रद्धा आहे की, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांना चंद्राचं कौतुक वाटण्याचं कारण याच गोष्टीत आहे! [post_shortcontent] =>

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य. भारतात ·¤सर्वांत âêआधी या राज्यात सूर्य उगवतो. फार निसर्गरम्य प्रांत आहे हा. आपल्या मासिकात अधूनमधून अरुणाचल प्रदेशातील लोककथा प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सुंदर प्रांतातील लोकांचे जीवन, त्यांची विचारसरणी, भावना या कथांमधून समजतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630904480.jpg [postimage] => upload_post-1630904480.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Sep 2021 [post_author] => 2622 [display_name] => प्रतिभा गोपुजकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [854] => Array ( [PostID] => 13599 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ३ [post_content] => [post_excerpt] => मी दर चतुर्थीला इथे येतो. दर्शन घेतो, मटकी भेळ खातो आणि घरी जातो. आज तू दिसली म्हणून तुला विचारतोय. [post_shortcontent] =>

काल शार्दूलला भेटून आल्यावर ओवी अतिशय अस्वस्थ होती. शार्दूलच्या घरी जायचं या कल्पनेने तिला घाम फुटला होता. खरंतर त्यात इतकं घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. शार्दूलची आई आणि ओवी यांच्यात मैत्रिणीसारखं नातं होतं. अनेकदा त्या दोघी कुठे कुठे शॉपिंगला जात असत. ओवीची चॉईस शार्दूलच्या आईला फार आवडायची. त्याच पोरीने आपल्या पोराला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे याचीही शार्दूलच्या आईला कल्पना होती. पण पोरं हवेत जाऊ नये म्हणून ती आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दाखवायची नाही. ओवी घरी आली तेव्हा घरात थोडेफार पाहुणे होते. ऋषीपंचमीची ऋषीची भाजी तिला फार आवडायची. पण आज तिला ती जास्त रुचली नाही. तिने ती कशीतरी पोटात ढकलली आणि आपल्या खोलीत गेली. खोलीचे लाईट बंद केले आणि नुसती पडून राहिली. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [postimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => समाजकारण,कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [855] => Array ( [PostID] => 23191 [post_title] => ०२. ज्योतिष संज्ञा [post_content] => [post_excerpt] => रजनीकांत न्यूटनचे सगळे नियम तोडून गोष्टी घडवून आणू शकतो. हा त्याचा विशेष अधिकार आहे. तसंच ग्रहांना सुद्धा भूमिका निभावताना विशेष अधिकार असतात. [post_shortcontent] =>

पत्रिकेचे मूळ घटक नऊ. ग्रह, राशी, नक्षत्र, भाव, योग, दृष्टी , वर्गबळ, दशा, गोचर. या नऊ घटकांचा सगळा खेळ.खरं तर एका लेखात यांचा आढावा घेणं खूप कठीण आणि जोखमीचं काम आहे कारण ज्योतिष अभ्यासाला कित्त्येक वर्ष जातात. सगळ्याचा त्रोटक गोषवारा एका लेखात घेताना काही तरी राहून जाण्याची शक्यता आहेच. पण इथे या लेखात हे घटक वापरले कसे जातात (The Modus Operandi) कळणं महत्वाचं आहे. घटकांची व्याप्ती जास्त महत्वाची नाही(या लेखासाठी). ज्योतिष बघणे म्हणजे “काय होणार?” आणि जे होणार ते “कधी होणार” याचा आढावा असतो आणि तिथे जाण्यापूर्वी ज्योतिषी “काय झालं असेल” आणि ते “कधी झालं असेल” याची शहानिशा करीत असतो आणि जर ते बरोबर असेल तर त्याच्या मनातल्या तार्किक जोडणीला पुष्टी मिळते आणि तीच वापरून तो पुढील घटनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631023039.jpg [postimage] => upload_post-1631023039.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 08 Sep 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => बहुविध लेखमाला, कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [856] => Array ( [PostID] => 13597 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - २ [post_content] => [post_excerpt] => कालच्या पैठणीनंतर आज ओवी पुन्हा हॉट पॅन्ट्सवर आली होती. त्यामुळे शार्दूलला थोडंसं हायसं वाटलं. [post_shortcontent] =>

चॉकलेट सँडविच

प्रभात रोडवरचा पराक्रम आटोपून शार्दूल त्याच्या महात्मा सोसायटीतल्या घरी आला तेव्हा रात्र झाली होती. सगळीकडे गणपतीच्या वातावरणाचा आनंदी सुगंध पसरला होता. घरी आला तेव्हा तिथे पाहुण्यांचा गप्पांचा फड रंगला होता. आपला खुललेला चेहरा कोणाला दिसू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली तरी पाहुण्यांच्या चाणाक्ष नजरेने जे टिपायचं ते टिपलंच. शार्दूलच्या आईला तो का आणि कुठे जाणार याची कल्पना होती. बाबांना नेहमीप्रमाणे फक्त कुणकूण लागली होती. तरीही शक्य तितका साधा चेहरा त्याने ठेवला आणि गप्पांत सहभागी झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [postimage] => /2019/09/Chinchpoklicha-Chintamani.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => समाजकारण,कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [857] => Array ( [PostID] => 23179 [post_title] => तें नंतर [post_content] => [post_excerpt] => बहरलेलं अख्खं घर मृत्यू पाठलाग करून एकेकाला गाठतो. घर पाहता पाहता अदृश्य होतं. हा महानायक ते सगळं पचवत राहतो नि सर्वात शेवटी स्वतः मृत्यूला सामोरा जातो. हे युगंधरालाच शक्य आहे. [post_shortcontent] =>

मी नवीन घर घेतलं ते त्यांना खूप आवडलं. ते इथे खूप दिवस राहायला येणार होते. आम्ही खूप वाद घालणार होतो. ते माझ्याबद्दल माझ्या वडिलांशी बोलणार होते. शिवाय मला अनेक सल्ले त्यांना द्यायचे होते. त्यातला एक तरत त्यांनी दिलाच. ‘राजकारणी माणूस कितीही जवळचा माणूस वाटला तरी लेखकाने त्याच्या फार जवळ जाऊ नये. नुकसान होतं. दोघांचही.’ हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळलं.

मला त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी पटायच्याच नाहीत. त्यांची वाद घालण्याची एक विशिष्ट पद्धत होती. ती ते फॉलो करत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630329917.jpg [postimage] => upload_post-1630329917.jpg [userfirstname] => राजू परुळेकर [userlastname] => [post_date] => 08 Sep 2021 [post_author] => 6169 [display_name] => राजू परुळेकर [Post_Tags] => व्यक्ती विशेष,मृत्युलेख [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [858] => Array ( [PostID] => 13590 [post_title] => भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - १ [post_content] => [post_excerpt] => महिन्यातले अर्धे दिवस श्रेडेड जीन्स घालणारी हीच ती ओवी असा त्याला प्रश्न पडला. त्याला एक मिनिट काही सुचेचना. [post_shortcontent] =>

व्हॅलेंटाईन डे च्या आसपास घडणाऱ्या प्रेमकथा आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो. पण भाद्रपदातील गणपतीसारख्या उत्सवी वातावरणांत देखील अनेक प्रेमकथा उमलत आणि फुलत असतात. उत्सवाच्या नादांत आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आपल्या बारीक आणि मिश्कील नजरेने या गोष्टी पाहणारा लेखक, धार्मिकतेच्या सणाला लाभलेली गुलाबी किनार अचूक टिपतो आणि ती कथाबद्धही करतो. बीबीसी मराठीचे पत्रकार आणि लेखक रोहन नामजोशींच्या अशाच कथामालिकेचा पहिला भाग वाचा आज.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631021194.png [postimage] => upload_post-1631021194.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Sep 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => कथा,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [859] => Array ( [PostID] => 23190 [post_title] => युद्धाच्या छायेत चिंटू का बर्थ डे [post_content] => [post_excerpt] => ओटीटी प्लॅटफॉर्म हे चांगल्या, आशयघन व इंडिपेन्डन्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या सिनेमांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहेत. हे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले तर प्रेक्षक प्रतिसादाविना दुर्लक्षिले गेले असते. निर्मात्यांना गुंतवलेल्या पैश्यांची परतफेड मिळाली नसती वरतून कायमचा फ्लॉपचा शिक्का बसला असता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेमाची चांगली समज असणारा प्रेक्षक त्याच्याकडे आकृष्ट होईल व तसेच विविध सोशल मीडिया साईट्सवरील चर्चेत तो चर्चिला जाणार. माऊथ पब्लिसिटीचा त्याला फायदा होईल. त्यामुळे प्रेक्षक प्रतिसादाचा विचार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला तर मोठ्या प्रमाणात पण हक्कानं बघितला जाईल हा फायदा आहेच. [post_shortcontent] =>

 

ओटीटी प्लॅटफॉर्म हे चांगल्या, आशयघन व इंडिपेन्डन्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या सिनेमांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहेत. हे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले तर प्रेक्षक प्रतिसादाविना दुर्लक्षिले गेले असते. निर्मात्यांना गुंतवलेल्या पैश्यांची परतफेड मिळाली नसती वरतून कायमचा फ्लॉपचा शिक्का बसला असता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेमाची चांगली समज असणारा प्रेक्षक त्याच्याकडे आकृष्ट होईल व तसेच विविध सोशल मीडिया साईट्सवरील चर्चेत तो चर्चिला जाणार. माऊथ पब्लिसिटीचा त्याला फायदा होईल. त्यामुळे प्रेक्षक प्रतिसादाचा विचार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला तर मोठ्या प्रमाणात पण हक्कानं बघितला जाईल हा फायदा आहेच.

*चिंटू का बर्थ डे झी 5 वर उपलब्ध आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1631000548.jpg [postimage] => upload_post-1631000548.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Sep 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => ओटीटी , इराक युद्ध, चिंटू का बर्थडे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [860] => Array ( [PostID] => 13993 [post_title] => दहा कमी शंभर... [post_content] => [post_excerpt] => दैवी देणगी म्हटलं की होत नसतं सगळं, मेहनतीची जोड पण लागते त्यासाठी. त्यावर कुणी बोलत नाही. [post_shortcontent] =>

देव कुणाच्या मुखातून काय भविष्य बोलून जाईल सांगता येत नाही. गुलाम हैदर त्या वाळक्या अंगाच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला घेऊन निर्माता शशधर मुखर्जीकडे गेला होता. गरिबीने माणूस मूक होतो पण तिला त्यासाठी तोंड उघडणं हाच तर मार्ग होता. मुखर्जी म्हणाले तिचा आवाज खूप पातळ आहे. गुलाम हैदर बोलून गेला, 'पुढल्या काळात निर्माते तिच्या पाया पडून आमच्या सिनेमासाठी गा म्हणतील'. हैदरवाणी खरी ठरली....सार्वभौम सत्ता! अश्वमेधाचा वारू असा फिरला की जाईल तिथे तेच नाव. जग पादाक्रांत करून झालं, काही म्हणजे काही शिल्लक उरलं नाही. भूप रागात 'म' आणि 'नी' वर्ज्य असतात, मग उरतात फक्त पाच स्वर. सा, रे, ग, प आणि ध. दीनानाथांच्या घरात हा भूप राग दर दोन वर्षांच्या अंतराने आकाराला आला.ही 'सा' अग्रस्थानी, मग रे, ग, प भगिनी आणि भाऊ 'ध'. भूप म्हणजे राजा. त्याला 'मनी' वर्ज्य कारण तो सार्वभौम आहे, त्याला काय करायचीये तुमची चलनी संपत्ती घेऊन? आपण शरीरावर दागदागिने घालून मिरवतो, हे गळ्यामधे जडजवाहीर घेऊन आलेले स्वर्गीय आत्मे. सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण एकाच टीममधून खेळण्याचा योग आपण अनुभवला हे आपलं भाग्यं तसंच हे कुटुंब. कृष्णाने गीता संस्कृतात सांगितली, बराचकाळ ती मर्यादित राहिली त्यामुळे, सामान्य लोकांना कसं कळणार, काही पिढ्या मुकल्या ज्ञानाला. ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली, नुसती भाषांतरीत नाही केली तर अनंत चपलख उदाहरणं देऊन ती समजावून सांगितली. अनुवाद नव्हे तो, भाष्यं आहे ते. त्यामुळे काय झालं? तर ती सामान्य माणसाला कळली. शास्त्रीय संगीत असंच बंदिस्त असतं. सामान्यांना त्यातलं फार कळत नाही म्हणून ते लांब रहातात त्यापासून. चित्रपट संगीताने तेच काम केलं. अनेक गाणी रागदारीत झाली, लोकांना साधे,

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/lata-mangeshkar-biography-in-hindi.jpg [postimage] => /2019/09/lata-mangeshkar-biography-in-hindi.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Sep 2021 [post_author] => 2995 [display_name] => जयंत विद्वांस [Post_Tags] => निवडक,व्यक्ती विशेष,कला जगत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [861] => Array ( [PostID] => 23187 [post_title] => गिंको [post_content] => [post_excerpt] => काही वर्षांनी हिरोशिमा शहरात पुन्हा त्याच जागेवर शैक्षणिक संस्थेची नवी इमारत बांधायचं ठरलं. ती बांधताना या गिंकोच्या जळलेल्या, भल्यामोठ्या खोडाला बाजूला करावं लागणार होतं. पण तो साक्षीदार होता, माणसाच्या त्या काळ्या इतिहासाचा. म्हणून त्याला जपायचंही होतं. म्हणून मग ते गिंकोचं खोड काळजीपूर्वक बाजूला करून ठेवलं गेलं. त्या परिसरात त्या गिंकोचे असे आणखी पाच साथीदार होते, जे अणुबॉम्ब स्फोटात जळूनही तसेच उभे होते. त्यांनाही जपून ठेवलं गेलं. [post_shortcontent] =>

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिरोशिमा शहरावर अमेरिकेनं ‘लिट्ल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्या स्थानापासून १६५० मीटर अंतरावर असणाऱ्या, स्फोटामध्ये बेचिराख झालेल्या ‘सेंडा पब्लिक स्कूल’ या शाळेतल्या गिंको (Ginkgo) या वृक्षाविषयी असलेल्या ऐतिहासिक तपशिलांचा आधार घेऊन लिहिलेली ही कल्पितकथा. असे सहा गिंको वृक्ष अणुबॉम्बचा स्फोट झालेल्या परिसरात पुनर्जन्म घेऊन आजही जगत आहेत; इतरांना जगवत आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630903531.jpg [postimage] => upload_post-1630903531.jpg [userfirstname] => डॉ. निर्मोही [userlastname] => फडके [post_date] => 06 Sep 2021 [post_author] => 6043 [display_name] => डॉ. निर्मोही फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [862] => Array ( [PostID] => 23186 [post_title] => शिशुसाहित्य आणि शिक्षण [post_content] => [post_excerpt] => शिशू गटातील पहिल्या गटासाठी म्हणजे शून्य ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत. एक wordless Books. आणि दुसरी प्रत्येक पानावर सुमारे 95% चित्र आणि केवळ 5% मजकूर असणारी पुस्तकं. [post_shortcontent] =>

साहित्य या शब्दाचा अर्थ मी माझ्या सोयीने दोन प्रकारे घेतला आहे. एक छापिल साहित्य. आणि दोन, मुलाच्या भवतालात, परीसरात सहजी उपलब्ध असणारं साहित्य. कारण या दोन्ही साहित्यांचा मुलांच्या शिकण्याशी जवळून संबंध आहे.  मुलांसाठी छापिल साहित्याचा विचार करताना प्रथम त्यांच्या वयोगटाचा विचार करावा लागतो. शिशू गट म्हणजे 0 ते 5 असं समजूया. इथेही सुमारे साडेतीन ते चार वर्षापासून मुलांना थोडीफार अक्षरं ओळखू येऊ लागतात. वारंवार येणारे शब्द ते सवयीने ओळखून (साइट रिडींग) वाचू शकतात. त्यामुळे या शिशू गटात आणखी एक उपगट तयार होतो तो म्हणजे साडेतीन ते पाच वर्षाचा वयोगट. शिशू गटातील पहिल्या गटासाठी म्हणजे शून्य ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत. एक wordless Books. आणि दुसरी प्रत्येक पानावर सुमारे 95% चित्र आणि केवळ 5% मजकूर असणारी पुस्तकं.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630808682.jpg [postimage] => upload_post-1630808682.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 06 Sep 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [863] => Array ( [PostID] => 5940 [post_title] => कळावे, आपलाच गणपती बाप्पा ! [post_content] => [post_excerpt] => गणपती बाप्पाचे भक्तांना साकडे [post_shortcontent] =>

होय मला गोड धोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅकवाला नाही. पण वर्गणीच्या नावाने धाकदपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही. होय. मला माणसांमध्ये राहायला आवडतं. बाबांसारखं मी हिमालयात जाऊन बसत नाही. किंवा कार्तिकदादा सारखं मला स्त्रियांची ऍलर्जी नाही. पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणे हेही मला आवडत नाही. होय. संगीताचा मी भोक्ता आहे. माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकतो/ऐकलंय. पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काय आयटम सॉंग्ज लावता ती ऐकून माझे कान दुखायला लागतात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/311902_299754233372593_1669839004_n.jpg [postimage] => /2018/09/311902_299754233372593_1669839004_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Sep 2021 [post_author] => 132 [display_name] => बिपीन राजन कुलकर्णी [Post_Tags] => सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [864] => Array ( [PostID] => 5443 [post_title] => राष्ट्रसेवेत समर्पित झालेली घराणी - चापेकर, सावरकर, संन्याल, सिंधु [post_content] => [post_excerpt] => राष्ट्रकार्यासाठी अख्खे कुटुंबाच्या कुटुंब पणाला लावणारी चार विख्यात घराणी [post_shortcontent] =>

अंक- वसंत; वर्ष- सप्टेंबर १९८०

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचा पाया अनेकांचे बलिदान आणि क्रांतिकारकांच्या कारवाया यामुळे घातला गेला होता. त्यापैकी काहींचे प्रयत्न एकाकी होते, तर अनेकदा संपूर्ण घराणेच्या घराणेच क्रांतीकार्याला आणि स्वातंत्र्याच्या संग्रामाला वाहून घेत होते. त्यापैकी सगळ्यांची नावे आपल्याला ठावूक असतीलच असे नाही. उदाहरणार्थ भगतसिंग माहिती असतात परंतु त्यांच्या कुटुंबातील इतर नावे माहिती नसतात. भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्षातील ऑगस्ट महिन्याला निरोप देता देता अशा काही घराण्यांची ही माहिती. लोकशाहीच्या नावाने स्वातंत्र्याचा संकोच झाला तर ही ठिणगी पुन्हा पेटून उठते हे आपण पाहिले, भविष्यातही तशी परिस्थिती निर्माण झाली तर क्रांतीची ज्वाला धरणारे हात पुढे येतील असा दिलासा या प्रकारचे लेखन वाचताना मिळतो. वि.वि. बेनोडेकर यांचा हा मूळ लेख  वसंतच्या अंकात सप्टेंबर १९८० मध्ये प्रसिद्ध झाला होता.

**********

अंक- वसंत; वर्ष- सप्टेंबर १९८० हिंदुस्थानला आंग्लांच्या परदास्यातून मुक्त करण्यासाठी एका व्यक्तीपासून तो घराण्यांच्या घराण्यांनी प्रयत्न केला आहे. वासुदेव बळवंत फडके यांच्या एकाकी प्रयत्नांपासून तो सिंधू या पंजाबी घराण्यापर्यंत अनेक व्यक्तींनी हे प्रयत्न केले आहेत.क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे हिंदुस्थानात पहिले प्रजातंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करणारे वीर ठरतात. त्यांच्या व्यक्तिगत दुःखातून विशाल राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात दृढमूल झाली! हा पहिला प्रयत्न अपयशी ठरला! त्यानंतर – चापेकर या हरिभाऊ चापेकर कीर्तनकारांच्या ज्येष्ठ पुत्राने टिळकांच्या प्रेरणेने सशस्त्र क्रांतीचा दुसरा टप्पा आरंभिल

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/kranti.jpg [postimage] => /2018/08/kranti.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Sep 2021 [post_author] => 115 [display_name] => वि. वि. बेनोडेकर [Post_Tags] => इतिहास,वसंत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [865] => Array ( [PostID] => 5487 [post_title] => एक अलांछन चंद्रमा- सोनोपंत दांडेकर [post_content] => [post_excerpt] => 'अंग-मन-जैसे कापुराचे’ हे वर्णन त्यांना तंतोतंत लागू पडते [post_shortcontent] =>

अंक- सह्याद्री; वर्ष- १९६८

सोनोपंत दांडेकरांच्या वैकुंठवासाचे वृत्त कानी पडताच माझ्या मनात उद्‌गार उमटले- ‘एक अलांछन चंद्रमा मावळला!’ - ‘चंद्रमे जे अलांछन - मार्तंड जे तापहीन’ या ज्ञानेश्वरांच्या पंक्ती माझ्या मनाला नेहमीच विलक्षण आनंद देतात. ज्ञानदेवांच्या कल्पनेतला असा एखादा तापहीन मार्तंड किंवा अलांछन चंद्रमा - प्रत्यक्षात असू शकेल - अशा दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. पण तसा एक ‘अलांछन चंद्रमा’ - ‘शशांकाचे शीतळ तेज’ धारण करणारा एक सत्त्वपुरुष आपल्यात होता, याची जाणीव कै. दांडेकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच माझ्या मनाने आवेगाने काढलेल्या उद्‌गारांनी करून दिली. आणि मग त्यांच्या चरित्राकडे पाहू लागल्यावर खरोखरच पटले की, कै. सोनोपंत दांडेकर हे आपल्यातले एक चालतेबोलते अलांछन चंद्रमा होते. कै. य. गो. जोशी यांनी - मागे सोनोपंतांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी कै. मामांना 'सोन्याचा पिंपळ' - म्हणून गौरविले होते. या सुवर्ण-पिंपळाच्या कांतीमान छायेत विसावण्याचे किंचित भाग्य माझ्या वाट्याला आले होते. दांडेकरांना प्राध्यापक म्हणून मी ओळखत नव्हतो आणि आज अध्यात्माकडे मी ओढला गेलो आहे तस बारा-पंधरा वर्षांपूर्वी नव्हतो. त्यामुळे - त्या दृष्टीनेही मी त्यांचा भक्त नव्हतो. १९५२ साली ‘वहिनीच्या बांगड्या’ चित्रपटाच्या लेखनाच्या निमित्ताने माझा मुक्काम दिवसातले व कधी कधी रात्रीचे देखील अधिकात अधिक तास य. गो. जोशी यांच्याकडे असे. सोनोपंतांना मी जवळून पाहिले ते जोशीबोवांकडेच. त्यावेळी सोनोपंतांनी संपादन केलेल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आवृत्तीची तयारी जोरात चालू होती. सोनोपंत बहुधा रोज तेथे येत. त्यांचे बसणे, चालणे, बोलणे मी लक्षपूर्वक व आदराने पाहत असे. जोशीबोवांक

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/9fef3122-4799-403a-8286-279780b1f70e.jpg [postimage] => /2018/08/9fef3122-4799-403a-8286-279780b1f70e.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Sep 2021 [post_author] => 117 [display_name] => शांताराम आठवले [Post_Tags] => व्यक्तीविशेष, सह्याद्री [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [866] => Array ( [PostID] => 13351 [post_title] => गणपती आले... [post_content] => [post_excerpt] => कुठे आग्रहाने, कुठे गोडीने तर कुठे कुणाच्या नावाने जळवून जास्तीत जास्त वर्गणी वसूल केली जायची. [post_shortcontent] =>

गावात ठराविक दुकानं ही नेहमीच भाड्याने दिलेली असायची. तिथे एक धंदा कधी चालायचाच नाही. दिवाळीत फटाके, आकाशकंदील असायचे, ते संपले की कोकणातून येणारे आंबे, फणस मांडले जायचे.पावसाची झड सुरू झाली की आंबे आवरले जायचे आणि त्याच दुकानांत राख्या मांडल्या जायच्या. एखाद्या दुकानात मात्र लोखंडी मांडण्या लागायच्या. मग रात्री अवचित शे दीडशे पांढऱ्या मूर्ती कुठूनतरी यायच्या. लहान मोठ्या आकाराच्या ह्या मूर्ती जपून प्लॅस्टिकने झाकल्या जायच्या. त्यांना पूर्ण रंग दिलेले नसायचे. दुसऱ्या दिवसापासून ते उरलेले रंगकाम शटर उघडं ठेवून सुरू व्हायचे. गणपती आले, आम्ही म्हणायचो.. आषाढधारांनी कोसळणारा पाऊस वातावरणात रुतून बसलेला असायचा. सगळ्या आसमंतात तो राखी करडेपणा साचलेला असायचा. रस्त्यावरची माती आणि डांबर वाहून गेलेलं असायचं. स्लीपरने उडणारा चिखल पाठीवर रांगोळी काढायचा. ओलसर गार कपड्याने शाळेत जायचं जीवावर आलेलं असायचं. वाहत्या साचल्या पाण्याचे, शेवाळाचे, स्टाफरूम मधल्या उकळत्या चहाचे वास वर्गात फिरत राहायचे. जीव जड झालेला असायचा. आणि मग एक दिवस गटारी यायची. दर्दी लोक खास सुट्टी काढायचे. मटणाच्या दुकानापुढे रांग लागायची. आदल्या रात्री कळपाने आलेल्या शेळ्याही दुकानामागे रांगेत बांधलेल्या असायच्या. घरोघरी मसाल्यांचे गंध रेंगाळायचे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/hqdefault.jpg [postimage] => /2019/09/hqdefault.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Sep 2021 [post_author] => 757 [display_name] => शैलेंद्र कवाडे [Post_Tags] => समाजकारण,प्रासंगिक,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [867] => Array ( [PostID] => 23178 [post_title] => ऑपरेशन विनोद [post_content] => [post_excerpt] => मला दीर्घ पल्ल्याचं विनोदी लेखन करायची फार इच्छा आहे पण ते जमत नाहीये. विनोदी कादंबरीचं शिवधनुष्य मला कधीतरी पेलेल का? कोण जाणे. [post_shortcontent] =>

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

विनोदाच्या दोन जाती आहेत. एक हसू येणारा विनोद आणि दुसरा हसू न येणारा विनोद. हसू येणाऱ्या विनोदाच्याही दोन जाती होतील. एक खो खो हसवणारा विनोद आणि दुसरा गालातल्या गालात हसवणार विनोद. हे ‘दोन जाती’ प्रकरण सोडून द्या! मूळ मुद्दा असा की माझा विनोद खो खो हसवणारा नाही. तीन तासात तीनशे हशे घ्यावेत, लोकांना गडाबडा लोळायला लावावं असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. मार्मिक, मिष्किल, चेष्टेखोर, बुद्धिगम्य, चमकदार असा विनोद मला आवडत गेला म्हणून तसाच लिहिण्याचा माझा प्रयत्न झाला असेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630329165.jpg [postimage] => upload_post-1630329165.jpg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 04 Sep 2021 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => मराठी साहित्य पत्रिका, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [868] => Array ( [PostID] => 23170 [post_title] => त्यांच्या पाठीवरून शहरं धावतात.. [post_content] => [post_excerpt] => असंघटित क्षेत्रातील कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा. [post_shortcontent] =>

अनुभव ऑगस्ट २०२१

युनिक फीचर्स’च्या निवडक महत्त्वाच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील एक लेख.

आपली शहरं उभी राहतात आणि चालतात ती अनाम, कष्टकरी माणसांच्या मेहनतीने. ही माणसं स्वत: श्रम करून इतरांचं जगणं सुकर करतात आणि त्या बदल्यात आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात; पण असंघटित क्षेत्रातील या कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा.

असंघटित कामगारांमध्ये सर्वांत हलाखीची स्थिती जर कोणाची असेल तर ती आहे महिला कामगारांची. एकूण ४३ कोटी कामगारांमध्ये तब्बल १५ कोटी महिला कामगार आहेत. पुरुष कामगारांच्या तुलनेत या महिला कामगारांना वैशिष्ट्यपूर्ण शोषणाला तोंड द्यावं लागतं. पुरुषांएवढेच, किंबहुना जास्त श्रम करूनही या महिलांना मजुरी तर कमी मिळतेच, शिवाय तुच्छतेची वागणूक, लैंगिक छळ यालाही सामोरं जावं लागतं.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630554014.png [postimage] => upload_post-1630554014.png [userfirstname] => Prashant [userlastname] => Khunte [post_date] => 03 Sep 2021 [post_author] => 6166 [display_name] => प्रशांत खुंटे [Post_Tags] => महा अनुभव, ऑगस्ट २०२१, अर्थकारण, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [869] => Array ( [PostID] => 12999 [post_title] => रोलवाला कॅमेरा- एक नॉस्तॅल्जिया [post_content] => [post_excerpt] => एका रोलमध्ये साधारण छत्तीस फोटो यायचे, कधी सदतीस आले की बोनस मिळाल्यासारखं वाटायचं. [post_shortcontent] =>

सद्यकाळात सगळ्यात जास्त वापरले जाणारे संपर्कसाधन म्हणजे मोबाईल फोन. फक्त कॉलिंगच नव्हे तर कॅमेरा, टॉर्च, कॅलेंडर, इंटरनेट अशा अनेक सुविधा त्यात आहेत. त्यातली फोटो आणि सेल्फी काढण्याची सोय तर बहुदा सगळ्यात जास्त वापरली जाते. पण आधी ही सुलभता नव्हती. फार जुनी गोष्ट नाही; अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा फोटो हा प्रकार अतिशय अपूर्वाईचा होता. कधीतरी, विशेष प्रसंगी लाभणारा सोहळा असायचा तो. आमच्याकडे आम्हा भावंडांचा वाढदिवस साजरा केला जायचा. यातले सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे फोटोग्राफर बोलावला जायचा. भिंतीला एक चांगल्या डिझाईनची चादर बांधली जायची; त्यासमोर खुर्चीवर सत्कारमूर्ती, समोर औक्षणाचे ताट, पार्ले किंवा रावळगावच्या चॉकलेटचा पुडा आणि भोवती नातेवाईक आणि शेजारपाजारच्या लहान मुलांची गर्दी. एकट्याचे दोन तीन फोटो, मग ओवाळतानाचे फोटो, आणि मग ग्रुप फोटो असा कार्यक्रम असायचा. तेव्हापासून मनात फोटोग्राफी आणि कॅमेऱ्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले ते आजतागायत कायम आहे ! 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Bi6qYMwIgAAxoEl.jpg [postimage] => /2019/08/Bi6qYMwIgAAxoEl.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Sep 2021 [post_author] => 1067 [display_name] => डॉ. शीतल श्रीगिरी [Post_Tags] => सोशल मिडीया,निवडक,विज्ञान- तंत्रज्ञान,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [870] => Array ( [PostID] => 23169 [post_title] => दत्ता [post_content] => [post_excerpt] => एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीच्या आत दडलेला ‘माणूस’ कधी कधी वेगळा असतो. कसा, हे उलगडून दाखवणारा अनुभव. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव ऑगस्ट २०२१

एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीच्या आत दडलेला ‘माणूस’ कधी कधी वेगळा असतो. कसा, हे उलगडून दाखवणारा अनुभव.

********

सकाळीच बंगलोरहून मुंबईला पोचलो होतो. बीकेसीमधलं काम आटोपून बाहेर पडलो तेव्हा तीन-साडेतीन झाले होते. जेवणखाण सोडून बराच वेळ मीटिंगझगडा चालला होता. शेवटी परत भेटायचं असं ठरवून विमनस्कपणे तिथून निघालो होतो. फोनमधे पुण्याला नेणार्‍या भाड्याच्या गाडीची माहिती येऊन स्थिरावली होती. ड्रायव्हरचं नाव होतं दत्ता. तो दहा मिनिटांत गाडी घेऊन हजर झाला. एरवी मी ड्रायव्हरांना हाय, हॅलो वगैरे करतो, हसून बोलतो, ते दार उघडून द्यायला लागले तर नको नको वगैरे म्हणतो. त्या दिवशी हे सगळं केलं की नाही माझं मलाच आठवत नाही, इतका मी विचारात होतो. मी यंत्रवत गाडीत बसलो. पुण्याला जायचंय हे माहीत असल्यामुळे दत्ताने काही न विचारता गाडी सुरू केली असावी बहुतेक. किंवा विचारलंही असेल. मी मीटिंगचेच विचार करत शांतपणे सीटवर मान टाकून पडून राहिलो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630553201.png [postimage] => upload_post-1630553201.png [userfirstname] => Anil [userlastname] => Paranjape [post_date] => 02 Sep 2021 [post_author] => 6040 [display_name] => अनिल परांजपे [Post_Tags] => महा अनुभव ऑगस्ट २०२१, अनुभव कथन, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [871] => Array ( [PostID] => 23142 [post_title] => डेकॅमरॉन ऊर्फ दशदिनांच्या शतकथा [post_content] => [post_excerpt] => फ्लोरेन्समध्ये प्लेगने थैमान घातले होते. ब्लॅक डेथ मुळे सर्वत्र ढिगाने माणसे मृत्युमुखी पडत होती. याच दुर्दैवी काळात घडलेल्या काही घटनांवरून स्फूर्ती घेऊन एका डेकॅमरॉन नावाच्या अजरामर साहित्यकृतीची निर्मिती गिओवानि बोकॅशीओ यांनी केली. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मला प्रकर्षाने एका सर्वात्कृष्ट साहित्यकृतीची आठवण झाली. मध्ययुगात, 14व्या शतकात, अंदाजे 1348 साली, युरोपमध्ये इटली-मधील प्रमुख शहरात, खास करून फ्लोरेन्समध्ये प्लेगने थैमान घातले होते. ब्लॅक डेथ मुळे सर्वत्र ढिगाने माणसे मृत्युमुखी पडत होती. तर जीवित असलेली माणसे आजारातून उठल्यासारखी, शुष्क शवाप्रमाणे वा चल्-प्रेताप्रमाणे भासत होती. प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहानी होत असल्याने, समाजात औदासीन्य पसरले होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629832887.png [postimage] => upload_post-1629832887.png [userfirstname] => Kalpita [userlastname] => Rajopadhye [post_date] => 02 Sep 2021 [post_author] => 6155 [display_name] => कल्पिता राजोपाध्ये [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, पुस्तक परिचय, रसास्वाद [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [872] => Array ( [PostID] => 23177 [post_title] => माझ्या मनाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => नाट्यकलेबद्दल वाटणारी ही अतिरिक्त आत्मीयतेची भावना व तिच्या उत्क्रांतीबद्दल मनाला लागलेली विलक्षण ओढ यामुळे माझी स्थिती कांहीशी एखाद्या व्यसनी माणसाप्रमाणेच झाली होती. [post_shortcontent] =>

माझ्या रंगभूमीवरील कर्तृत्वामागे ध्येयवादाची चिठ्ठी (लेबल) डकवतांना जेव्हा मी माझ्या हितचिंतकांना पहातो तेव्हा मनाला मोठा विषाद वाटतो. रंगभूमीवरील विविध भूमिकांत मला जे थोडेफार यश लाभले त्यांत माझ्या कर्तृत्वाचा जितका भाग आहे त्याहून अधिक भाग विशिष्ट योगायोगांचा आहे. या योगायोगांमुळेच मुख्यतः मला जे कर्तृत्वक्षेत्र मिळाले ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही. या योगायोगांची अनुकूल भूमी लाभली नसती तर माझ्या अंगचे गुण कितपत अंकुरित व विकसित झाले असते याबद्दल मला स्वतःला तरी जबर शंका आहे. ही शंका व्यक्त करतांना माझ्या मनांत कोणत्याही प्रकारचा ‘दुर्बल दैववाद’ वा ‘न्यूनगंड’ अभिप्रेत नाही; मला ही शंका व्यक्त करतांना येवढेच सुचवावयाचे आहे की, विशिष्ट हेतु वा ध्येय मनांत धरून व त्याला अनुकूल अशी कर्मभूमी निर्माण करून मी रंगभूमीच्या क्षेत्रांत कांही कार्य केले असा भ्रामक समज कोणी करून घेऊ नये. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630325448.jpg [postimage] => upload_post-1630325448.jpg [userfirstname] => keshav [userlastname] => [post_date] => 02 Sep 2021 [post_author] => 6168 [display_name] => केशवराव दाते [Post_Tags] => सत्यकथा, व्यक्ती विशेष, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [873] => Array ( [PostID] => 23182 [post_title] => भाषा परिक्रमा [post_content] => [post_excerpt] => दौऱ्यासाठी राज्यांची विभागणी करायचं निश्चित झालं.... [post_shortcontent] =>

मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकाला नुकताच मराठी अभ्यास परिषदेचा प्रा. ना. गो. कालेलकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तुषार पवार यांनी भारतातल्या प्रत्येक राज्याला भेट देऊन ही भाषा परिक्रमा लिहिली आहे. या परिक्रमेतून प्रत्येक राज्याची प्रशासन, शिक्षण, प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, तंत्रज्ञान या क्षेत्रांतील भाषिक सद्यःस्थिती समोर येते. भाषेसाठी वाहून घेतलेल्या व्यक्ती, संघटना यांची माहिती मिळते. या पुस्तकाची ही प्रस्तावना -
सामान्यतः कोणत्याही पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाचं मनोगत असतंच. पण हा नियम पाळायलाच हवा म्हणून काही मी हे मनोगत लिहिलेलं नाही. खरं तर रुढार्थानं मी लेखकच नाही. हा मराठी अभ्यास केंद्रानं हाती घेतलेल्या एका प्रकल्पाचा अहवाल आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझी होती, म्हणून तो मी मांडतोय इतकंच. हा अहवाल कोणत्याही सांख्यिकीऐवजी अनुभव, वक्तव्य आणि वैचारिक मतं यावर आधारलेला आहे. त्यामुळेच मला हा अहवाल टक्केवारीच्या किंवा कोणत्याही पद्धतीनं प्रमाण मांडू शकेल, अशा स्वरूपात मांडता येणं शक्यच नव्हतं. या अपरिहार्यतेमुळे कदाचित नेहमीच्या अहवालांच्या चौकटीपलीकडचं असं हे पुस्तक आहे. साहजिकच पुस्तक आहे म्हणून मी त्याचा लेखक आहे. पण, त्याही पलीकडे या अहवालवजा पुस्तकाच्या निर्मितीचीही काहीएक गोष्ट आहे, या गोष्टीचाही एक प्रवास आहे, जो माझ्यासारख्या सामान्य मुलाला रोचक-रंजक वाटतो. या प्रवासाला भावनिक, विचारविश्व समृद्ध करणाऱ्या, सुन्न करणाऱ्या आठवणींची किनार आहे. हे पुस्तक समोर येत असताना हे सगळं मला आठवतंय, म्हणून ते मला मांडावंसं वाटतंय. या पुस्तकातल्या मजकुराला आणि आशयाला तुम्ही अनेक कसोटींवर नक्कीच तपासून पाहाल; पण पुस्तक येण्यापर्यंतचा प्रवास हा ‘मी भारत फिरलो आणि अमुक तमुक अनुभवलं’ हे जितकं सहज लिहिलं तितका सहज नक्कीच नव्हता. मग तो कसा होता, हे मी सांगितल्याशिवाय नक्कीच कळणार नाही, समजणार नाही. तो खरंच मी म्हणतोय तसा रोचक-रंजक आहे का, हेही ठरवता येणार नाही. म्हणून हा प्रवास कसा होता हे सांगणं ही माझीच जबाबदारी, आणि त्यासाठीच हा मनोगतचा प्रपंच.
खरं तर मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला मी एक सामान्य मराठी भाषक माणूस. माझ्या या इच्छेवरच्या निष्ठेनं आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काय करायला हवं याबाबत मराठी अभ्यास केंद्राकडे असेलेल्या वैचारिक भूमिकेतल्या स्पष्टतेनंच, माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकाला मराठीच्या चळवळीतला एक कार्यकर्ता केलं. आता चळवळीला कार्यकर्ता तर मिळाला, पण आपल्या कार्यकर्त्याकडून आपल्याला काय हवंय, ज्यामुळे चळवळ ठोसपणे पुढे जात राहील, याची समज असणारं नेतृत्व गरजेचं असतं. डॉ. दीपक पवारांच्या रूपात मराठी अभ्यास केंद्राला ते लाभलंय. आणि असं नेतृत्व तुमच्याकडे असलं की काय होतं ते म्हणजे मराठी अभ्यास केंद्रानं आजवर हाती घेतलेले वेगवेगळे प्रकल्प. हा प्रकल्पही त्यापैकीच एक. संस्थेसाठी काम करणारा कार्यकर्ता संस्थेचं कार्यालय सांभाळण्यापुरता राहू नये आणि अशा कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी इतरांनी केलेली आर्थिक मदतही काहीएका ठोस कामासाठी उपयोगात आणायला हवी, हीच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच दीपक सर या प्रकल्पासाठी दिवंगत शशिकलाताई काकोडकरांकडून आर्थिक सहकार्य मिळवू शकले.
या प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर तो कशा रीतीनं पूर्ण करणार आहोत याबद्दलची ढोबळ रूपरेषा आम्ही ठरवली होतीच. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प पूर्ण करताना विचार करणं जेवढं सोपं होतं, तेवढाच तो तडीस नेणं आव्हानात्मक होतं. कारण भारताच्या नकाशावर ओळखीच्या वाटणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात अनोळखी असलेल्या राज्यांचा प्रवास करायचा होता. या प्रवासाचं, तिथे राहण्या-खाण्याचं नियोजन आम्हांला, पर्यायानं स्वतःला करायचं होतं, ओळख नसलेल्या माणसांची भेट घ्यायची होती. मुळात ज्यांच्याकडून माहिती मिळू शकेल अशा माणसांचा शोध घेण्यापासूनच सुरुवात करायची होती. आणि प्रत्यक्षात हे सगळं मला पार पाडायचं होतं. साहजिकच त्याचं दडपण आणि ताण होताच. कारण, मी जसं वर म्हटलं, तसा मी सामान्य मराठी भाषक. माझी मराठी भाषेच्या विकासाबाबत स्वतःची अशी काही भूमिकाच नव्हती. होतं ते केवळ मराठी भाषेवरचं प्रेम. मराठी अभ्यास केंद्राशी जोडला गेल्यानंतरच, केवळ मराठीच्याच नाही तर, एकूणच भाषाविकासाच्या प्रक्रियेबद्दलचं माझं आकलन वाढत गेलं आणि त्यातूनच माझी याबद्दलची भूमिकाही आकाराला येत गेली. साहजिकच, मी या संपूर्ण प्रक्रियेतला नवा माणूस, ज्याचा यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी काहीही संबंध आला नव्हता. त्यामुळेच हा इतका मोठा प्रकल्प तडीस नेण्याचं दडपण माझ्यावर आलं होतं, हे मी नाकारूच शकत नाही. पण अशाच प्रकारचं काहीतरी करण्यासाठी मी नोकरी सोडून अभ्यास केंद्रात आलो होतो. आणि हा प्रकल्प त्या दृष्टीनं मिळालेली मोठी संधी होती, हे मला मान्य करावं लागेल. त्याच विश्वासानं या प्रकल्पाकडे मी पाहिलं आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते आज आलेलं पुस्तक अशा टप्प्याटप्प्यानं तो पूर्ण करू शकलो.
प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर लगेचच क्षेत्रभेटी सुरू केल्या नाहीत. देशातल्या प्रत्येक राज्यांमधल्या राजभाषा, त्यासाठी तिथे केलेले राजभाषा कायदे, तिथल्या भाषिक चळवळी आणि कार्यकर्ते, तिथल्या भाषांच्या स्थितिगतीविषयी काहीएक परिस्थिती मांडणारा काहीएक मजकूर इंटरनेटवरून मिळवता येतो का, हे सुरुवातीला पाहिलं. जेणेकरून प्रत्यक्ष क्षेत्रभेटींत काय करायचं याबद्दल काहीतरी ठरवता येईल, असं वाटलं होतं. पण काही राज्यांतले राजभाषा कायदे सोडले तर इंटरनेटवरून हाती फारसं काही गवसलंच नाही.  प्रत्येक राज्यात मला किमान एक माणूस किंवा एक संस्था अशी शोधायची होती, जी त्या राज्यातल्या माझ्या दौऱ्याची दिशा ठरवण्यात मदत करू शकेल. मग त्यासाठी पत्रकार, लेखक, साहित्यिक संस्था, विद्यापीठांतले भाषेचे शिक्षक, असा एक गाळणी लावलेला शोध मला सुरू करावा लागला. पण तोही प्रत्येक ठिकाणी लागू पडला नाही. मुंबईत बसून अशा प्रकारची माहिती केवळ दक्षिणेकडच्या राज्यांबद्दल उपलब्ध होत होती. मात्र इतर राज्यांमधलं फारसं काही हाती लागलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रभेटींनंतरच ठोस माहिती  मिळू शकेल आणि त्या-त्या राज्यात जाऊन काय करायचंय, हे प्रत्यक्ष तिथेच जाऊन ठरवावं लागेल, याची आम्हा सगळ्यांनाच स्पष्टता आली. आणि हेच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.
क्षेत्रभेटींना सुरुवात करताना, आधी कोणत्या राज्यापासून सुरुवात करावी हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न होता. कारण, सगळीच राज्यं अनोळखी आणि मला कोणाच्याही सोबतीशिवाय एकट्याला प्रवास करायचा होता. दक्षिण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि गुजरातसह मध्य आणि पूर्वेकडची राज्ये, अशी दौऱ्यासाठी राज्यांची विभागणी करायचं निश्चित झालं. यातली सोपी आणि खडतर राज्यं कोणती, याबद्दलही आमच्यामध्ये चर्चा होत होती आणि खरं सांगायचं तर, या चर्चांमुळेच भारतातल्या इतर राज्यांमधल्या सामाजिक परिस्थितीचं मला पहिल्यांदाच काहीएक आकलनही होत होतं. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या मुलाला, भारत हा त्याचा देश आहे हे माहीत आहे, पण तो कसा आहे हे अजिबात माहीत नाही, हे मला पहिल्यांदा कळत होतं. त्यातूनच भारतीय भाषा हा या दौऱ्याचा मुख्य विषय असला, तरी या दौऱ्यामुळे माझ्या जगण्यातल्या समृद्धतेत भर टाकू शकेल, अशी भारताची विविधताही मला काहीएक प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे, हेही मला पहिल्यांदाच समजू लागलं होतं. या चर्चांनी या प्रकल्पाबद्दल माझ्या मनात असलेल्या दडपणाला आता उत्सुकता आणि आनंदाचीही जोड दिली होती, हेही तितकंच खरं. अखेर याबद्दलच्या चर्चेच्या प्रक्रियेतून ईशान्य भारताचा दौरा सर्वात आधी करावा असं ठरलं. तो का हे महत्वाचं आहे. मुळात ईशान्य भारतातल्या राज्यांबाबत आपल्याकडे फारशी माहिती नसते. शिवाय, ईशान्य भारतातल्या राज्यांना हिंसक वांशिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे. एका अर्थानं एकट्यानं प्रवास करण्याच्या दृष्टीनं हा तसा कठीण प्रदेश. सुरुवातीलाच आपण प्रकल्पातला खडतर वाटणारा प्रदेश करून मोकळं व्हावं, म्हणजे नंतर प्रकल्पात तसा काही अडथळा राहणार नाही, या विचारानं दौऱ्याची सुरुवात ईशान्य भारतानं करावी असं ठरलं होतं. एक योजना म्हणून हे सगळं ठीक वाटत होतं. पण त्यानं माझ्या मनातली भीती मात्र वाढली होती, हे इथं मान्य करावं लागेल, कारण ईशान्य भारताचा प्रदेश कसा आहे हे समजून घेण्यासाठी मी तिथे काम केलेल्या काही लोकांशी बोलून घेतलं होतं. काही लोकांशी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या लोकांशी. कारण त्यांचं बरंचसं काम तिथे आहे आणि हे काम करणाऱ्यांमध्ये अनेक मराठी माणसं आहेत. त्यांनी मला ईशान्य भारतातल्या हिंसंक घटनाबद्दल जे-जे काही सांगितलं होतं, ते ऐकून मी एकटा जातोय पण परत येईन ना, अशी भीती वाटलीच होती; पण ही भीती मी आता जितक्या सहजतेनं मांडतोय तितक्या सहजतेनं त्यावेळी कोणाकडेही बोलून दाखवली नव्हती, विशेषतः माझ्या घरतल्या कोणालाही. मी जिथे जातोय, तो प्रदेश कसा आहे याबद्दल मी फक्त ऐकलं होतं, अनुभवलं मात्र नव्हतं. त्यामुळे माझ्या मनात शंका आल्या असल्या, तरीही तशा प्रकारच्या शंकांमुळे दौरा सुरू करण्याआधीच माझी काळजी करणाऱ्या कोणाच्याही मनात भीती निर्माण होऊ नये, एवढंच मला त्यावेळी वाटत होतं.
क्षेत्रभेटींचा उद्देश हा त्या-त्या राज्यात प्रत्यक्ष जाऊन, तिथे वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटून, माहिती मिळवणं हा होता. पण, ही माहिती कशा-कशा बाबतची असावी हे ठरवणंही महत्त्वाचं होतं म्हणूनच त्यासाठीची प्रश्नावली मी तयार केली. सुरुवातीला प्रश्नच तर काढायचे आहेत, त्यात काय एवढं? असं मला स्वतःला वाटत होतं; पण ते तसं नव्हतं. मला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांना प्रश्न विचारायचे होते आणि ते प्रश्न त्यांना स्वतःसाठी आहेत असं वाटायला लावणारे हवे होते. एखाद्या प्राध्यापकासाठी किंवा स्वतःच्या आवडीचा विषय ठरवून संशोधन करणाऱ्या व्यक्तीसाठी हे त्या अर्थानं नक्कीच सोपं होतं. पण, माझ्यासाठी मात्र तशी परिस्थिती नव्हती. जर मी समाजशास्त्राच्या प्राध्यापकाला भेटलो तर त्याला भाषा विकासाविषयी काय प्रश्न विचारायला हवेत, इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकानं प्रादेशिक भाषा विकासासाठी काय करता याचं उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी काय विचारायला हवं, राजकीय व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी प्रतिक्रियात्मक आणि धोरणात्मक पातळीवरचे प्रश्न विचारायला हवेत, साहित्यिकांना साहित्यापलीकडे जाऊन त्यांची भूमिका तपासून घेता येईल असं काहीतरी विचारायला हवं, माध्यमांच्या प्रभावाला समजून घेणारे प्रश्न तयार करायला हवेत... हे मला प्रश्न काढायला लागल्यानंतर सुचायला लागलं होतं. त्याआधी नाही. मला यात माझा दोष वाटत नाही, पण यामुळे माझ्या चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली, एवढं मात्र नक्की. या प्रकल्पाच्या तयारी दरम्यानच मला जे काही शिकायला मिळालं होतं, हे त्यापैकी एक होतं. अर्थात, अभ्यास केंद्रामुळे भाषा विकासासाठी काय-काय करायला हवं हे समजून घेता आलं. त्यामुळेच मी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांकडून त्यांचं काय योगदान आहे, हे समजून घेता येईल अशा प्रकारची प्रश्नावली तयार करू शकलो होतो. जवळपास १९० प्रश्नांची ही प्रश्नावली या पुस्तकाच्या परिशिष्टात दिली आहे. तुम्ही ती आवर्जून पाहा. ती योग्य होती की नाही हेही कळवा. योग्य असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठीही आहेत असं समजून, तुम्ही स्वतः आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी काही करत आहात की नाही हे तपासून पाहा. आणि ते आम्हांलाही कळवा.
या प्रकल्पासाठी मी केलेला प्रवास हा खरंतर या अहवालातलं एक प्रकरण असायला हवं होतं; कारण, हा प्रवासही या प्रकल्पाचाच एक भाग आहे. मात्र या प्रवासातला अनुभव भाषेच्या स्थितिगतीबद्दल काही सांगू शकेल का? हा मलाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच प्रवासाच्या अनुभवांना मी मनोगतातच मांडावं, असं मला वाटलं. माझ्या या प्रवासाला संघर्षाची किनार होती का, या प्रवासात काही नाट्य होतं का, या प्रवासानं मला काय शिकवलं, हे प्रश्न तुम्हांला नक्कीच पडले असतील. आणि त्या अनुषंगानं मला हा प्रवास आजही आठवतोच. पण, तरीही या प्रश्नांच्या पोटात जी उत्तरं दडली आहेत, ती मला जशीच्या तशी देता येत नाहीयेत. कारण, या संपूर्ण प्रकल्पावर काम करत असताना, मी कसा प्रवास करतोय यापेक्षा मी त्या-त्या ठिकाणी पोहोचल्यावर कोणाकोणाला भेटतोय, यावरच माझं जास्त लक्ष होतं. तरीही या प्रवासाच्या काही आठवणी आहेत हे नक्की, अगदी ईशान्य भारताच्या पहिल्या दौऱ्यापासूनच.
१९ मार्च २०१२ रोजी मी क्षेत्रभेटींसाठी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पडलो. खरंतर त्यावेळेस मला दौरा सुरू करायचा नव्हता, पण मला तसं का वाटलं, हे मी तेव्हा कोणाशीही बोलू शकत नव्हतो. कारण, प्रकल्पासाठी पाठ्यवृत्ती मिळाल्यापासून प्रत्यक्ष क्षेत्रभेटी सुरू करायला उशीर झाला होता. त्यामुळे मार्च महिन्यात काहीही करून पहिल्या दौऱ्याला सुरुवात करावी, असा निर्णय अभ्यास केंद्रानं घेतला होता. त्यानुसार दौऱ्याला सुरुवात करणं मला बंधनकारक होतं. पण, तरीही तो का सुरू करू नये असं तेव्हा वाटलं ते मांडतोय. नेमकं त्याच काळात माझ्या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. कच्च्या झोपडीवजा घराला पक्क्या घराचं नवं रूप देण्याचं काम. मुंबईतल्या कुणालाही स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न म्हणजे काय हे नक्कीच सांगायला नको. त्यामागे प्रत्येक मुंबईकराच्या भावना या एकाच पातळीवर आहेत. माझ्या बाबांनी कमावलेलं हे घर, झोपडीच्या पलीकडे घराचा आकार घेतंय आणि तो आकार द्यायला माझा मोठा हातभार लागतोय, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि आजही आहे. अगदी थोड्याच दिवसांमध्ये नव्या घरात गृहप्रवेशाचा विधी होणार आणि मी दौऱ्याला जात असल्यामुळे त्यावेळी हजर नसणार, याचं मला तर वाईट वाटत होतंच, त्याहीपेक्षा जास्त माझ्या आईबाबांना, माझ्या होणाऱ्या बायकोला, आणि हे घर उभं राहावं म्हणून मदत करणाऱ्या सनी आणि समीर या माझ्या दोन मित्रांना, जास्त वाईट वाटत होतं. या भावनिक गोंधळात मी तेव्हा अडकलो होतो. पण, फार न अकडता मी ठरल्या दिवसाला दौऱ्याची सुरुवात केली.
प्रवासात मी आणि माझ्यासोबत नेलेलं सामान सुरक्षित राहावं म्हणून शक्यतो किमान रेल्वेच्या वातानुकुलित तिसऱ्या श्रेणीनं प्रवास करायचा, असं आम्ही ठरवलं होतं. काही अपवाद वगळता मी तो तसाच केला. त्यात मला फार काही अडचण आली नाही, पण ती येऊ नये म्हणून मला काही जणांनी मदतही केली होती. इथे मला माझा मित्र सनीचा उल्लेख करावाच लागेल. कारण, केवळ मुंबईतून दौरा सुरू करण्याचीच तारीख ठरलेली असायची, नंतरच्या प्रवासाच्या तारखा मात्र त्या-त्या राज्यातल्या कामावरच ठरायच्या. त्यामुळे मला ऐनवेळेला आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागायचे. ते मला सहज करता यावं म्हणून सनीनं मला संपूर्ण भारत दौऱ्यात त्याचं क्रेडिट कार्ड ऑनलाइन वापरायला दिलं होतं. त्यासाठी मी कितीही वाजता केलेला फोन त्यानं उचलला होता. या संपूर्ण दौऱ्यात माझ्याकडे असलेला लॅपटॉपही त्याचाच. त्याकरता, त्याला आवडलं नाही तरी, इथे त्याचे औपचारीक आभार मानावेच लागतील. दोनतीन वेळा असे प्रसंग आले की, मला रेल्वेच्या तिकिटाचं आरक्षण मिळालंच नाही. तेव्हा मला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खाजगी सचिवांनी, छत्तीसगढच्या राज्यपालांच्या सचिवांनी आणि दिल्लीतले पत्रकार सुरेश बाफना यांनी व्ही.आय.पी. कोट्यातून आरक्षण व्हावं, यासाठी मदत केली होती. त्यावरनं एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकतो की, आपल्या राज्यात कोणीतरी बाहेरून आलं आहे आणि त्याला जमेल ती मदत करणं आपलं काम आहे, अशी भावना मला देशभरात अनेकदा अनुभवाला आली. या रेल्वे प्रवासानं माझी भारताच्या भौगोलिक विविधतेशी जितकी ओळख करून दिली, तितकीच वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांशीही. अलिगढ ते उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा प्रवास, हा माझ्यासाठी जीवघेणा प्रवास होता. कारण, तेव्हा माझ्याकडे आरक्षण तर नव्हतंच, पण मरणाच्या गर्दीत एकमेकांशी मिळेल त्या कारणावरून भांडणाऱ्या, जीवघेण्या कृती करणाऱ्या प्रवाशांसोबत मला तो करावा लागला होता. त्यावेळी मी कोणत्याही भांडणाला कारणीभूत ठरू नये, याची प्रचंड काळजी मला घ्यावी लागली होती. कारण, नेमकं त्याच आसपासच्या काळात महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरुद्ध झालेला संघर्ष आणि त्यावरनं उठलेल्या प्रतिक्रियांच्या आठवणी ताज्या होत्या. माझ्याशी कोणाचं भांडण झालं आणि मी त्या गर्दीतला महाराष्ट्रातला एकमेव मराठी माणूस आहे असं कोणाला कळलं, समजा त्याचा त्याला राग आला आणि त्याला काही करावंसं वाटलं तर माझं काय होईल, हा एकच प्रश्न माझ्या मनात घोळत होता. शक्य तितकं शांत बसावं, काहीही बोलू नये, अगदी लघवीला जाण्यासाठीही कोणाला त्रास देऊ नये, माझा चुकूनही कोणत्या स्त्रीला स्पर्श होऊ नये, अशी काळजी घेत न झोपता मी तो प्रवास केला. लखनऊला उतरल्यानंतरच मी सुटलो, असं मला वाटलं होतं. ही अतिशयोक्ती नाही तर त्या प्रवासानं, डब्यातल्या वातावरणानं माझ्या मनात निर्माण केलेली खरीखुरी भीती होती. प्रांतवादाच्या संघर्षात आपण दुसऱ्या प्रांतात एकटे सापडलो तर आपल्यावरही काय बेतू शकतं, या कल्पनेनं काय होतं ते मी तेव्हा अनुभवलं. माझा हा अनुभव तुम्हांला काय सांगतो, काय सुचवतो याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण, त्या एका प्रवासानं माझ्यातल्या जाणिवांची बंद झापडं उघडायला सुरुवात केली होती हे खरं! रेल्वे प्रवासाच्या अशाच दोन आठवणी आहेत. त्यातली एक चांगली, तर एक गमतीदार संघर्षाची आहे.
चेन्नईतून पुढचा प्रवास करत असताना, नेमकं त्याच दिवशी वादळामुळे रेल्वेचे मार्ग बदलले होते. चेन्नई सेंट्रल स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या चेन्नई एग्मोरहून सोडल्या होत्या. मात्र ही बातमी मला कळलीच नव्हती. चेन्नई सेंट्रल स्थानकात पोहोचल्यावर मला ते कळलं. तिथून चेन्नई एग्मोरला मी पोहोचलो; पण मी पोहोचलो तेवढ्यातच, मला जी गाडी पकडायची होती तिचा हॉर्न वाजला. मी चौकशी करेपर्यंत ती गाडी स्थानकातून हलली. मात्र मला ती गाडी पकडता यावी म्हणून तिथल्या स्टेशन मास्तरनं मोटरमनशी कसा संपर्क साधला ते माहीत नाही, पण काही डबे पुढे सरकलेली ती गाडी थांबली. मला रूळ पार करून गाडीत चढू दिलं आणि त्या नंतर गाडी पुढे सोडली. घाईत मी त्यांचं नाव विचारू शकलो नाही, पण त्यांच्या संवेदनशीलतेनं किंवा मदत करण्याच्या वृत्तीनं म्हणा मी पुढचा प्रवास करू शकलो. तर दुसरी घटना हम्पी ते कारवार या रेल्वेप्रवासाची. कारवारला पोहोचल्यावर मला तिथून गोव्यासाठीची दुसरी ट्रेन पकडायची होती. या दोन्ही गाड्यांमध्ये जवळपास तीनेक तासांचं अंतर होतं; त्यामुळे तशी काळजी नव्हतीच. मात्र हम्पीवरून निघालेली पॅसेंजर प्रत्येक स्थानकात जवळपास दहा-पंधरा मिनिटं रखडू लागली. त्यानंतर मध्येच एका स्थानकात ती दीडेक तास रखडली. तेव्हा मात्र माझी पुढची ट्रेन चुकली असंच वाटलं. वेळापत्रकाप्रमाणे गेलं तर ती चुकणारच होती. ट्रेनच्या रखडण्यानं प्रवाशांचा पारा चढला आणि त्यांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयावर हल्लाच केला. तेव्हा घाबरून स्टेशनमास्तरनं खरं कारण सांगितलं. कारवारच्या दिशेनं येणाऱ्या एका ट्रेनमध्ये रेल्वेचा कोणी बडा अधिकारी प्रवास करत होता. त्याची गाडी कुठेही रखडू नये म्हणून आमची गाडी मुद्दाम थांबवली जात असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून मलाही राग आला होताच. माझी चूक नसताना, रेल्वेच्या मनमानीमुळे माझी गाडी का चुकावी? या रागातच मी कारवार स्थानकाचा फोन नंबर मिळवून फोन केला. त्यांनी ही गाडी स्थानकात पोहोचेपर्यंत गोव्याला जाणारी किंवा या गाडीला जोडून असणाऱ्या पुढच्या सगळ्या गाड्या थांबवाव्यात अशी आधी विनंती केली. पण, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मात्र डोकं सणकल्याप्रमाणे मी भांडलो. आमची गाडी कोणत्या स्थानकात किती वेळ रखडली, ती कशी पुढे जाऊ शकली असती, आणि हे सगळं तुमच्या मनमानीमुळे कसं घडलं, याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. हे सगळं ग्राहक न्यायालयात नेईन आणि नुकसान भरपाई तर मिळवेन, पण संबंध असेलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची किमान एक तरी बढती थांबेल अशी कारवाई होईल इथपर्यंत पाठपुरावा करेन, असं मी कुठल्या आत्मविश्वासानं बोललो ते आज मला आठवत नाही, पण हे मी बोललो हे खरं! त्यावर त्यांनी माझ्याकडून मी खरंच प्रवासी आहे का, माझं त्या गाडीतलं आरक्षण या विषयीचे तपशील घेतले. कारवारला आमची गाडी ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास चारेएक तासांपेक्षा उशिरा पोहोचली. तेव्हा आश्चर्य असं की, गोव्याला जाणारी माझी पुढची गाडी स्थानकात थांबली होती. आणि ती थांबवून ठेवली होती अशा उद्घोषणाही होत होत्या. गंमत म्हणजे, मी जेव्हा माझ्या आसनावर गेलो, तेव्हा तिकीट तपासनीस आणि एक रेल्वे पोलिसांचा जवान तिथे हजर होता. त्यांनी झालेल्या घटनेबद्दल माझी माफी मागितली. पण, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मला जे भाव दिसले, ते मात्र चमत्कारिक होते. माझं फोनवर भडकणं हे त्यांना उंचपुऱ्या शरीरयष्टीच्या माणसाचं वाटलं होतं. पण, प्रत्यक्ष मी भेटलो तेव्हा हा इतक्या छोट्या चणीचा, आणि या पोरानं आपल्याला थांबवलं, हे त्यांच्या चेहऱ्यावर मी स्पष्ट वाचू शकत होतो. त्यांनी मला फुकटात पाणी आणि जेवण देऊ केलं. अर्थात, मी ते फुकटात घेतलं नाही. पण, मी माझी चुकणारी गाडी थांबवण्यात यशस्वी ठरलो होतो. ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, आणि मिझोराम या राज्यांतला बहुतेक प्रवास मला खाजगी बसनं करावा लागला होता. त्यावेळी मेघालयातनं त्रिपुराला जाताना झालेली जीवघेणी फसवणूक पुन्हा होऊ नये, यासाठी मी आजही दक्ष राहतो. प्रवासी गाडी सांगून बस गाड्यांचं आरक्षण करणाऱ्यानं आम्हाला तस्करीचं सामान वाटावं, अशा रीतीनं माल वाहतूक करणाऱ्या बसमध्ये बसवलं होतं. प्रवास रात्रीचा आणि बसमध्ये दिवेही नव्हते. आतल्या सामानामुळे पसरलेला दुर्गंध, दारू पिणाऱ्या प्रवाशांची सोबत. मध्येच कुठे बस सोडावी तर पुढचा प्रवास कसा करावा याबद्दलची अजिबात माहिती नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून जवळपास दहा तासांपेक्षा अधिक काळ मी त्या बसमध्ये होतो. मिझोराममधल्या डोंगराळ भागांत केवळ खाजगी जीपचाच पर्याय उपलब्ध होता. तिथून परतत असताना, घाटात एका वळणार, मी जीपमध्ये ज्या बाजूला बसलो होतो, त्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला, कारण मीच तो व्यवस्थित बंद केला नव्हता. त्यावेळेस जर मी समोरच्या सीटला असलेलं हँडल पकडलं नसतं, तर मी खाली दरीत कोसळलो असतो, याची शहारा आणणारी आठवण आजही मला येते. नशिबाने वाचलो अन् दौराही पुढे सरकू शकला.
असाच जीवघेणा वाटावा असा प्रसंग नागालँडमध्ये घडला. दिमापूरला उतरल्यानंतर कोहिमात प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी तिथल्या न्यायालयात गेलो होतो. अर्ज दिल्यानंतर थोडा वेळ थांबावं लागणार होतं, म्हणून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं अचानक एक व्यक्ती आली. माझी चौकशी करू लागली. मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोणासाठी काम करतो, माझ्याकडे काय सामान आहे, असे प्रश्न विचारले. माझं ओळखपत्र तपासलं. आणि अचानक स्वतःचं टी-शर्ट वर करून त्याने त्याच्या जीन्समध्ये खोचलेली बंदूक बाहेर काढली. माझ्या दिशेने रोखली आणि विचारलं 'ऐसा कुछ सामान तो आपके बॅग मे नहीं है ना?' आता मी घाबरलो होतो हे वेगळं सांगायला नको. मी त्याला माझं सगळं सामान दाखवलं. त्यानंतर मात्र तो माझ्याशी एखाद्या मित्रासारखा वागला. रात्रीचा बाहेर पडू नकोस, काम संपल्यावर शांतीनं निघून जा, असे प्रेमळ सल्लेही दिले. एकच सांगेन, सिनेमात किंवा पोलिसांच्या कंबरेला खोचलेली बंदूक पाहणं आणि प्रत्यक्ष तुमच्यावर रोखलेली बंदूक पाहणं, हे दोन्ही सारखं नाही. पहिल्यात थरार असू शकेल, पण दुसरं जीवघेणं भीतीदायक आहे. हा प्रसंग मी लागलीच दीपक पवारांना फोनवरून कळवला होता. आणि नेमकं त्यानंतरच माझं नेटवर्क काही काळासाठी गेलं होतं. ते जसं आलं, तसा पहिला फोन दीपक पवारांचाच होता, मी सुखरूप होतो की नाही हे समजून घेण्यासाठी! माझं नेटवर्क जाणं ते परत येणं या काळात त्यांना काय वाटलं असावं, हे खरंच त्यांनाच ठाऊक! मी माझ्या घरातल्या कोणालाही हा प्रसंग सांगितला नव्हता. फक्त सनीला फोन करून कळवलं. ‘दादा मी आज घोडा पाहिला.’ त्यानं विचारलं, ‘पांढरा होता का?’ मी एवढंच म्हटलं, ‘चार पायांचा घोडा नाही, घोडा म्हणजे चाप असलेली बंदूक.’
या दौऱ्यातली आणखी महत्त्वाची आणि आव्हानात्मक बाब म्हणजे माझी निवासाची सोय. ती माझी मलाच करायची होती आणि दौऱ्याचा खर्च आटोक्यात राहावा म्हणून परवडेल अशीच. ईशान्य भारताच्या दौऱ्यात मी अरुणाचलप्रदेश, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा इथे तिथल्या वनवासी कल्याण आश्रमाच्याच शाखांमध्ये राहिलो. तिथल्या अनुभवानं मला स्वावलंबी बनवलं हे नक्की, कारण त्यामुळेच मी स्वतःचं जेवण घेणं, आपली भांडी घासणं, स्वतःच्या आंघोळीची सोय करणं, कपडे धुणं शिकू शकलो. माझ्या निवासाची सोय करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या सर्व व्यवस्थापनाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. दिल्ली, पश्चिम बंगाल, हैद्राबाद आणि चेन्नई इथे मी बृहन्महाराष्ट्र मंडळांनी उभ्या केलेल्या निवासी ठिकाणांवर राहिलो होतो. राहण्याच्या बाबतीत मला वाईट अनुभव आला तो मध्यप्रदेशात. तिथे मी युथ हॉस्टेलला राहिलो होतो. पण ते इतकं भन्नाट होतं की, पलंगावर झोपल्यावर वर तुटलेलं सिलिंग दिसायचं आणि त्या सिलिंगवर लटकणारी, कोणीतरी लपवलेली अंतर्वस्त्रं. मी ते दोनच दिवसात सोडलं.
शेवटचं आणि महत्त्वाचं, माझ्यातल्या माणसाला या दौऱ्यात दिसलेला भारत कसा होता? तो चांगलाही होता आणि क्रूरही होता. माझ्या डोळ्यांवरची झापडं दूर करणारा होता, मला माणूस म्हणून वागलं पाहिजे, हे शिकवणारा होता. काही पूर्वग्रहांतून बाहेर काढणारा होता आणि ते इथे मांडायला हवं. त्यातले महत्त्वाचे अनुभवच इथे मांडतो. बांग्लादेशी मुस्लिमांबद्दल देशात काय वातावरण आहे ते आपल्याला ठाऊकच आहे. मी पश्चिम बंगालमध्ये होतो तेव्हा त्याबद्दल अनेक हिंदूंनी मला प्रश्न केला की, तुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता? ते बांग्लादेशी नाहीत. ते बंगाली भाषक आहेत, असं तिथल्या अनेक हिंदूंनी मला सांगतिलं. यातलं खरं काय किंवा खोटं काय मला माहीत नाही. पण, भाषेत धर्म आडवा येत नाही, तो आपण आणलाय हे मला पश्चिम बंगालनं शिकवलं. तिथले हिंदू काय किंवा मुस्लीम काय, ते स्वतःला आधी बंगाली म्हणतात आणि स्वतःचा धर्म नंतर लावतात. माझ्या मनावरचं धर्माचं गारूड पश्चिम बंगालनं उतरवलं. दुसरं उदाहरण उत्तरप्रदेशातलं. तिथे लखनऊला असताना, मी जेव्हा-जेव्हा जवळच्या हॉटेलात आणि खाणावळीत गेलो, तेव्हा-तेव्हा माझ्या डोळ्यांत आसवं आलीच, कारण तिथल्या बालमजुरांची अवस्था. तिथे जवळपास प्रत्येक हॉटेलात बालमजूर आहेत आणि त्यांना त्यांचे मालक खूप निष्ठूरपणे वागवतात. तिथले ग्राहकही त्यांच्याशी तसेच निष्ठूरपणे वागतात. दहा-बारा वर्षांच्या मुलाचा जातीवरून उल्लेख करून, त्याला हडतूड करणारी व्यवस्था मी तिथल्या हॉटेलांत पाहिली. या व्यवस्थेनं मला पुरतं हेलावलं होतं. हे पाहूही शकत नव्हतो, ताटातले दोन घास घशाखाली ढकलूही शकत नव्हतो आणि तिथल्या व्यवस्थेत त्याचा विरोधही करू शकत नव्हतो. दोनेक दिवसांनी तर मी हॉटेलात जाण्याऐवजी जेवण मागवण्याचा पर्याय निवडला. हे केवळ तिथल्या गरिबीचं प्रतिक नव्हतं, तर त्याही पलीकडे तिथल्या जात आणि वर्ण व्यवस्थेतून आलेल्या गरिबीचं आणि त्यांना दडपणाऱ्या व्यवस्थेचं प्रतीक होतं. या घटनेनं माझ्याही मनातली जात व्यवस्था गळून पडायला मदत केली. शिवाय, प्रांतवादाबाबतचं माझं मत काही प्रमाणात बदललं, ते नेमकं काय ते बिहारचं उदाहरण देऊन सांगतो. उत्तर भारतातल्या विशेषतः बिहारच्या नागरिकांवर प्रांतवादातून देशभरात व्यक्त होणारा रोष आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तसा तो माझाही होता किंवा आता काही बाबींपुरता आहे. पण मी बिहारला पटणात असताना, मला तिथली माणसं आवडली, भावली हे खरं आहे. तिथली गरिबी आणि श्रीमंती ही दोन टोकं. पण दोन्ही टोकाची माणसं आनंदी. अगदी दुःखातही हसतमुख. म्हणजे तिथे जीव घेणारा माणूसही हलक्या-फुलक्या खेळकर वातावरणातच तुमचा जीव घेईल, असं तिथलं एकूण वातावरण. हे हलकंफुलकंपण कसं आलं असेल, हे समजण्यासाठी तिथल्या लोकांशी बोलत राहायला हवं. गरिबीशी लढायचं तर आपण जिथे जाऊ तिथे टिकायचं हे तिथल्या गरीब वर्गानं स्वतःला समजावून टाकलंय, कारण त्यांना पर्याय नाही. ते तिथे जगू शकत नाहीत म्हणून बाहेर पडतात. जिथे जातात तिथे टिकण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात जे बरंवाईट घडतं त्याला स्वीकारतात. त्याला प्रतिक्रिया दिली तर ती क्रूर असली तरी खेळकर वाटावी हे तत्त्व जपतात.
या अनुभवानं मला काय शिकवलं? तर देशात गरिबी आहे, जी माणसाला जगण्यासाठी त्याच्या घराबाहेर पडायला भाग पाडते. या देशात वेगवेगळी राज्ये आहेत आणि ही राज्ये एकाच देशातली असल्यामुळे अशा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला, म्हणजे मराठी माणसालाही. म्हणूनच मी इथे बिहारी का आला, हा प्रश्न भारत नावाच्या देशात विचारणं चुकीचं आहे. तो इथं कसा वागतो, हा प्रश्न मी नक्कीच विचारावा. तो इथे का, या प्रश्नाला देशाची घटना आणि देशातल्या परिस्थितीनं मात्र बाद केलंय,  हे माझं या दौऱ्यातलं आकलन.
हे पुस्तक दिवंगत शशिकलाताई काकोडकर यांच्या पाठबळाशिवाय प्रकाशित होऊ शकलं नसतं, किंबहुना हा प्रकल्पच आकाराला आला नसता. म्हणूनच हे पुस्तक आम्ही त्यांना अर्पण केलं आहे. या दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेकांनी मला वेगवेगळे संपर्क मिळवून देण्यासाठी मदत केली. ज्यामुळे या प्रकल्पाचा प्रवास कायम राहू शकला. त्या सर्व हितचिंतकांचे आभार! या दौऱ्यात मला भेटून माहिती देणाऱ्या, कधी माझ्याशी भांडणाऱ्या अशा मी भेट घेतलेल्या सगळ्या व्यक्तींमुळेच या पुस्तकाला आशय मिळाला आहे, त्या सर्वांचे आभार! पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून वीणा सानेकरांनी संपादनासाठी घेतलेली मेहनत, प्रकाश परब सरांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, दिवंगत जयवंत चुनेकर सर आणि ग्रंथालीच्या दिनकर गांगल सरांनी केलेलं मार्गदर्शन, या सर्वांचा मी आभारी आहे. संतोष आग्रे, आनंद भंडारे, साधना गोरे, शरद गोखले, नयन म्हात्रे आणि विक्रम जाधव या माझ्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर सरांचेही मी मनापासून आभार मानतो. माझ्या या प्रकल्पातल्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक घडामोडीत माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवणारे आणि प्रकल्पासाठी माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या दीपक सरांचे मनःपूर्वक आभार. आता आभारातलं शेवटचं पण महत्त्वाचं, जिच्यामुळे मी कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून मराठी अभ्यास केंद्रासोबत स्वतःला जोडून घेऊ शकलो, ती माझी पत्नी सोनाली. तिनं मला मोकळा श्वास घ्यायला लावला नसता, या काळात मला येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी सनीसारखा मित्र मिळाला नसता, तर हा प्रकल्प माझ्या जगण्याच्या परिघाच्या आसपासही नसता हे खरंच. त्यासाठी या दोघांचेही मनापासून आभार...
तुषार रघुनाथ वैशाली पवार
(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आहेत.)
संपर्क - ९९८७९७५५५३
(पुस्तकाचे नाव - भाषा परिक्रमा, प्रकाशन – मराठी अभ्यास केंद्र, मूल्य – ४०० रु.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630562584.jpg [postimage] => upload_post-1630562584.jpg [userfirstname] => Tushar [userlastname] => [post_date] => 02 Sep 2021 [post_author] => 3356 [display_name] => तुषार पवार [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, तुषार पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [874] => Array ( [PostID] => 22108 [post_title] => सुरती रुपया आणि यशाचे गणित [post_content] => [post_excerpt] => नाण्याला तशा दिसायला तीन बाजू असल्या; तरी दोनच बाजू व्यावहारिक असून, तिसरी काठावर रहाण्याची बाजू केवळ तात्त्विक असते, नाही का? [post_shortcontent] =>

अंक : श्रीदीपलक्ष्मी, जानेवारी १९५९  

[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/Surti-Rupaya.jpeg [postimage] => /2020/10/Surti-Rupaya.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Sep 2021 [post_author] => 5887 [display_name] => दिनकर द. पाटील [Post_Tags] => चिंतन,अनुभव कथन,श्रीदीपलक्ष्मी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [875] => Array ( [PostID] => 23166 [post_title] => ओरियाना फलाची : इतिहासाची मुलाखतकार [post_content] => [post_excerpt] => जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणं, त्यांना बोलतं करून हवी ती माहिती मिळवणं या कलेत माहीर असलेल्या ओरियाना फलाची यांचा परिचय. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव ऑगस्ट २०२१

सदर - पल्याडची पत्रकारी

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणं, त्यांना बोलतं करून हवी ती माहिती मिळवणं या कलेत माहीर असलेल्या ओरियाना फलाची यांचा परिचय.

********

ओरियाना फलाची या इटालियन पत्रकार. ‘ला रिपुब्लिका’, ‘कुरिएरे दिल्ला सिरा’, ‘लेउरोपेओ’ या पेपरांसाठी त्यांनी लेख, वार्तापत्रं, मुलाखती केल्या. त्यांचं कॉलेज शिक्षण मेडिसीन आणि केमेस्ट्री या विषयात झालं. पण ते सोडून त्यांनी साहित्य या विषयाचा अभ्यास केला. १९४६ साली त्यांनी आपल्या काकांच्या सांगण्यावरून पत्रकारी करायला सुरुवात केली. त्यांनी युद्धं पाहिली, प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे विचार पक्के होते. त्या लोकशाहीवादी होत्या, हुकूमशाहीच्या विरोधात होत्या.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630392498.png [postimage] => upload_post-1630392498.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 01 Sep 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, व्यक्ती विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [876] => Array ( [PostID] => 12811 [post_title] => पूरग्रस्तांचा खराखुरा हिरो [post_content] => [post_excerpt] => शिवाय रात्र झाली तरी हा माणूस आपल्या पुराच्या पाण्यातील घराच्या वर झोपत होता [post_shortcontent] =>

कृष्णा नदीकाठी महापुराने थैमान घालत असताना आपला जीव धोक्यात घालून दुधोंडी पासून पश्चिमेकडील सुमारे तीन किलोमीटरवरील माळी वस्ती ,सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूर बाधित सुमारे पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना आपल्या छोट्याशा कायलीतून सतत चार दिवस तीनशे फेऱ्या मारून पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढणारा हा पंचावन्न वर्षाचा अवलिया म्हणजे रामदास उमाजी मदने! आपल्याला आश्चर्य वाटणारी ही बाब खरंच फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रालाअभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी या एका 55 वर्षाच्या साठीकडे झुकलेल्या या माणसाने केली आहे.दुधोंडी तालुका पलुस जिल्हा सांगली येथे राहणारा हा माणूस नदीकडच्या घरात राहूनही,सध्या पूरबाधित असूनही माणुसकी बद्दल अपार प्रेम असणारा आम्हाला दिसला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/रामदास-मदने.jpg [postimage] => /2019/08/रामदास-मदने.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Aug 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => सोशल मिडीया,बहुविध संकलन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [877] => Array ( [PostID] => 23140 [post_title] => गोष्ट : सुरुवातीची आणि शेवटाची [post_content] => [post_excerpt] => गोष्ट’! हा शब्द संस्कृत ‘गोष्ठी’ या शब्दापासून आला आहे. वैदिक काळात ‘विद्वानांच्या चर्चा’ या अर्थाने ‘गोष्ठी’ हा शब्द वापरला जात असे असं म्हणतात. या अगदी उलट मॅक्समुल्लरने दिलेला [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

‘एक होता राजा’ किंवा ‘एक होती परी’ अशी सुरुवात असणारी, ‘एकदा काय झालं’ म्हणत आकाराला येणारी आणि ‘त्यापुढे ते सुखाने नांदू लागले’ म्हणत शेवटाला जाणारी ‘गोष्ट’ लहानपणापासून आपल्या ओळखीची आहे. असं म्हणतात की, ‘गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे’ ही बाब माणूसजातीसाठी आवश्यक आहे. माणसाच्या भरणपोषणापाठोपाठ येणारी ती गरज आहे. अगदी त्याच्या निवार्‍याच्या गरजेपेक्षा किंवा प्रेम-भावनेच्या अपेक्षेपेक्षाही ही गरज निकडीची आहे. ही निकड शतकानुशतकांपासून जगाच्या कानाकोपर्‍यांतील लहान-मोठ्या सामाजिक चौकटीत भागवली गेली. पद्धती वेगळ्या असतील, प्रकार भिन्न असतील पण आत गाभ्यात राहिली ती गोष्ट. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629681695.png [postimage] => upload_post-1629681695.png [userfirstname] => Surekha [userlastname] => Sabnis [post_date] => 30 Aug 2021 [post_author] => 6154 [display_name] => सुरेखा सबनीस [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [878] => Array ( [PostID] => 23176 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - काकणभर सरस (भाग २९) [post_content] => [post_excerpt] => बाईच्या सुसंस्कृतपणाशी जोडल्या गेलेल्या ‘काकण’ या शब्दाचे मूळ.... [post_shortcontent] =>

बाईच्या सुसंस्कृतपणाशी जोडल्या गेलेल्या काकण या शब्दाचे मूळ संस्कृतमधील कंकण या शब्दात आहे. मनगटात घातल्या जाणाऱ्या या अलंकाराचा किणकिण असा आवाज येतो, त्यावरून किंकिङ् – किंकिणी – कङ्कण – काकण अशा क्रमाने मराठीत हा शब्द आल्याचं दिसतं. काकण या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल माहिती देणारा  साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख.
स्त्रियांचे पारंपरिक अलंकार वैज्ञानिकदृष्ट्या तिच्या आरोग्याला कसे हितकारक आहेत, हे  धर्माभिमानी आणि संस्कृतिरक्षक विविध व्यासपीठांवरून सांगताना दिसतात. मात्र आधुनिक स्त्रीने अशा दागिन्यांशिवाय निरोगी आयुष्य जगून हा दावा तर फोल ठरवलाच, शिवाय त्यातील विज्ञानही कसं दिशाभूल करणारं आहे, याविषयीची मांडणीही वेळोवेळी केलेली आहे. उलट बांगड्या, जोडवी, पैंजण यांसारख्या सौभाग्यालंकारामुळे स्त्रियांच्या हालचालीवर बंधने तर येतातच; शिवाय या दागिन्यांचा आवाज तिचा वावर कुठे आहे, याचीही घरातल्यांना सतत वर्दी देतात, अशी स्त्रीवादाची कारणमीमांसा आहे. अर्थात, आधुनिक स्त्री अशा सौभाग्यलंकाराच्या बंधनातून हळूहळू मुक्त होताना दिसत असली  तरी, काकणं किंवा बांगड्या हा आजही स्त्रीचा महत्त्वाचा सौभाग्यालंकार मानण्याकडे समाजाचा कल आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630313631.jpg [postimage] => upload_post-1630313631.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 30 Aug 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [879] => Array ( [PostID] => 23165 [post_title] => इलेना सितारिस्ती इटलीचं वादळ जेव्हा भारतीय नृत्यात शमतं.. [post_content] => [post_excerpt] => घरचं प्रतिगामी वातावरण, त्यातून मादक पदार्थांचं व्यसन, हिप्पी जगणं ते ओडिसी नृत्याचा ध्यास असा विलक्षण प्रवास करणार्‍या इलेना सितारिस्ती या इटालियन नृत्यांगनेबद्दल [post_shortcontent] =>

अंक : अनुभव ऑगस्ट २०२१

घरचं प्रतिगामी वातावरण, त्यातून मादक पदार्थांचं व्यसन, हिप्पी जगणं ते ओडिसी नृत्याचा ध्यास असा विलक्षण प्रवास करणार्‍या इलेना सितारिस्ती या इटालियन नृत्यांगनेबद्दल

*******

केरळमधील श्रीकृष्णपूरम नावाच्या एका छोट्याशा खेड्यातील जुलै महिन्यातील एक संध्याकाळ. दिवसभर कोसळूनही न थकलेला पाऊस धमकी दिल्यासारखा काळे ढग घेऊन आकाशात रेंगाळत होता. पण तरीही गावकरी आपापले कंदील-चिमण्या घेऊन त्या छोट्याशा खोलीत जमले होते. गेला महिनाभर या टीचभर गावात मुक्काम करून गुरु नारायण नारीपेत्ता यांच्याकडून कथकली शिकत असलेले ‘गोरे शिष्य’ आज प्रथमच लोकांसमोर नृत्य करणार होते..! 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630001341.png [postimage] => upload_post-1630001341.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Aug 2021 [post_author] => 1972 [display_name] => वंदना अत्रे [Post_Tags] => महा अनुभव, ऑगस्ट २०२१, व्यक्ती विशेष, कला, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [880] => Array ( [PostID] => 23091 [post_title] => ताप का येतो? [post_content] => [post_excerpt] => जंतू किंवा विष बाहेरून शरीरात आलं, किंवा आजारामुळे शरीरातच घातक रसायनं तयार झाली की, ती लढाऊ पेशींना समजतात. रणशिंग फुंकलं जातं. शरीरभर रासायनिक दवंडी पिटली जाते. त्यातलीच काही रसायनं थेट तापमानकेंद्राला वर्दी देतात आणि तिथल्या थर्मोस्टॅटचं सेटिंग बदलून वर सरकवतात. तापमान वाढवायचे हुकूम केंद्राकडून शरीरभर पोचतात. उष्णता राखून ठेवायला त्वचेचा रक्तपुरवठा कमी होतो. त्यासोबतच स्नायू वेगाने आकुंचन-प्रसरण पावतात. म्हणजेच हुडहुडी भरते. स्नायूंच्या त्या कामामुळे नवी उष्णता तयार होते. ताप चढतो. [post_shortcontent] =>

आपलं अंग नेहमीपेक्षा जास्त गरम वाटू लागलं की आपण म्हणतो ताप तर नाही ना... पण हे अचानक अंग कसं काय काय गरम होतं? ताप येतो म्हणजे नक्की काय होतं?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626540519.jpg [postimage] => upload_post-1626540519.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 30 Aug 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [881] => Array ( [PostID] => 23164 [post_title] => शिक्षणाची ‘निर्वासित’ वाट [post_content] => [post_excerpt] => निर्वासित मुलांच्या शिक्षणासाठी जगभरात कोणते प्रयत्न चालू आहेत, त्यात कोणती आव्हानं आहेत, याकडे लक्ष वेधणारा लेख. [post_shortcontent] =>

अंक: अनुभव ऑगस्ट २०२१

निर्वासित मुलांच्या शिक्षणासाठी जगभरात कोणते प्रयत्न चालू आहेत, त्यात कोणती आव्हानं आहेत, याकडे लक्ष वेधणारा लेख.

********

वेलकम टू ‘वर्ल्डस् टफेस्ट क्लासरूम्स’...

इथे बांबूच्या, ताडपत्रीच्या तंबूत नाहीतर पत्र्याच्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात. तुटपुंज्या जागेत एकावेळी शंभर किंवा त्याहूनही अधिक विद्यार्थी शिकतात. इथे शिक्षक तहान-भूक शब्दशः विसरून शक्य ते सर्व तळमळीने शिकवतात. पिण्याचं स्वच्छ पाणी, खेळती हवा, विविध प्रकारचं अभ्याससाहित्य, यांची चैन इथे करता येत नाही. आज वर्गात एकत्र आहोत, उद्या असूच याची खात्री इथल्या कुणालाच देता नाही. पण इथल्या विद्यार्थ्यांना शिकून शिक्षक, डॉक्टर, कॉम्प्युटर सायन्टिस्ट व्हायचंय... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630000751.png [postimage] => upload_post-1630000751.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 29 Aug 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव, ऑगस्ट २०२१, शिक्षण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [882] => Array ( [PostID] => 23108 [post_title] => राशिभविष्य हे थोतांड आहे काय? [post_content] => [post_excerpt] => आस्तिक-नास्तिक, द्वैत-अद्वैत, हे जसे तत्त्वज्ञानात वाद आहेत, तद्वत सायन-निरयन हा आमच्यातील म्हणजे ज्योतिषशास्त्रातील वाद आहे. परंतु ह्या वादात मी फार खोल जाऊन आणखी एक गोंधळ निर्माण करत नाही. [post_shortcontent] =>

अंकः माणूस, जानेवारी १९६५

वर्तमानपत्रीय राशिभविष्याचा उगम केव्हा झाला व तो कशात आहे, याचा पत्ता लागणे अवघड व दुरापास्त काम आहे. राशिभविष्य हे गोचरीचे म्हणजे दैनंदिन किंवा चलित ग्रहस्थिती पाहून भविष्य सांगण्याचे एक अंग आहे. मूलतः गोचर ही काही स्वतंत्र ज्योतिषपद्धती नाही. दशा, ताजिकची कुंडली किंवा डायरेक्शन पद्धती यांसारख्या एखाद्या प्रमुख पद्धतीला पोषक म्हणूनच ती वापरली जाते. स्वतंत्र पद्धत म्हणून वापरावयाची झाली तर समग्र जन्मकुंडलीवर तिचा प्रयोग करणे आवश्यक आहे. परंतु १२ ग्राहांपैकी केवळ एका चंद्रावर ती आधारली जाते. अत्यंत द्रुतगतीने जाणाऱ्या ग्रहांपैकी चंद्र हा एक ग्रह (पृथ्वीचा उपग्रह) आहे. या ग्रहाचा उपयोग करून एक दोन दिवसांचे अंतराने ढोबळ भविष्य करण्यात केला जातो. अनेकवेळा या पद्धतीने केलेल्या भविष्याची सत्यता येते व भोळ्या वाचकाला चमत्कार वाटतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627461036.jpg [postimage] => upload_post-1627461036.jpg [userfirstname] => श्री. के. केळकर [userlastname] => [post_date] => 29 Aug 2021 [post_author] => 6131 [display_name] => श्री. के. केळकर [Post_Tags] => माणूस, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [883] => Array ( [PostID] => 12249 [post_title] => द चेकलिस्ट मॅनिफेस्टो - अतुल गवांदे [post_content] => [post_excerpt] => ब-याचदा साह्य करणा-या इतरांना, रूग्णाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची किंवा त्यांच्यापुढे उभ्या राहू शकणा-या समस्यांची अजिबात कल्पना नसते. [post_shortcontent] =>

मला याद्या करण्याची सवय आहे. कुठलाही कार्यक्रम असो, घरगुती समारंभ की घरी कुणी जेवायला येणार असो मी याद्या करते. मला त्या याद्या बघून तयारी करणं सोपं जातं. खूपशा गोष्टींसाठी याद्या करण्याची सवय अनेकदा चांगली सवय असते त्यामुळे ते काम जास्तीत जास्त चांगलं पार पडू शकतं. उदाहरणार्थ पॅकिंगची यादी. यादी अगदी लहानशी, पण त्यामुळे निर्वेधपणे प्रवास पार पडू शकतो. तर या याद्या म्हणजे चेकलिस्ट. आपण याद्या करतो आणि जसं जसं आपलं काम होईल तसतसं त्या मुद्द्यावर टिकमार्क करत जातो. आपल्या याद्या झाल्या घरगुती. पण अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये या याद्या फार महत्त्वाचं काम बजावतात. विमानोड्डाणासाठीच्या चेकलिस्ट किंवा ऑपरेशन थिएटरमधल्या चेकलिस्ट, अंतराळवीरांच्या चेकलिस्ट, खेळाडूंच्या चेकलिस्ट या किती महत्त्वाच्या असतील ते सांगायला नको

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/checklist.jpg [postimage] => /2019/07/checklist.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Aug 2021 [post_author] => 654 [display_name] => सायली राजाध्यक्ष [Post_Tags] => सोशल मिडीया,सायली राजाध्यक्ष,अतुल गवांदे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [884] => Array ( [PostID] => 23155 [post_title] => दृश्यकला [post_content] => [post_excerpt] => सुप्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांनी संपादित केलेल्या दृश्यकला या ग्रंथाला जागतिक कीर्तीचे चित्रकार पद्मविभूषण के. जी. सुब्रमणियन यांचे आशीर्वाद लाभले आहेत. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, जुलै २०२१

सुप्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांनी संपादित केलेल्या दृश्यकला या ग्रंथाला जागतिक कीर्तीचे चित्रकार पद्मविभूषण
के. जी. सुब्रमणियन यांचे आशीर्वाद लाभले आहेत. आपल्या प्रास्ताविकात सुब्रमणियन म्हणतात, “आपल्याकडील शिक्षित वर्ग वाचन वा अन्य माध्यमांद्वारे ज्ञानाच्या कित्येक शाखांशी थोडाबहुत परिचय असतो; मात्र विशेषतः आपल्याकडे, दृश्यकलांपासून तो जवळजवळ पूर्णपणे विन्मुखच राहतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629999926.png [postimage] => upload_post-1629999926.png [userfirstname] => Gulam Mohammad [userlastname] => Shekh [post_date] => 29 Aug 2021 [post_author] => 6113 [display_name] => गुलाम मोहम्मद शेख [Post_Tags] => प्रिय रसिक, जुलै २०२१, कला, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [885] => Array ( [PostID] => 23154 [post_title] => पावसाच्या कविता [post_content] => [post_excerpt] => व्यवसायाने चित्रकार आणि मनाने कवी असलेल्या अनंत खासबारदार यांच्या चौक आणि चौकट ह्या संग्रहातील दोन कविता इथे देत आहोत. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१

व्यवसायाने चित्रकार आणि मनाने कवी असलेल्या अनंत खासबारदार यांच्या चौक आणि चौकट ह्या संग्रहातील दोन कविता इथे देत आहोत. कोल्हापूर येथे वास्तव्याला असलेले खासबारदार यांनी पावसाचं सुंदर, मोहक रूप ‘पाऊसधारा’ या कवितेत रेखाटलं आहे. डोंगराला हिरव्या रंगाच्या लक्ष छटा बहाल करणाऱ्या या पावसाने रौद्र रूप धारण केल्यानंतर मात्र नद्यांना येणारा पूर आणि होणारी वाताहत यांचं चित्रण करणारी ‘पूर’ ही कविता आज महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या वेदना व्यक्त करणारी आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629832356.png [postimage] => upload_post-1629832356.png [userfirstname] => Anant [userlastname] => Khasbardar [post_date] => 28 Aug 2021 [post_author] => 6160 [display_name] => अनंत खासबारदार [Post_Tags] => प्रिय रसिक, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [886] => Array ( [PostID] => 12157 [post_title] => ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा [post_content] => [post_excerpt] => मुंबई एकसंघ करण्याचा जो मोठा प्रोजेक्ट हॉर्नबीने राबवला तो देशातील पहिला मोठ्या स्वरूपाचा इंजिनीअरिंग प्रोजेक्ट ठरला. [post_shortcontent] =>

इंग्रजांच्या ताब्यात मुंबई यायच्या अगोदरही मुंबईवर अनेक राजे-सुलतान व पोर्तुगीजांसारख्या युरोपियनांचे राज्य होतं परंतु या कोणाच्याही मनात मुंबईची बेटं जोडून एकसंघ शहर करावे असे आले नाही..कदाचित आलेही असेल परंतु त्याकाळची राजकीय अस्थिरता आणि द्रव्याची कमतरता या मुळे ते शक्यही झालं नसेल..चलाख इंग्रजांच्या मनात मात्र हे शहर त्यांच्या ताब्यात आले तेंव्हापासून ही योजना असावी..आणि त्यामुळेच त्यांनी पोर्तुगीज राजकन्येशी आपल्या राजाच्या लग्नाचा घाट घालून तो यशस्वीपणे घडवून आणला असण्याची शक्यता जास्त वाटते.. इस्ट इंडिया कंपनीने १६७१-७२ साली गव्हर्नर जेराल्ड ऑन्जीयर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. मुंबईच महत्व ओळखलेला हा एक द्रष्टा इंग्रज. अनेक इतिहासकार मुंबईचा जनक (फादर ऑफ बॉम्बे ) म्हणतात. तेंव्हाच्या मुंबईच्या विकासाला पहिली चालना दिली ती या इंग्रजाने. ऑन्जीयरच्या मनात मुंबईची विखुरलेली बेट भरणी घालून एकसंघ करण्याची योजना इथे आल्यापासून घोळत होती. तशी मंजुरीही त्याने त्यांच्या हेड ऑफिसकडे म्हणजे इंग्लंडकडे मागितली होती परंतु इस्ट इंडिया कंपनी नफ्या-तोट्याचा विचार करणारी व्यापारी कंपनी असल्याने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी उत्तर दिलं. तरी ऑन्जीयर व त्यांच्या नंतर आलेल्या अनेक ब्रिटीश गव्हर्नरानी आपले प्रयत्न चालू ठेवले.. या नंतर बरोब्बर शंभर वर्षांनी सन १७७१ मध्ये विलियम हॉर्नबी ह्याची मुंबईच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. एव्हाना शहर बऱ्यापैकी वाढले होते..लोक बाहेरून इथे स्थायिक होण्यासाठी येत होते आणि साहजिकच त्यांच्या निवासास-व्यापारास जागा अपुरी पडू लागली होती..आता मात्र बेटांमध्ये भरणी केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली..

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/candy.jpg [postimage] => /2019/07/candy.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Aug 2021 [post_author] => 2542 [display_name] => नितीन साळुंखे [Post_Tags] => इतिहास,सोशल मिडीया,स्थल विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [887] => Array ( [PostID] => 23163 [post_title] => ऑफिस रिटायर होतेय..? [post_content] => [post_excerpt] => वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना विस्तारून ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ सुरू होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याचे चांगले-वाईट परिणामही दिसतीलच. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव ऑगस्ट २०२१

कोरोना लॉकडाऊनमुळे कॉर्पोरेट कार्यपद्धतीत मोठे बदल झाले. त्यांतले अनेक बदल कायमस्वरूपी होण्याची चिन्हं आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना विस्तारून ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ सुरू होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याचे चांगले-वाईट परिणामही दिसतीलच. भारतीय संदर्भात या नव्या घडामोडीचा मागोवा..

********

गेलं वर्षभर कोरोना आणि लॉकडाउनमुळे कॉर्पोरेट नोकर्‍या करणारी बरीचशी मंडळी घरून काम करत आहेत. खरं तर दुसरा काही पर्याय नसल्याने कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरून काम करायला परवानगी दिली. आधी धडपडत, चाचपडत त्याला सुरुवात झाली; पण आता वर्षभरानंतर सगळेच बर्‍यापैकी रुळले आहेत. 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1630000540.png [postimage] => upload_post-1630000540.png [userfirstname] => Sunil [userlastname] => Chinchore [post_date] => 28 Aug 2021 [post_author] => 6164 [display_name] => सलील चिंचोरे [Post_Tags] => महा अनुभव,ऑगस्ट २०२१, अर्थकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [888] => Array ( [PostID] => 23153 [post_title] => आधुनिकोत्तर संगीतशास्त्रातले व्यास [post_content] => [post_excerpt] => भारतीय संस्कृति-संगीतशास्त्र ह्या अभ्यासशाखेचे अध्वर्यू डॉ. अशोक दा. रानडे ह्यांचा ३० जुलै २०२१ हा दहावा स्मृतिदिन. [post_shortcontent] =>

अंक: प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१

भारतीय संस्कृति-संगीतशास्त्र ह्या अभ्यासशाखेचे अध्वर्यू डॉ. अशोक दा. रानडे ह्यांचा ३० जुलै २०२१ हा दहावा स्मृतिदिन. डॉ. रानडे आणि यांच्या आसपासच्या पिढीतील, त्याच तोलामोलाची डॉ. अशोक केळकर, अरुण टिकेकर, रा. चिं. ढेरे, आचार्य पार्वतीकुमार, रोहिणी भाटे अशी कित्येक दिग्गज मंडळी गेल्या दीडेक दशकात काळाच्या पडद्याआड गेली. अशा व्यासंगी व्यक्तित्त्वांचा, त्यांच्या वैचारिक धगीचा अभाव आज तीव्रतेने जाणवतो. मात्र त्यांनी मागे ठेवलेले विचारधन पुढल्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629832003.png [postimage] => upload_post-1629832003.png [userfirstname] => Dr. Chaitanya [userlastname] => Kunte [post_date] => 27 Aug 2021 [post_author] => 6159 [display_name] => डॉ. चैतन्य कुंटे [Post_Tags] => प्रिय रसिक, जुलै २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [889] => Array ( [PostID] => 22772 [post_title] => निरोगी वार्धक्यासाठी [post_content] => [post_excerpt] => आपल्या शरीरातील हे बदल नैसर्गिक असले. अपरिहार्य असले तरी त्याचा वेग कमी करणे शक्य आहे. [post_shortcontent] =>

आपले शरीर सतत बदलत असते. शरीराची वाढ होते, ते परिपक्व होते. व वाढत्या वयाबरोबर त्याची झीज होऊ लागते. त्यामुळे शरीरात बदल दिसू लागतात. त्वचेतील कोलॅजेन व त्यासोबत पाणी धारण करण्याची क्षमता कमी होऊ लागल्याने तिची लवचीकता कमी होते, सुरकुत्या पडू लागतात. रक्तवाहिन्यांचीही नैसर्गिक लवचीकता कमी होते, त्या अधिक ताठर होतात. त्यांच्या आतील पोकळीत कोलेस्टरॉल. कॅल्शियम यांचे थर साचू लागल्याने ती कमी होऊ लागते. अगदी छोट्या रक्तवाहिन्यांचीही आतली पोकळी कमी झाल्याने शेवटच्या पेशीपर्यंत रक्त पोचवण्यासाठी रक्तावरील दाब, ब्लडप्रेशर वाढते. सांध्यातील कार्टिलेज झिजल्याने ते आखडतात, दुखू लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यामुळे आघाताशिवाय देखील मोडू शकतात. फुप्फुसांची लवचीकता कमी होते. वयाच्या सत्तराव्या वर्षी, त्यांची क्षमता वयाच्या विसाव्या वर्षाच्या क्षमतेपेक्षा चाळीस टक्के कमी होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129610.jpg [postimage] => upload_post-1620129610.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 27 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य, डिजिटल पुस्तक, आहार, निद्रा, भय... [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [890] => Array ( [PostID] => 23162 [post_title] => हवामान बदल पुढ्यात येऊन ठेपलेला शत्रू [post_content] => [post_excerpt] => निसर्ग आणि तौक्ते या दोन वादळांच्या महाराष्ट्रीतील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर लिहिलेला लेख. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव ऑगस्ट २०२१

हवामान बदल ही केवळ चर्चेतली संकल्पना राहिलेली नाही. त्याचा फटका आपल्या देशालाही कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने बसतो आहे. प्रश्‍न एवढाच की सरकार दर संकटानंतर फक्त नुकसान भरपाई देत राहणार की हवामान बदलाच्या लढ्यात धोरणात्मक आणि कार्यात्मक पावलं उचलणार? निसर्ग आणि तौक्ते या दोन वादळांच्या महाराष्ट्रीतील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर लिहिलेला लेख.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629831556.png [postimage] => upload_post-1629831556.png [userfirstname] => Dr. Guruprasad [userlastname] => Nulkar [post_date] => 27 Aug 2021 [post_author] => 6163 [display_name] => डॉ. गुरुदास नूलकर [Post_Tags] => महा अनुभव, ऑगस्ट २०२१, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [891] => Array ( [PostID] => 12006 [post_title] => Zugunruhe... एक घरवापसी [post_content] => [post_excerpt] => जे त्रिंबकेश्वर आपली उपजीविका एका नदीच्या उगमामुळे मिळवते, त्याने गोदावरीला गाडून टाकलं होतं आणि वरवर सगळं अलबेल होतं. [post_shortcontent] =>

किंग सामन मासा युकोन नदीवर झुकलेल्या ढगात जन्मतो, अगदी, अगदी उगमापाशी. तिथे त्याची आई खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला घरट्यासारखे खळगे करते. यात पाणी पाळण्यासारखे सावकाश हलते. छोटे सामन या pebbles च्या घरट्यातून पहिल्यांदा नदी बघतात. आणि मग कुठल्या दूर समुद्राची हाक त्यांना ऐकू येते की ढगातले आपले घर सोडून सगळे खळखळ-नदीतून मोठ्या नदीत, मोठ्या नदीतून विस्तीर्ण खाडीत आणि खाडीतून पार, पार खाऱ्या समुद्रात जातात. कुठे जातात, तिथे काय खातात, गोड्या पाण्यातले जीव इतक्या खाऱ्या पाण्यात कसे जगतात हे आपल्याला काही माहित नाही. पण खरी किमया होते ती नंतर. जेव्हा या खलाशी सामन माशांना अंडी घालायची असतात तेव्हा मात्र समुद्रातल्या लाखो, करोडो लिटर खाऱ्या पाण्यातून ते आपल्या जन्म नदीचा एक थेंब ओळखतात आणि एक अशक्य प्रवास सुरु करतात. किंग सामान मासा ३,२०० किमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून समुद्रातून आपल्या नदीत परत येतो. परत त्याच ठिकाणी जिथे त्याचा जन्म झाला

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/salmon-going-upstream.jpg [postimage] => /2019/07/salmon-going-upstream.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Aug 2021 [post_author] => 2506 [display_name] => परिणीता दांडेकर [Post_Tags] => ललित,सोशल मिडीया,पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [892] => Array ( [PostID] => 23092 [post_title] => जिराफाची मान [post_content] => [post_excerpt] => ‘ताठ मानेनं जगण्यासाठी ‘मानेची उंची’ निमित्तमात्र’ ही अथेन्स प्रांतातील ग्रीक म्हण लक्षात ठेवा. [post_shortcontent] =>

कुणाच्या मानेमध्ये जास्ती हाडं असतील, माणसाच्या की जिराफाच्या? अन्वयने बरोबर उत्तर दिलं असेल का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626541041.jpg [postimage] => upload_post-1626541041.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 27 Aug 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [893] => Array ( [PostID] => 23161 [post_title] => दानिश सिद्दिकी देशधर्मापल्याडचा माणूस [post_content] => [post_excerpt] => दानिश हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. गेल्या शंभरहून अधिक वर्षांमध्ये हा मान कोणत्याही भारतीय फोटोग्राफरला मिळालेला नाही. तो करत होता ते काम अतिशय आव्हानात्मक होतं. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव ऑगस्ट २०२१

दानिश हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. गेल्या शंभरहून अधिक वर्षांमध्ये हा मान कोणत्याही भारतीय फोटोग्राफरला मिळालेला नाही. तो करत होता ते काम अतिशय आव्हानात्मक होतं. त्याची इतर कोणत्याही फोटोग्राफी जॉनरशी तुलना करता येणार नाही. जे काम करताना जीव जाऊ शकतो, त्यापेक्षा आव्हानात्मक काम कोणतं असू शकतं! परंतु हे करत असतानाही दानिशसारखा माणूस माझ्यासारख्या आडगावात राहून, सुखवस्तू आयुष्य जगत काम करणार्‍या फोटोग्राफरचं कौतुक करायला जराही कचरला नाही. 

एखाद्या व्यक्तीचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख करण्यासाठी नेमके कोणते मापदंड लागतात? तुमची व त्या व्यक्तीची कित्येक वर्षांची ओळख हा मापदंड मैत्री सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही. कित्येक वर्षं एकमेकांना ओळखत असूनही दोन व्यक्ती कधी मित्र होऊ शकत नाहीत. तर काही वेळा एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. दानिश सिद्दिकीचा माझा अनुभव असाच म्हणता येईल. त्या एका अनुभवामुळे दानिशला मी माझा जवळचा मित्र म्हणू शकतो. त्यामुळे हा लेख मी दानिश सिद्दिकी नावाचा एक महान मित्र गमावल्याच्या दुःखातून लिहीत आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629831133.png [postimage] => upload_post-1629831133.png [userfirstname] => Indrajeet [userlastname] => Khambe [post_date] => 26 Aug 2021 [post_author] => 6162 [display_name] => इंद्रजित खांबे [Post_Tags] => महा अनुभव,ऑगस्ट २०२१, व्यक्ती विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [894] => Array ( [PostID] => 23174 [post_title] => थरारक जलीकट्टू [post_content] => [post_excerpt] => जलीकट्टू हा लीजो जोस पेलीसरी या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. त्याच्या द अंगमली डायरीज, ई.मा.यु. या सिनेमांनी त्याला चर्चेत आणलं. वेगळे विषय, त्यांची वास्तववादी हाताळणी, सिनेमातील असंख्य पात्रं, छायांकन, ध्वनी यासारख्या महत्त्वाच्या विभागांवर विशेष लक्ष देऊन केलेलं काम यामुळे त्याचे सिनेमे वेगळे ठरतात. [post_shortcontent] =>

अंक : वास्तव रुपवाणी,(प्रभात चित्र मंडळ) 

जलीकट्टू हा लीजो जोस पेलीसरी या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. त्याच्या द अंगमली डायरीज, ई.मा.यु. या सिनेमांनी त्याला चर्चेत आणलं. वेगळे विषय, त्यांची वास्तववादी हाताळणी, सिनेमातील असंख्य पात्रं, छायांकन, ध्वनी यासारख्या महत्त्वाच्या विभागांवर विशेष लक्ष देऊन केलेलं काम यामुळे त्याचे सिनेमे वेगळे ठरतात. [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629956015.jpg [postimage] => upload_post-1629956015.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Aug 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => रुपवाणी, चित्रपट परिचय, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [895] => Array ( [PostID] => 23175 [post_title] => मुलाला इंग्रजीतून मराठीत घातलं, कारण... [post_content] => [post_excerpt] => मुलासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता याचं मला समाधान आहे. [post_shortcontent] =>

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवणारे शिक्षक स्वतःच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची निवड करतात, यात आपल्या समाजाला काही विसंगती दिसत नाही, इतकी ही बाब आता सामान्य झाली आहे. अशाच एका मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने हौसेने आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं खरं. पण, परक्या भाषेत मूल शिकत असताना त्याचं दिवसेंदिवस कोमेजणं शिक्षक बापाच्या वेळीच लक्षात आलं आणि मग मातृभाषेतील शिक्षणाचा निर्णय घेतला गेला. आपल्या माध्यमबदलाच्या या निर्णयाविषयी आणि मुलाच्या आनंददायी शिक्षणाविषयी सांगतायत सुधीर कदम –
 मी माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे. माझा मुलगा श्रेयश एकुलता असल्याने  इतर पालकांप्रमाणेच मीसुद्धा त्याच्या शिक्षणाबाबत खूप गंभीर होतो. तो तीन वर्षांचा झाल्यानंतर त्याला नर्सरीत दाखल केलं, तशी त्याच्या आईची खूप इच्छा होती. समाजातील इंग्लिश स्कूलचे फॅड पाहून आम्ही त्याला इंग्लिश माध्यात घातलं. सकाळी लवकर उठून त्याला आंघोळ घालण्यापासून ते कपडे घालून गाडीत बसवेपर्यंत सारे सोपस्कर मीच करत होतो. सकाळी आठ वाजता तो शाळेत जायचा, ते घरी यायला दुपारचा दीड वाजायचा. शाळेतून घरी येताना बहुतेकदा तो गाडीत झोपलेला असायचा, त्याला हलवून उठवावं लागायचं. ज्या वयात आपण बालवाडीतपण जात नव्हतो, त्या वयात  कोवळ्या जीवाला सकाळी लवकर उठून, घरापासून तेरा-चौदा किलोमीटरवर जावं लागत होतं. याचं आज खूप वाईट वाटतं. शाळेतून आल्यावर तो अर्थातच तो खूप दमलेला असायचा.
मुलाची रोजची ही दमणूक पाहून नर्सरी आणि ज्युनिअर-सीनियर केजी अशी तीन वर्षे गेल्यानंतर मला ते माध्यम नकोसं वाटू लागलं. त्याचा बराचसा वेळ प्रवासात जायचा. त्याहीपेक्षा त्या वातावरणात गेल्यावर कळत-नकळत त्याच्यावर अभ्यासाचा दबाव येत असावा. इंग्रजी माध्यमातील मुलांच्या पालकांना मुलांचा बराचसा अभ्यास घरीच करून घ्यावा लागतो, तसा तो आम्हीही घेत होतो. पण, या सगळ्यात तो हसणं विसरत चालला होता. ज्या-ज्या वेळेस आम्ही पालक सभेसाठी, निकालासाठी शाळेत जात होतो, त्या-त्या वेळी शिक्षकांच्या त्याच्या अभ्यासाबाबत तक्रारी असायच्या. तो अभ्यासात मागे पडतोय याची कल्पना मला येत होती. लहान वयात सगळीच मुलं खूप चंचल असतात, तसा आमचा मुलगाही चंचल होता. तर कधी एखाद्या गोष्टीकडे एकटक पाहत बसला की, बराच वेळ त्याच गोष्टीकडे पाहत बसायचा. शिकवताना लक्ष नसतं ही शिक्षकांची त्याच्याबद्दलची सततची तक्रार होती. तिथलं वातावरण त्याला मानवत नव्हतं की भाषेमुळे त्याला व्यक्त होता येत नव्हतं, हे आम्हांला कळत नव्हतं. घरी आम्ही सर्वजण मराठीतच बोलायचो. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे आजूबाजूची मुलंही मराठीतच बोलायची. शाळेत इंग्रजी आणि घरी मराठी या सगळ्यामुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण व्हायचा. तो शांत-शांत राहायला लागला. मग मी निर्णय घेतला, त्याला जिल्हा परिषद शाळेत घालण्याचा. पण, तरी मनात कुठेतरी तयार होत नव्हती. जसजसा  जून महिना जवळ येऊ लागला, तसंतसं मन अस्वस्थ व्हायला लागलं. खूप तज्ज्ञ लोकांना विचारलं,  शिक्षणासाठी मराठी माध्यम चांगलं की इंग्रजी? यूट्युबवर यावर अनेक व्हिडीओ पाहिले. सगळ्यांचा एकच सूर, मराठी माध्यमच शिक्षणासाठी योग्य. याबाबत श्री. अनिल गोरे (मराठी काका) यांचं खूप छान मार्गदर्शन मला मिळालं. गोरे काकांबरोबर मी खूप वेळा या विषयाबाबत बोललो. भाऊसाहेब चासकर यांचे खूप प्रेरणादायी लेख वाचले. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यातच फेसबुकवर  प्रसाद गोखले यांच्या ‘मराठी शाळा टिकल्या पाहिजेत’ या फेसबुक समूहावर, मातृभाषेतील शिक्षणाचे फायदे, मराठी शाळांतील बदलत चाललेली आधुनिक शिक्षण पद्धती, चांगलं शिक्षण याबद्दल खूप प्रेरणादायी पोस्ट्स वाचल्या. एक लाखापेक्षा जास्त पालक-शिक्षकांचा हा समूह, त्यावर येत असलेल्या पालक-शिक्षकांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरल्या. या सर्वांचा परिणाम माझ्यावर होत गेला. मी ठरवलं,  झेडपी शाळेतच मुलाला टाकायचं. पण, एक मन सारखं म्हणत होतं, सध्या इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढत असताना आपण मात्र ऐपत असताना मुलाला मराठी माध्यमात घालतोय. हा आपला निर्णय चुकला तर? रात्रभर झोप लागायची नाही. मध्येच उठायचो, मन खूप बेचैन व्हायचं. अशा वेळी गोरे काका आणि प्रसाद गोखले यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट्सचा खूप आधार वाटायचा. हा निर्णय माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय होता. एवढा विचार तर मी स्वतःच्या करिअरबाबत सुद्धा कधी केला नव्हता. आणि निर्णय पक्का झाला, मातृभाषेतील शिक्षणाचा.
मी ज्या गावामध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो, त्याच  गावामध्ये मी मुलाला पहिलीला जिल्हा परिषद शाळेत टाकलं. माझ्याबरोबरच गाडीवर बसून तो शाळेत यायचा. माझ्या मागे गाडीवर बसून शाळेत जाताना, जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर असायचा, त्याचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. शाळेत सोडल्यानंतर मला मात्र करमायचं नाही, कारण इंग्लिश स्कूलच्या मोठ्या झगमगीत इमारतीत, वातावरणात शिकलेला आपला मुलगा, आता झेडपीच्या दोन खोल्यांमध्ये शिकणार, हे मन मान्य करत नव्हतं. परंतु, आता निर्णय घेतला होता.
मुळाक्षरं, एक ते शंभर अंक या सगळ्याची मराठीतून शाळेबरोबरच घरीपण त्याच्याकडून तयारी करून घ्यायला सुरुवात केली. हळूहळू चांगल्या पद्धतीने तो लिहू-वाचू लागला. इंग्रजी शाळेत पुढे जाऊन बोलायला घाबरणारा मुलगा १५ ऑगस्टला  पहिलीतच  सर्व लोकांसमोर आत्मविश्वासाने भाषण करू लागला. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आणि त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारं होतं. मला हळूहळू त्याच्यात खूप छान बदल जाणवू लागला. तो आता त्याचा अभ्यासही स्वतःच मन लावून करत असतो. त्याच्या शिक्षिका त्याच्याकडून खूप चांगली तयारी करून घेत आहेत. दुसरीत असताना ‘मंथन टॅलेंट सर्च’ परीक्षेत १५० पैकी ११८ गुण मिळवून तो राज्यात सोळावा आला. त्यामुळे त्याचं आणि शाळेचंही परिसरात खूप नाव झालं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया तो आज उत्तम करतो. शिवाय, मी त्याला दुसरीत एबॅक्स चा क्लास लावला होता. तो आज सहाव्या लेव्हलला आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने तो स्पीड रायटिंग करतो. तसेच, बोटांवर गणितं सोडवण्याच्या क्रिया तो आता सफाईदारपणे करतो. त्याचं इंग्रजीही चांगलं आहे. या सर्वात त्याच्या शिक्षिका श्रीमती ज्योती धावणे मॅडम यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.

मला आज समाधान वाटतं की, मी तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेचा म्हणजेच मातृभाषेतून शिक्षणाचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता. आज तो चौथ्या इयत्तेत आहे. शाळा कोरोनामुळे एक-दीड वर्षं बंद असल्या तरी त्याच्या अभ्यासात कुठेही खंड पडलेला नाही. या वर्षीही मंथन, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू झालेली आहे. त्याचं हस्ताक्षर तर अगदी मोत्यासारखं आहे.
मीच माझ्या मुलाची इतकी प्रशंसा करणं फार बरं दिसत नाही. परंतु, एकमेकांचं पाहून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणारे पालक आपल्या मुलांच्या सहज शिक्षणाला कसे मुकतात, हेच मला यातून सांगायचं आहे. इंग्रजी शाळेसाठी तीन वर्षांत लाख-सव्वालाख खर्च झाल्याचं मला दुःख वाटत नाही; परंतु ज्या शिक्षणातून मुलाला आनंद मिळत नाही, असं शिक्षण त्याच्यावर लादणं, हे मला योग्य वाटत नाही. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषेतून शिक्षण हा त्याचा हक्क आहे. आणि त्याला त्याचा हा हक्क मिळवून देणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे, याची मला जाणीव झाली. तशी ती इतरही पालकांना व्हावी, एवढ्याचसाठी हा लेख लिहिण्याचा खटाटोप केला आहे.


सुधीर कदम
(लेखक पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, कुरवली, इंदापूर  या माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत.)
संपर्क - ९९७५९५३९४३

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629960939.jpg [postimage] => upload_post-1629960939.jpg [userfirstname] => Sudhir [userlastname] => Kadam [post_date] => 26 Aug 2021 [post_author] => 6167 [display_name] => सुधीर कदम [Post_Tags] => मातृभाषेतून शिक्षण, मराठी शाळा, प्रयोगशील शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [896] => Array ( [PostID] => 23152 [post_title] => निर्मला-सदानंद [post_content] => [post_excerpt] => निर्मलाबाई आणि सदानंद भटकळ यांच्या दहाव्या पुण्यस्मरणाबद्दल पॉप्युलर परिवारातर्फे विनम्र अभिवादन!! [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१

पॉप्युलर परिवारासाठी नेहेमीच आदरणीय असणाऱ्या निर्मलाबाई आणि सदानंद भटकळ यांच्या दहाव्या पुण्यस्मरणाबद्दल पॉप्युलर परिवारातर्फे विनम्र अभिवादन!!

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629830439.png [postimage] => upload_post-1629830439.png [userfirstname] => Popular Prakashan [userlastname] => Popular Prakashan [post_date] => 26 Aug 2021 [post_author] => 6158 [display_name] => पॉप्युलर प्रकाशन [Post_Tags] => प्रिय रसिक, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [897] => Array ( [PostID] => 23139 [post_title] => नदीपार [post_content] => [post_excerpt] => सरदेशमुखांची भाषा, त्यातली काव्यात्मकता टीकाविषय झाली आहे, भरजरी भाषेखाली आशय गुदमरला असेही म्हटले गेले आहे. कविता हे सरदेशमुखांचे पहिले प्रेम होते. पण कालौघात कायम तिच्याबरोबर नांदता आले नाही तेव्हा ती अन्य लेखनातूनही वाहती झाली, अशा आशयाचे उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले होते [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

त्र्यं. वि. सरदेशमुख सुरुवातीपासूनच साहित्याकडे व्यापक अर्थाने पाहत होते. सुरुवातीच्या दशकभरात कथा-कवितेत ‘ज्योत्स्ना’, ‘वाङ्मयशोभा’, ‘समीक्षक’, ‘अभिरुची’ अशी यथेच्छ मुशाफिरी केल्यावर वैयक्तिक आयुष्यात त्यांना कठीण काळाला सामोरे जावे लागले. याकाळात वडिलांनी सुचवल्या-प्रमाणे त्यांनी गंभीर, वैचारिक साहित्याच्या वाचन-मनन-चिंतनातून ऊर्जा मिळवायचा प्रयत्न केला. वेळ येते तशी जातेही, पण या काळाने दिलेली आयुष्याबद्दलची खोल समज पुढील काळात त्यांनी आपल्या लेखनाचा ट्रॅक बदलला, त्याला साहाय्यभूत झाली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629564532.png [postimage] => upload_post-1629564532.png [userfirstname] => Nitin [userlastname] => Vaidya [post_date] => 25 Aug 2021 [post_author] => 6153 [display_name] => नीतिन वैद्य [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, पुस्तक परिचय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [898] => Array ( [PostID] => 23141 [post_title] => अंतर्नाद पर्व [post_content] => [post_excerpt] => एकुणात पंचवीस वर्षे सुरू असलेल्या या मासिकाने यंदा ‘निवडक अंतर्नाद’ स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं आहे. त्यानंतर हे मासिक विराम घेत आहे [post_shortcontent] =>

अंक : ललित, दिवाळी २०२०

विद्यापीठाच्या रस्त्यावरून औंधकडे जायला निघालं की पहिल्यांदा ब्रेमेन चौक लागतो आणि तिथून डावीकडे वळलं की साधारण तीन-एक मिनिटांच्या अंतरावर बँक ऑङ्ग महाराष्ट्रची निळ्या रंगातली पाटी दिसते. आणि त्याच्या अगदी समोर पाहिलं की उर्मी वाचनालय अशी पाटी. हे उर्मी वाचनालय म्हणजेच ‘अंतर्नाद’ मासिकाचं कार्यालय. इथूनच ‘अंतर्नाद’ मासिक 1995च्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालं आणि तेव्हापासून 23 वर्षं हे मासिक दरमहा एक तारखेला प्रकाशित होत गेलं. ह्या तारखेत कुठल्याही कारणांनी कधीही खंड पडला नाही ही ङ्गार विशेष गोष्ट आहे. त्या नंतर हे मासिक केवळ दिवाळी अंक स्वरूपात प्रकाशित होतं गेलं. एकुणात पंचवीस वर्षे सुरू असलेल्या या मासिकाने यंदा ‘निवडक अंतर्नाद’ स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं आहे. त्यानंतर हे मासिक विराम घेत आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629828880.png [postimage] => upload_post-1629828880.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Aug 2021 [post_author] => 5709 [display_name] => स्नेहा अवसरीकर [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, संस्था परिचय [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [899] => Array ( [PostID] => 23107 [post_title] => नव्यानव्या मित्रमैत्रिणी कशा मिळवाल? [post_content] => [post_excerpt] => महाविद्यालयीन जीवनांत ज्या कांही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात—अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या असतात, त्यांच चांगल्या, योग्य मित्रांची निवड ही एक आहे. [post_shortcontent] =>

अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३

स्त्री-पुरुषांत परस्परांबद्दल आकर्षण असणें हा निसर्गाचा एक मूलभूत नियम आहे. आणि या आकर्षणांत कामवासनेचा प्रादुर्भाव विशेष प्रमाणांत आहे हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. महाविद्यालयीन जीवनांत विद्यार्थी-विद्यार्थिनी कुमारावस्था ओलांडून पौगंडावस्थेंत प्रवेश करीत असतात. या संक्रमणावस्थेंतच कामवासनेचा प्रथम प्रादुर्भाव होत असतो. या वस्तुस्थितीमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी परस्पर-मैत्रीचे संबंध मुद्दाम निर्माण केल्यास त्यांत धोका आहे किंवा काय असाही महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627461368.jpg [postimage] => upload_post-1627461368.jpg [userfirstname] => वसंत नूलकर [userlastname] => [post_date] => 25 Aug 2021 [post_author] => 6130 [display_name] => वसंत नूलकर [Post_Tags] => किर्लोस्कर, ललित, शिक्षण, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [900] => Array ( [PostID] => 23151 [post_title] => साडेतीन दशकांचा समृद्ध सहवास [post_content] => [post_excerpt] => कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात २५ जुलै २०२१ या दिवशी होते आहे.या निमित्ताने त्या काळातल्या आठवणी जागवण्याचा हा प्रयत्न आहे. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१

कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात २५ जुलै २०२१ या दिवशी होते आहे. माझा आणि त्यांचा साडेतीन दशकांचा सहवास होता. म्हणूनच या निमित्ताने त्या काळातल्या आठवणी जागवण्याचा हा प्रयत्न आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629829593.png [postimage] => upload_post-1629829593.png [userfirstname] => Sangeeta [userlastname] => Bapat [post_date] => 25 Aug 2021 [post_author] => 6157 [display_name] => संगीता बापट [Post_Tags] => प्रिय रसिक, जुलै २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [901] => Array ( [PostID] => 23160 [post_title] => पेगॅसिस - प्रकरण काय? खळबळ का? [post_content] => [post_excerpt] => पेगॅसिस हे सॉफ्टवेअर कुणी तयार केलं? ते कोण विकत घेऊ शकतं? आपल्या केंद्र सरकारचं त्याबद्दल काय म्हणणं आहे? काय आहे हे प्रकरण? [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, ऑगस्ट २०२१

जगभरातले अनेक राजकारणी, पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते, मुत्सद्दी यांच्यावर ‘पेगॅसिस’ या स्पायवेअरद्वारे पाळत ठेवली जात असल्याचं काही पत्रकारी संस्थांनी मिळून केलेल्या शोधमोहिमेत समोर आलं आणि एकच खळबळ माजली. या यादीमध्ये भारतीय पत्रकार आणि राजकीय नेत्यांचीही नावं असल्याने त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहेत. या पत्रकारी संस्थांमध्ये ‘द गार्डियन’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि भारतातील ‘द वायर’ यांचा समावेश आहे. पेगॅसिस हे सॉफ्टवेअर कुणी तयार केलं?  ते कोण विकत घेऊ शकतं? आपल्या केंद्र सरकारचं त्याबद्दल काय म्हणणं आहे? काय आहे हे प्रकरण?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629829275.png [postimage] => upload_post-1629829275.png [userfirstname] => Tushar [userlastname] => Kalburgi [post_date] => 25 Aug 2021 [post_author] => 6068 [display_name] => तुषार कलबुर्गी [Post_Tags] => महा अनुभव ऑगस्ट २०२१, विश्ववेध, राजकारण, प्रासंगिक [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [902] => Array ( [PostID] => 23137 [post_title] => अ‍ॅना आणि उज्ज्वला : दोन शोकनायिका [post_content] => [post_excerpt] => इथे, रशियन आणि मराठी या दोन भाषांमधील प्रत्येकी एका कलाकृतीचा आपण विचार करणार आहोत. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

रशियन भाषा ही जगातील एक महत्त्वपूर्ण भाषा आहे. त्याचप्रमाणे, मराठी भारतीय भाषांपैकी प्रमुख भाषा आहे. या दोन्ही भाषांमध्ये काही समान धागे आहेत. त्यांपैकी एक असा की, दोन्ही भाषांमध्ये विभक्ती (Case) प्रत्यय आहेत. रशियन भाषेत पूर्वी संबोधन (Vocative) हा आठवा प्रत्ययही होता. मात्र, आता तो वापरला जात नाही. दुसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे, साहित्यिक दृष्टीने या दोन्ही भाषा संपन्न आहेत. इथे, रशियन आणि मराठी या दोन भाषांमधील प्रत्येकी एका कलाकृतीचा आपण विचार करणार आहोत

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629300480.png [postimage] => upload_post-1629300480.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Aug 2021 [post_author] => 2222 [display_name] => अरुण नेरुरकर [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, भाषा, विश्ववेध, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [903] => Array ( [PostID] => 23106 [post_title] => नागपूर राज्याचे पराक्रमी संस्थापकः पहिले रघुजी [post_content] => [post_excerpt] => मराठ्यांच्या इतिहासात रघुजी भोसल्यांची २१ वर्षाची कारकीर्द हा सर्वात महत्त्वाचा व उज्ज्वल असा काळ आहे. त्या काळात रघुजीने नागपूरच्या प्रदेशात स्वतंत्र मराठी राज्याची प्रतिष्ठापना केली व त्याच्या सीमा बंगाल व ओरिसा पर्यंत नेऊन भिडविल्या. [post_shortcontent] =>

अंकः लोकराज्य, डिसेंबर २००१-जानेवारी २००२

लेखाबद्द्ल थोडेसे : भोसल्यांच्या पराक्रमाचा विषय निघाल्यावर फार कमी लोकांना नागपूर आठवते आणि त्याहूनही कमी लोकांना रघुजी भोसले आठवतात.  सतत २१ वर्षे वऱ्हाडात नेकीने राज्य करुन बंगाल-ओरिसापर्यंत धडक मारणारे रघुजी भोसले हे अतुल्य मराठी वीर होते. त्यांच्या पराक्रमाची ही गाथा थक्क करुन सोडणारी आहे.

********

रघुजीच्या बालपणाबद्दल हकिकत फारशी उपलब्ध नाही. त्याची आई काशीबाई व आजी बदाबाई यांना रघुजीबद्दल फार काळजी वाटत होती. कारण रघुजीचे वडील बिंबाजी रघुजीच्या जन्मानंतर लवकरच मरण पावले. लहानपणी रघुजी पांडववाडीत राहात होता. पांडववाडी (वाईजवळ) येते रामाजीपंत कोल्हटकर म्हणून एक रामभक्त राहात होता. त्यांच्या वरदानाने रघुजीचा जन्म झाला असे त्याचे आईबाप मानीत. रामाजीपंताचे पुत्र कोन्हेरराम व भास्करराम ह्यांच्या संबंधामुळेच रघुजी नागपुरात आले. थोडा मोठा झाल्यानंतर रघुजी आपली काकू रामाऊ (साबाजीची बायको) हिजपाशी राहत असे. तला मूलबाळ नसल्यामुळे तिलाही त्याचा लळा लागला. रघुजी थोडा मोठा झाल्यानंतर त्यास २८ जून १७२२ रोजी शिवाजी करांडे यांच्या हाताखाली राणोजी बोसले यांच्या सैन्यात ठेवण्यात आले. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627460266.jpg [postimage] => upload_post-1627460266.jpg [userfirstname] => शरद कोलारकर [userlastname] => [post_date] => 24 Aug 2021 [post_author] => 6129 [display_name] => शरद कोलारकर [Post_Tags] => लोकराज्य, इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [904] => Array ( [PostID] => 11855 [post_title] => मुंबईतला जलप्रलय टाळणे शक्य आहे ? [post_content] => [post_excerpt] => आपल्या समोर असणाऱ्या समस्या सोडवाव्या आणि विकास घडवावा ही मानसिकता आपण मारून टाकली आहे. [post_shortcontent] =>

गेली काही वर्षे नित्यनेमाने मुंबई तुंबते आहे। मी तितक्याच हिरिरीने हा लेख फेसबुक वर टाकतो। सर्व मराठी पेपर ना पाठवतो। कोणीही प्रतिसाद देत नाही। एक फुटकळ अभिनेत्री ट्रोल झाली तर तिला भेटायला मुख्यमंत्री, विरोधी नेते मोकळे आहेत। असे प्रोजेक्ट जे खरोखर काही चांगले घडवू शकतील त्यांना संबंधित यंत्रणेपर्यंत पोचवण्याची माझी ताकद कमी पडतेय। ५००० फेसबुक मित्रांची यादी आहे। एकही जण मला त्यांच्यापर्यंत पोचवत नाही। एकंदरीत सगळी गंमत आहे। भगवतीलाच आपल्या लेकरांची दया येत नसेल तर माझी वांझोटी आदळआपट व्यर्थच जाणार। तरीपण एक दिया जलाना हमारा फर्ज, वरना ये जमीर कचोटेगा। म्हणून परत एकदा पोस्ट रिपीट। जलमग्न मुंबई , निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण भरपूर पाउस, जोडीला high tide आणि पाण्यात बुडालेली मुंबई हे चित्र दहा वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा मागच्या आठवड्यात पाहायला मिळाले. परत एकदा माणुसकीचा गहिवर, सरकारी हतबलता आणि परस्पर चिखलफेक पण बघून झाली. आठवडा संपला आणि सगळे आन्हिक संपले. लाखो लोकांनी सहन केलेला मनस्ताप, हकनाक मेलेले अभागी जीव आणि कवडीमोल झालेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हे सगळे सोयीस्करपणे विसरून आपण लोक कामाला लागलो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण लोकांनी डोके वापरणे सोडून दिलेले आहे. आपल्या समोर असणाऱ्या समस्या सोडवाव्या आणि विकास घडवावा ही मानसिकता आपण मारून टाकली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/mumbai-rain-1_1497085863.jpg [postimage] => /2019/07/mumbai-rain-1_1497085863.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Aug 2021 [post_author] => 2471 [display_name] => सुजीत भोगले [Post_Tags] => समाजकारण,सोशल मिडीया,अवांतर,सुजीत भोगले [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [905] => Array ( [PostID] => 23150 [post_title] => कविता - अजून [post_content] => [post_excerpt] => अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन)

कविता - अजून

अजून त्या झुडुपांच्या मागे

सदाफुली दोघांना हसते

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629713416.png [postimage] => upload_post-1629713416.png [userfirstname] => Vasant [userlastname] => Bapat [post_date] => 24 Aug 2021 [post_author] => 6002 [display_name] => वसंत बापट [Post_Tags] => प्रिय रसिक, जुलै २०२१, कविता, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [906] => Array ( [PostID] => 23090 [post_title] => निसर्ग नवल : भाषा ज्याची त्याची... [post_content] => [post_excerpt] => माणसाने आपल्या तोंडातून निघणाऱ्या ध्वनींना आकार दिला आणि त्यातून भाषा आकाराला आली; मात्र या आवाजी भाषेवर न थांबता करपल्लवी, नेत्रपल्लवी अशा खाणाखुणांनी, हावभावांनी बोलायच्या भाषाही त्याने तयार केल्या. ह्या अशा ‘बहुमाध्यमी’ भाषा निसर्गातल्या अनेक प्राण्यांना येतात. [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं सदर-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626540017.jpg [postimage] => upload_post-1626540017.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 24 Aug 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [907] => Array ( [PostID] => 23171 [post_title] => हे सगळं कशासाठी ?? [post_content] => [post_excerpt] => ज्योतिष खरं की खोटं, प्रारब्धवाद विरुद्ध प्रयत्नवाद असे वाद आपल्याला घालायचे आहेतच पण ते करण्याआधी ज्योतिष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाची एक तार्किक सांगड आपल्यासमोर या लेखमालेच्या मांडण्याचा मानस आहे. [post_shortcontent] =>

बहुविध लेखमाला : कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म

भाग -१ 

१२ वर्षे केवळ चिकित्सक बुद्धीने या क्षेत्रात केलेल्या प्रवासातील तांत्रिकी आणि भेटलेल्या असंख्य लोकांमुळे आलेला मानवी जीवनाचा अनुभव मांडण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखमालेचा उद्देश कोणालाही ज्योतिष शिकवणे किंवा ते खरं खोटं सिद्ध करण्याचा नाही. ज्योतिष या विषयाला कृत्रिम बुद्धिमत्ता या मानवाने विकसित केलेल्या प्रगत शाखेच्या चौकटीतून बघणे, या दोन विषयांची एक तार्किक जोडणी करून लोकांसमोर या विषयाबद्दल विचार करण्यासाठी एक नवीन दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे. तो वाचकांना आवडेल अशी आशा आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629683658.jpg [postimage] => upload_post-1629683658.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 23 Aug 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => बहुविध लेखमाला, कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [908] => Array ( [PostID] => 23172 [post_title] => भाषाविचार - इंग्रजी ही जगाची भाषा कशी झाली? (भाग २०) [post_content] => [post_excerpt] => इंग्रजीचा जगभरात वाढता वापर होत असताना तिची रूपंही बदलली आहेत. [post_shortcontent] =>

"इंग्रजीचा जगभरात वाढता वापर होत असताना तिची रूपंही बदलली आहेत. त्यामुळे मूळच्या इंग्रजीच्या विशुद्ध रूपाला बाट लागला, अशी हळहळ व्यक्त करणारे विशुद्धतावादी आहेतच. तसे ते प्रत्येक भाषेतच असतात. पण एखाद्या भाषेचा पसारा जितका मोठा तितकी वादस्थळं जास्त. वेगवेगळ्या देशांमध्ये या भाषेतल्या शब्दांच्या उच्चारांत फरक पडतो. नवनवे शब्द वाढतात, त्यामुळे शब्दकोश नेमाने अद्ययावत करावे लागतात." मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  सांगतायत इंग्रजी जागतिक भाषा होण्यामागची कारणे -
आज सगळं जग इंग्रजाळलंय, असं आपल्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं; त्यामुळे कायमच अशी परिस्थिती होती किंवा राहील असं समजण्याचं कारण नाही. चार्ल्स बार्बर यांनी The English language - A Historical Introduction या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी इंग्रजीचा हा विकास मांडला आहे. शेक्सपिअर हा इंग्रजीचा महाकवी; पण तो जेव्हा लिहीत होता, तेव्हा इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या अतिशय मर्यादित म्हणजे काही दशलक्ष लोकांपुरतीच होती. युरोपच्या इतर देशांमध्ये या भाषेबद्दल फार औत्सुक्य नव्हतं, मग जगाची तर बातच सोडा. आकड्यांनिशीच बोलायचं, तर सन १६०० मध्ये ५० लाख, औद्योगिक क्रांतीच्या भरभराटीच्या काळात म्हणजे सन १८५० मध्ये दीड कोटी, तर सन १९०० पर्यंत ३ कोटी, अशी इंग्रजी भाषकांची संख्या वाढली. इंग्रजी बोलणारे लोक जसजसे वसाहती करत इतर देशांमध्ये जाऊ लागले, तसतसा या भाषेचा प्रसार वाढला. अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिश नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी लढा दिला. त्यानंतरच्या दोन शतकांत तिथे 'अमेरिकन इंग्लिश'चा प्रसार झाला, तर ब्रिटनच्या इतर वसाहतींमध्ये 'ब्रिटिश इंग्लिश'चा प्रसार झाला. गेल्या शतकभरात एकीकडे ब्रिटनचं वासाहतिक वर्चस्व संपलं, तर दुसरीकडे अमेरिकेचं आर्थिक, राजकीय वर्चस्व शतपटीने वाढलं. त्यामुळे इंग्रजीचा ओघ या प्रभावासोबत वाढतच गेला, असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629698053.jpg [postimage] => upload_post-1629698053.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 23 Aug 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => इंग्रजी भाषा, मराठी अभ्यास केंद्र, भाषाविचार, डॉ. दीपक पवार [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [909] => Array ( [PostID] => 23147 [post_title] => वसंत बापट : जन्मशताब्दी वर्ष १९२२-२०२२ [post_content] => [post_excerpt] => वयाच्या सहाव्या सातव्या वर्षीच लयबद्ध रचनेचा चाळा माझ्या मनाने सुरू केला. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक,जुलै २०२१ 

"मी कविता का लिहितो ह्याचे एकच एक उत्तर मला देता येणार नाही.ह्याचाच अर्थ असा की, माझी काव्यविषयक भूमिका वारंवार बदलत आलेली आहे.इतकेच नव्हे, तर एका वेळी एक भूमिका ठेवण्याचेही मला जमलेले नाही.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629682715.png [postimage] => upload_post-1629682715.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Aug 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => प्रिय रसिक, जुलै २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [910] => Array ( [PostID] => 11723 [post_title] => 'दरी' वाढताना - अफगणिस्तानी परिवर्तन [post_content] => [post_excerpt] => आई म्हणाली की मुलाचा गोडवा टिकून रहावा म्हणून बापाला त्याचा हरपावा लागला असेल [post_shortcontent] =>

जुन्या घराजवळ माझा एक नेहमीचा मासेवाला होता. कितीही वेळा खरेदी-विक्री झाली तरी त्याच्या चेहऱ्यावर ओळख दाखवणारी रेषही दिसायची नाही. मी हसून दोन वाक्य बोलले तरी चेहरा तसाच. मख्ख नव्हे, पण काहीसा थकून निर्विकार झालेला. काही महिन्यांनी त्याचा बारा-तेरा वर्षांचा मुलगा रविवारी गल्ल्यावर बसायला लागला. मासे स्वच्छ करून देता देता त्याच्या-माझ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे बाबा नुसते बघत बसत. शाळा, हवा-पाणी, आवडते मासे असली आमची बडबड चालायची. ती ऐकून त्या बाबांच्या चेहऱ्यातही किंचित नरमाई यायला लागली होती. एक दिवस आमची गाडी भाषांकडे आली. वयाच्या तेराव्या वर्षी पाच भाषा येत होत्या त्या मुलाला. सुरमई-पापलेटचं दुकान आणि पाच-पाच भाषा! कसं देवाने सगळं वैभव एका छोट्या मुलाला देऊन टाकलंय या विचाराने हेवा वाटून खाक झाले होते मी. “कुठल्या भाषा रे? कशा काय शिकलास एवढ्या?” मी विचारलं, तसा त्याच्या बाबांचा चेहरा पुन्हा धीरगंभीर झाला. “द–” “जा रे, गिऱ्हाईक आहे दुसरं बाहेर.” तो पुढे बोलणार इतक्यात खवीस बापाने त्याला आत पाठवलं. आता असला गनिमी कावा काय मला समजणार नाही का? मीही भोचकपणा करायच्या मूडमध्ये आले आणि मासे बर्फाच्या पिशवीत ठेवून तिकडेच ठिय्या देऊन उभी राहिले. दोन गिऱ्हाइकं आटपली. मुलगा परत आत आला आणि मला तिथेच पाहून हसला.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/अफगाणिस्तान.jpg [postimage] => /2019/06/अफगाणिस्तान.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Aug 2021 [post_author] => 2469 [display_name] => अर्निका परांजपे [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,अर्निका परांजपे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [911] => Array ( [PostID] => 23144 [post_title] => पानशेतचे दिवस [post_content] => [post_excerpt] => टाँगटेस्टर हे उपकरण विद्युत प्रवाह वहात असणार्‍या तारेजवळ नेलं की तारेतून विद्युत प्रवाह वाहतो आहे की नाही, ते तारेला स्पर्श न करताच समजतं [post_shortcontent] =>

अंक  : जडण-घडण जुलै २०२१ कोयना काठ - भाग ११ सीझनला सुरुवात होताच कंपनीने दोन्हीही पॉवरहाऊसची कामं जोमाने सुरू केली. वरसगावच्या पॉवर हाऊसचं काम सुरु होऊन रखडताना मी रोजच पाहत होतो. सांडव्याच्या लगत डाव्या तीरावर पॉवर हाऊस होतं आणि त्याची एकूण मांडणी धरणाला समांतर होती. म्हणजे सांडव्याच्या लगत डाव्या तीरावर पायथ्याशी धरणाबाहेर आलेला पेनस्टॉक, बल्कहेड लाऊन बंद केलेला होता. तेथे मशीनहॉलचा खड्डा येणार होता. त्याच्या डाव्या बाजूला सर्व्हिस-बे होता आणि त्याच्याही पलीकडे डाव्या बाजूला नियंत्रण कक्षाला आवश्यक असणारी ऑझिलरी बिल्डिंग होती. मशीन पिटचा खड्डा खोदण्यासाठी आधी नदीच्या बाजूने डाव्या तीरावर रँप बनवायला सुरुवात झाली. हाच रस्ता पुढे पॉवरहाउस मधून बाहेर पडणारे पाणी नदीला सोडण्यासाठी टेल-चॅनेल म्हणून वापरला जाणार होता. मशीनपिट खुदाई कठीण खडकात पाच मीटर असणार होती. मात्र सर्व्हिस-बेची पातळी तिथल्या जमीनपातळीला ठेवल्यामुळे ती मशीन हॉलच्या तळाच्यावर नऊ मीटर येणार होती. म्हणजेच मशीन हॉलच्या पलीकडच्या दगडी थराच्या वर पाच मीटर माती भराव्यावर सर्व्हिस-बे असणार होता. आणि सर्व्हिस-बे फ्लोअरच्या आधाराच्या कॉलमचं फाउंडेशन चार मीटर मातीत खोदाई करून कठीण खडकावर ठेवावं लागणार होतं. यासाठी छोट्या जेसीबी सारखं मशीन आणून मातीच्या भरावात रोज तीन साडेतीन मीटर खोदाई केली जाई. दुसर्‍या दिवशी सकाळी येईपर्यंत त्या खड्ड्यात बाजूची माती ढासळून पडलेली असे. याप्रकारे खोदाईचा उद्योग काही दिवस चालला. आणि मग हताश होऊन निकम साहेबांनी तो नाद सोडला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629476437.png [postimage] => upload_post-1629476437.png [userfirstname] => दीपक मोडक [userlastname] => [post_date] => 21 Aug 2021 [post_author] => 6086 [display_name] => दीपक मोडक [Post_Tags] => जडण-घडण जुले २०२१, अनुभव कथन, विज्ञान-तंत्रज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [912] => Array ( [PostID] => 11697 [post_title] => गाणाऱ्याचे पोर : राघवेंद्र भीमसेन जोशी [post_content] => [post_excerpt] => काहीही चूक नसताना‌ सतत अन्याय सोसावा लागणं यामुळे झालेली कडवट भावना कधीच दूर होत नाही. [post_shortcontent] =>

पंडितजींचं लहानपण , कलेसाठी घेतलेले कष्ट , गुरुंचा राग सहन करत केलेली संगीत साधना, मामेबहिणीशी झालेलं लग्न (सुनंदा कट्टी), आणि मग दोन मुलं झाल्यानंतर तिस-या मुलाच्या जन्मानंतर काहीच दिवसात पंडितजींनी शिष्येबरोबर (वत्सला मुधोळकर) केलेलं लग्न , मग काही दिवसांनंतर लपून छपून परत पहिल्या बायको-मुलांशी वाढवलेले संबंध, संसारात दुस-या बायकोचा आयुष्यभर वरचष्मा राहणं असे टप्पे आहेत. या सगळ्या घटनाक्रमामुळे पहिल्या कुटुंबातल्या मुलांच्या वाट्याला आलेली अवहेलना , अपमान , कुचंबणा, ओढग्रस्तीची परिस्थिती याचं चित्रण पुस्तकात आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/65041967_1581737385289934_5063430463872303104_n.jpg [postimage] => /2019/06/65041967_1581737385289934_5063430463872303104_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Aug 2021 [post_author] => 2470 [display_name] => माधवी शहाडे [Post_Tags] => सोशल मिडीया,पुस्तक परिचय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [913] => Array ( [PostID] => 23097 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग ६- एन्जॉय ‘JOMO’! [post_content] => [post_excerpt] => आयुष्यात ‘JOMO’ (Joy of missing out) म्हणजे काही गोष्टी राहून जाणंसुद्धा चांगलं असतं. उगाच घाई कशाला करायची की, हे मला आत्ता मिळालं पाहिजे! राहून गेलेल्या गोष्टींचा नंतर कधीतरी आनंद घेणं छान असतं. ‘सगळं मी केलंय आणि आता मला करण्यासारखं काहीच नाही’ यातला जो कंटाळा असतो ना, त्यापेक्षा ‘मी काही गोष्टी नाही केल्या किंवा मी त्या मुद्धाम टाळल्या आहेत आणि पुढे जाऊन मी त्या कधीतरी करेन’ यातला आनंद मोठा असतो. [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626601218.jpg [postimage] => upload_post-1626601218.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 21 Aug 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [914] => Array ( [PostID] => 23134 [post_title] => कालचा शायर.. आजचा शायर! [post_content] => [post_excerpt] => हा आजचा ‘शायर आहे 165 वर्षांपूर्वी जन्मलेला सैयद अकबर हुसैन अर्थात अकबर इलाहाबादी, आणि त्याची आजही प्रत्ययकारी वाटणारी शायरी आहे किमान दीडशे वर्षांपूर्वीची! [post_shortcontent] =>

अंक  : ललित दिवाळी २०२०

एक शायर आहे. आजचा शायर. तो सगळ्या ताज्या सामाजिक घडामोडींवर, अपप्रवृत्तींवर आपल्या खुसखुशीत, नर्मविनोदी आणि औपरोधिक शैलीत तीक्ष्ण कोरडे ओढतो. बदलत्या भाषिक स्थित्यंतराचे भान ठेवीत, तरुणाईची जाण ठेवीत तो आपल्या शायरीत आवश्यक असेल तर बिनदिक्कत इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्यात कमीपणा समजत नाही.

तो आजच्या सगळ्या घटना-घडमोडींवर लक्ष ठेवून असतो. जिथे जिथे त्याला अन्याय दिसतो, विषमता दिसते, अपप्रवृत्ती आढळते तिथे परखडपणे आपले मत व्यक्त करतो.

साधं आजच्या वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण घ्या. डॉक्टरांविषयी समाजात असलेला क्षोभ तो खोचक पण मजेदार शब्दांत व्यक्त करतो!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629172237.png [postimage] => upload_post-1629172237.png [userfirstname] => Nandu [userlastname] => Mulmule [post_date] => 20 Aug 2021 [post_author] => 6135 [display_name] => डॉ. नंदू मुलमुले [Post_Tags] => ललित दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [915] => Array ( [PostID] => 23138 [post_title] => पाडस : पुनर्भेट [post_content] => [post_excerpt] => ‘पाडस’ या शीर्षकातली सूचकता तेव्हा अर्थातच जाणवली होती. पण आता ती जाणीव अधिक गहिरी झाली आहे, असं वाटतं. निरागस, मुक्त, निरभ्र बाल्य... जसं त्या पाडसाचंही संपलं आणि त्याचा पाडा झाला. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

‘पाडस’ या शीर्षकातली सूचकता तेव्हा अर्थातच जाणवली होती. पण आता ती जाणीव अधिक गहिरी झाली आहे, असं वाटतं. निरागस, मुक्त, निरभ्र बाल्य... जसं त्या पाडसाचंही संपलं आणि त्याचा पाडा झाला. तसा ज्योडीचाही मूलपणाचा प्रदेश पाहतापाहता हरवला. निसटून गेला. केवळ ज्योडीसाठीच नाही, केवळ त्याच्या पाडसासाठीही नाही तर जगातल्या सगळ्या हरवलेल्या निरागसतेसाठी ममत्व दाटून येतं. डोळे आतल्या आत ओलावतात.

जीवनाच्या अटळ संघर्षात उतरणार्‍या त्या पोराइतकाच, दिव्याभोवती हाताची ओंजळ करून ज्योत जपावी तसं त्याचं पोरपण जपू पाहणारा, हा पेनी नावाचा बाप... मनातल्या गावात गर्दी करून राहणार्‍या अनेक पात्रांमध्ये रानातल्या मातीच्या उग्र-आदिम गंधासह दरवळत राहिला आहे.

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629429517.png [postimage] => upload_post-1629429517.png [userfirstname] => Vandana [userlastname] => Bokil-Kulkarni [post_date] => 20 Aug 2021 [post_author] => 6151 [display_name] => वंदना बोकील-कुलकर्णी [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, कथा, रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [916] => Array ( [PostID] => 22771 [post_title] => श्वास- मनाचा लगाम [post_content] => [post_excerpt] => अंतर्मनात दमन केल्या गेलेल्या भावनांचे परिणाम धुवून काढण्यासाठी श्वसनाचा मार्ग उपयोगी पडतो. [post_shortcontent] =>

श्वास हेच चैतन्याचे लक्षण. आपले लक्ष नसतानाही त्याचे जाणे येणे चालूच असते. जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या रडण्यातून तो सुरु होतो, तो मृत्यूपर्यंत अविरत आपली साथ करतो. त्या श्वासाचे न्यारे तंत्र आहे, तो आपल्या शरीरातील एक सेतू आहे. ऐच्छिक क्रियांकडून अनैच्छिक क्रियांकडे, बाह्यमनाकडून अंतर्मनाकडे, ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणारा रस्ता आहे. आपण आपल्या इच्छेने हातपाय हलव शकतो. ती कृती आपल्या बहिर्मनाच्या ताब्यातील आहे. पण आपण आपल्या आतड्यांची हालचाल किंवा हृदयाचे ठोके केवळ इच्छेने कमीजास्त करु शकत नाही. त्यांचे नियंत्रण अंतर्मनात असते. अचानक मोठा आवाज आला की धडधड आपल्याला जाणवते. आपल्याला ती नको असते पण ती कमी करता येत नाही. हृदयाच्या गतीप्रमाणेच रक्तावरील दाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, आतड्यांची हालचाल, शरीराचे तापमान, तोंडातील लाळस्राव यावर आपल्या इच्छेचे नियंत्रण नसते. अंतर्मनातील भावनांचे त्यांच्यावर नियंत्रण असते. फक्त श्वासोच्छ्वास ही क्रिया या दोन्ही प्रकारच्या क्रियांना अपवाद आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129637.jpg [postimage] => upload_post-1620129637.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 20 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [917] => Array ( [PostID] => 23136 [post_title] => नदी वाहू दे... [post_content] => [post_excerpt] => उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा आणि यमुना या नद्यांना ‘व्यक्ती’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या अधिकारांचं रक्षण व्हावं असं मत नोंदवलं होतं. नद्यांना मुक्तपणे वाहता यावं, त्यात मानवी हस्तक्षेप होऊ नये. [post_shortcontent] =>

निसर्गभान अंक : जडण-घडण जुलै २०२१   

नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर

अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले

नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले

सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर

तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर 

डोंगराच्या मायेपायी, रुप वाफेचे घेउन

नदी तरंगत जाते, पंख वार्‍याचे लावून

पुन्हा होऊन लेकरु, नदी वाजवते वाळा

पान्हा फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा

-ग. दि. माडगूळकर  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629300797.png [postimage] => upload_post-1629300797.png [userfirstname] => ऋजुता खरे [userlastname] => [post_date] => 20 Aug 2021 [post_author] => 6084 [display_name] => ऋजुता खरे [Post_Tags] => जडण घडण, जुलै २०२१, पर्यावरण, समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [918] => Array ( [PostID] => 23156 [post_title] => वडाच्या झाडापाशी कौमुदी [post_content] => [post_excerpt] => वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले [post_shortcontent] =>

उदास वटवृक्षाच्या लांबत चाललेल्या कभिन्न सावल्या हळूहळू मोठ्या होत होत्या. चिंतेच्या गर्द काजळडोहात आस्ते कदम रुतत चाललेल्या कौमुदीचा धीर सुटत चालला होता. निर्जन वनराईतून वाहत येणारा वारा रानभूल झाल्यागत तिच्याभोवती पिंगा घालत होता. पानांची सळसळ बेचैनीत भर घालत होती. वाऱ्यावर हळुवार डोलणाऱ्या करडया रंगाच्या पारंब्यात तिचे मनच दोलायमान होऊन गेले होते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629351506.png [postimage] => upload_post-1629351506.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Aug 2021 [post_author] => 61 [display_name] => समीर गायकवाड [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [919] => Array ( [PostID] => 23157 [post_title] => शिकणं मुलांचं आणि शिक्षकांचंही... [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाचा मुलांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा असतो [post_shortcontent] =>

असं म्हणतात, ‘ज्ञान दिल्यानं वाढतं’. स्वज्ञानात दिवसागणिक भर पाडणारी व्यक्ती कोण असेलतर ती म्हणजे शिक्षककारण ते नेहमीच विद्यार्थ्यांना शिकवत असतात. विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता प्रत्येक संकल्पना नव्याने समजून घेत असतात. मुलांच्या विश्वात डोकावताना स्वअध्ययन करतस्वतःला नव्याने पैलू पाडत असतात. असाच काहीसा अनुभव सांगतायत गोरेगाव येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सानिका सावंत.
‘रविवार माझ्या आवडीचा’ हे गाणं आपण ऐकलं असेलच. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे सर्व मुलं सुट्टीची वाट बघत असतात; पण आमच्या शाळेत नेमकं याच्या उलट चित्र दिसतं. मुलं सांगतात की, ‘ताई आम्हांला सुट्टी देऊ नका, रोज शाळेत बोलवा.’ याचं मुख्य कारण म्हणजे, शाळेतील वातावरण आणि मुलांना मिळणारा मोकळेपणा.
आपल्या घरानंतर मुलं सगळ्यात जास्त वेळ घालवतात ती जागा म्हणजे शाळा. शाळेतलं वातावरण आनंद देणारं असेल तरच मुलांना शाळा हवीहवीशी वाटते आणि मुलांचं शिकणं घडतं. मुंबईतील गोरेगाव येथील आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत पदाधिकाऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत आम्ही सर्वजण शाळा मुलांना हवीहवीशी वाटण्यासाठी प्रयत्नशील असतो. मुलांचं शिकणं घडण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि सर्व मुलांना समान संधी देणाऱ्या शिक्षणाचा मुलांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा असतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे.
शाळेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीतून मुलांना आनंद कसा मिळेल हे आम्ही आवर्जून पाहतो. ताई (शिक्षिका) आणि मुलं गप्पा करत-करत, हाताने काही करून बघून, चित्रे, व्हिडीओज् बघून, वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतात. गप्पांमध्ये त्यांना आलेले घरातील अनुभव, पाहिलेल्या घटना यांचा समावेश असतो. आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी आहे, हा अनुभवच त्यांच्यासाठी खूप सुखद असतो. मुलं कधी एकत्र गप्पा मारतात, कधी गटात, कधी वर्गातील कोपऱ्यांमध्ये काम करतात, कधी मैदानावर, तर कधी वाचनालयात जातात.
मुलांसाठी वर्गात वेगवेगळे कोपरे असतात. तिथं कातरकाम, चित्र काढणं, रचना करणं, मणी ओवणं यांसारख्या कला-कार्यानुभवाच्या कृतींसोबत वाचन-लेखन, बेरीज-वजाबाकी करणं, अशा कृतीदेखील असतात. छोट्या-छोट्या गटात या कृती करत-करत मुलं अनेक गोष्टी शिकतात. इथं शिक्षकाला मुलांचं निरीक्षण, नोंदी आणि वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठीही थोडा वेळ मिळतो. ताईंसोबत केलेल्या कृतींची उजळणी या कोपऱ्यांमध्ये होते. तिथं शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही भूमिका मुलांकडे असतात आणि ताई असतात निरीक्षक. असं म्हणतात की, मुलं आपल्या वयाच्या मुलांकडून लवकर शिकतात आणि ते खरंच आहे. इथं अनावश्यक ताणही नसतो. मोठ्या गटात बावरणारी मुलंसुद्धा इथे छोटा गट असल्याने खुलतात आणि मोकळेपणाने बोलतात, आपल्या अडचणी मिळून सोडवतात. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या कृती करताना आनंदही मिळतो. एकाच विषयातील एका घटकासाठी सुद्धा कोपरे मांडता येतात. वेगवेगळ्या पातळीवर असणाऱ्या मुलांना आपापल्या गतीनं शिकत पुढे जाण्यासाठी या पद्धतीची मदत होऊ शकते. जसं की, बेरीज-वजाबाकीच्या उदाहरणांची कार्ड्स कोपऱ्यांमध्ये ठेवल्यास, एखादे मूल दहा उदाहरणं सोडवेल; तर त्याच वेळेत दुसरं मूल २५-३० उदाहरणं  सोडवेल. इथं संकल्पनेचा सरावही होतो, स्वतःच्या क्षमतांचा वापरही होतो व  वेग जास्त असणाऱ्या मुलांच्या मेंदूलाही खाद्य मिळतं. काही वेळेस एकमेकांचं बघूनही मुलं शिकतात. ती कॉपी नसते, तर ते असतं एकमेकांसोबत, एकमेकांकडून शिकणं. मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टी जितक्या माहीत असतात, तितक्याच उणिवाही माहीत असतात. ते बरोबर आपल्या मित्रांना समजावून सांगतात. जोवर संकल्पना स्पष्ट होत नाही, तोवरच ती मदत लागते; नंतर मुलं आपापलं करू लागतात. पूर्ण वर्गासोबत किती वेळ काम करायचं, गटात शिकण्याची संधी किती वेळा द्यायची आणि वैयक्तिक मार्गदर्शन कोणाला, किती वेळ द्यायचं, हे शिक्षकाला आपल्या वर्गातील मुलांच्या क्षमता, कौशल्यं लक्षात घेऊन ठरवावं लागतं.
मुलांना बोलतं करण्यासाठी प्रत्येक विषयात काही जागा असतात, त्या आम्ही शोधत असतो. जसं की, शब्द सांगणं - प्रत्येक मूल एकतरी शब्द सांगतं. मुलं एखाद्या शब्दाच्या होडीत बसून भाषाविहार करतात. म्हणजेच एखाद्या शब्दाच्या विविध छटा उलगडत संदर्भाने बदलत जाणारे शब्दाचे अनेक अर्थ शोधतात. आता 'सोड' हा शब्दच बघा ना!  ताईचा हात सोड (सोबत सोडणे),  माझा रस्ता सोड (जागा देणे), मला शाळेत सोड (पोहोचवणे), केस सोड (मोकळे करणे), त्याचा नाद सोड (संगत सोडणे), नळ सोड (सुरू करणे), पट्टा सोड (उतरवणे), होडी पाण्यात सोड (ठेवणे).  अशा अनेक छटा असणारे शब्द मुलांच्या शब्दसंपत्तीत भर घालतात. हळूहळू मुलंही असे शब्द शोधू लागतात. मराठी भाषेतील सौंदर्य पाहण्याची त्यांना सवय लागते. विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियापदे शोधण्याचे भाषिक खेळ पहिलीपासूनच घेतो. जसं की -  झाड कसं? फळा कसा? ते सांगा, लिहा, दिलेल्या चित्रातील क्रिया शोधा, म्हणींची यादी करा आणि त्या म्हणी वापरून एक परिच्छेद लिहा, शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार करा व वाक्यात वापरा.  उदा.  गरम भजी खाताना माझी जीभ भाजली.


वेगवेगळ्या भाषिक खेळांमधून मिळालेल्या शब्दसंपत्तीचा वापर मुलं स्वतंत्र लेखनातही करतात. आम्ही निबंध हा शब्द मुद्दाम वापरत नाही;  कारण निबंध म्हटलं की त्यात 'माझी आई' या विषयावर लिहिताना सर्व मुलांची आई एकसारखीच दिसते, सारख्याच स्वभावाची असते.  (कारण पुस्तकातील निबंध असतो.) आमची मुलं 'मी मस्ती केली की माझी आई मला खूप ओरडते, पण कधी-कधी ती प्रेमपण करते' किंवा 'आमच्या ताई जाड्या आहेत.' हेही अगदी बिनधास्तपणे लिहितात. (कुठल्या निबंधाच्या पुस्तकात शिक्षकाचं असं वर्णन सापडेल?) हीच मुलं चौथीत गेल्यावर 'आमच्या ताई साडी नेसल्यावर सुंदर दिसतात, ताई आम्हांला आमची चूक समजावून सांगतात.' असं लिहितात तेव्हा ती मोठी झालीत, याची जाणीव होते.
मराठीसोबत इंग्रजीच्या पाठातही प्रत्येकाला बोलण्याची संधी असते. मराठी उत्तम प्रकारे आली पाहिजेच, त्यासोबत इंग्रजीतही मुलं मागे राहता कामा नयेत. त्यासाठी शब्दसंपत्ती वाढवणारे अनेक खेळ वर्गात घेतले जातात. इंग्रजीची विशिष्ट वाक्यरचना समजून घेऊन, त्यासारखी वाक्ये तयार करण्याच्या कृती घेतल्या जातात. जसं की, I am playing, She is playing, A girl is playing, A student is playing, Suman is Playing, He is playing, They are playing. इथे नाम (noun) बदलले की नवीन वाक्य तयार होते. तसेच काही इतर शब्दही बदलतात. अशा वाक्य तयार करण्याच्या कृती घेतल्यामुळे  प्रत्येकाला वाक्य तयार केल्याचा आनंद मिळतो, मला इंग्रजी बोलता येते हा विश्वास निर्माण होतो, इतरांची वाक्ये कानावर पडल्यामुळे शब्दसंपत्ती वाढते, सरावही होतो आणि मजाही येते. विशेष म्हणजे, दुसऱ्या भाषेतील वाक्याची ठेवण, रचना लक्षात घेता येते, त्यातून वाक्यरचनेचे नियम मुलंच शोधतात आणि विविध प्रकारची वाक्ये तयार करतात. पहिलीत शब्दापासून सुरू झालेला हा प्रवास चौथीत परिच्छेदापर्यंत जाऊन पोहोचतो. चौथीत दिलेल्या विषयावर बोलताना, लिहिताना मुलं योग्य वाक्यरचना करतात. इथे भाषा-शिबिराचाही उल्लेख करावा लागेल. पहिल्या व दुसऱ्या सत्रात एकेक, अशी दोन शिबिरं आम्ही घेतो. त्यात मुलांना जास्तीत-जास्त इंग्रजीत बोलण्याची संधी मिळेल, अशा कृतींचे नियोजन करतो. या कृती खेळाच्या रूपात घेता येतील असा प्रयत्न करतो. दुसऱ्या सत्रात चौथीचे प्रत्येक मूल स्वतःचे एक रेसिपी बुक तयार करतं. शब्दकोडीही निकषांसकट तयार करतात.   
मराठीप्रमाणे इंग्रजी भाषेतील (काही अनुवादित गोष्टीसुद्धा)  गोष्टीसुद्धा नियमित वाचून घेतल्या जातात. वाचनामुळे मुलांना जगातील विविध भाषांतील साहित्याचा आस्वाद घेता येतो, शब्दसंपत्ती तर वाढतेच, त्यासोबत मुलांचे कुतूहल जागृत होते, कल्पनाशक्तीचा, एकाग्रतेचा विकास होतो. सामाजिक भानही हळूहळू तयार होत जाते. कोणतीही भाषा जेवढी जास्त ऐकू तेवढी चांगली बोलता येते, त्यामुळे इंग्रजी ऐकण्याच्या संधी देण्यासाठी काही अमराठी ताई शाळेत येतात, मुलांशी इंग्रजीत गप्पा करतात, खेळ घेतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी बोलण्याची भीड चेपते, आत्मविश्वास वाढतो, बोलण्यातील सहजता लक्षात घेता येते.


गणितातील संकल्पना घेताना, प्रत्येक मुलाला किंवा दोघात एक असे साहित्य असते. पिस्ते, काड्या, दशक पेट्या, गोळे, संख्यापत्ते, वर्तुळाचे गुणधर्म समजून घेण्यासाठी वर्तुळाकार खिळे लावून तयार केलेले लाकडी बोर्ड यासारखे शैक्षणिक साहित्य मुलं वापरतात. दुसरीत नोटांची मोड मुलं करतात, तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळी मोड करतं.  जसं की, २४ रुपये तयार करताना कुणी २० रुपयाची एक नोट व १ रुपयांच्या चार नोटा घेईल, कुणी  ५ रुपयांच्या चार नोटा व २ रुपयांच्या दोन नोटा घेईल, तर कुणी १० रुपयांच्या दोन नोटा व १ रुपयांच्या चार नोटा घेईल. या ठिकाणी एकाच पाठात अनेक गोष्टी साध्य होतात. जसं की, संख्या दिसणे, संख्याफोड, नोटांची ओळख, तोंडी बेरीज, दशक-एकक इ. मुलांनी केलेली मोड ताईंनी फळ्यावर दाखवली की मुलांनाही संख्येची ही विविध रूपं समजतात. विशेष म्हणजे, नोटा हाताळायला मुलांना खूप मजा येते. चौथीत दिलेले आकृतिबंध पूर्ण करणे एवढ्यावर न थांबता, मुलं ताईंनी दिलेले आकृतिबंध ओळखतात व स्वतःचेही आकृतिबंध तयार करतात. तिसरीत लांबी मोजायला शिकल्यावर शाळेतील सर्व जागांमध्ये गटागटात फिरून मुलं तेथील वस्तूंची लांबी-रुंदी मोजतात. जसं की, डिस्प्लेबोर्ड, फळे,  दरवाजे, खिडक्या, टेबल इ. तसेच ताईंसोबत मोठ्या मैदानावर जाऊन मैदानाचीही लांबी-रुंदी मोजतात. दुसरीत अप्रमाणित एककाने वजन केल्यामुळे (उदा. एका वहीचे वजन १५ गोट्यांएवढे भरते) तिसरीत प्रमाणित एकके वापरून मोजमाप करताना वजनाची संकल्पना स्पष्ट होण्यात मदत होते. हाताने कृती करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नियम बांधत-बांधत गणित शिकताना मूलभूत संकल्पना पक्क्या होत जातात. आकडेमोडीच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनात गणित किती आवश्यक आणि महत्त्वाचं आहे, हेही मुलांना समजत जातं. अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारा हा प्रवास सहज, सोपा आणि हसतखेळत घडवण्याच्या, तसेच या विषयात गोडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांत साहित्याचा खूप मोठा वाटा असतो.
एखाद्या पाठाच्या निमित्ताने धोबीघाट, भाजीमंडई, बँक, पोस्ट ऑफिस, सिग्नल, लाडू कारखाना अशा ठिकाणी भेट देऊन; मुलं शिंपीकाका, धोबीकाका, भाजीवाल्या काकू, डॉक्टर, बँक मॅनेजर, शाळेतील पदाधिकारी, शिक्षक, शिपाई दादा, वॉचमन काका, अशा व्यक्तींसोबत गप्पा करतात, त्यांना प्रश्न विचारतात आणि माहिती मिळवतात. यामुळे वेगवेगळया ठिकाणी असलेलं वातावरण अनुभवतात. मनातील प्रश्न, शंका मोकळेपणाने योग्य शब्दांत विचारणे, सार्वजनिक ठिकाणी नियम पाळणे, समाजातील प्रत्येकाच्या कामाचा आदर करणे, अशा गोष्टीही शिकतात. शाळेपासून काही किलोमीटरवर असणाऱ्या डोंगरात, जंगलात भटकंती करतात, त्यामुळे निसर्गाबद्दलची जाणीव निर्माण होण्यासही सुरुवात होते.
वर्गातील नेहमीचे पाठ अधिक चांगले होण्यासाठी भेटी आणि मुलाखतीसोबतच छोटी-छोटी प्रदर्शने मुलं मांडतात.  पहिलीत स्वयंपाकघरातील वस्तूंचे,  खेळण्यांचे तर चौथीत घरून आणलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडतात. मधल्या सुट्टीत मित्रमैत्रिणींसोबत ते पदार्थ वाटून खातात आणि महाराष्ट्रातील अन्नपदार्थांच्या विविधतेचा आस्वादही घेतात. स्थानिक कारभार समजण्यासाठी वर्गात निवडणूक घेतली जाते. शिवरायांचे सैन्यदल यासोबत आताचे भारताचे वायुदल, नौसेना, भूदल ( आर्मी), पोलिस खाते यांची माहिती दिली जाते.


मुंबईच्या नकाशाच्या ओळखीने तिसरीत नकाशा वाचनाला सुरुवात होते. पण, आम्ही सुरुवात करतो रस्त्याच्या नकाशावाचनाने. रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला, अलीकडे-पलीकडे काय-काय आहे, अशा प्रश्नांची उत्तरं मुलं शोधतात.  मग वर्गाचा नकाशा, स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतच्या रस्त्याचा नकाशा काढतात. डावं-उजवं, पुढे-मागे तसेच सूची, सर्व दिशा पक्क्या झाल्या की मग मुंबई, महाराष्ट्र, भारत, जग असे सर्व नकाशे गटागटात बघतात, त्यात वेगवेगळ्या गोष्टी शोधतात. उलगडलेली गोल पृथ्वी म्हणजेच जगाचा नकाशा ही संकल्पना समजून घेतात. दिशा समजणे, नकाशावरून एखादे ठिकाण समजणे या अतिशय जीवनावश्यक गोष्टी आहेत. त्याची ओळख अशी दिल्याने पुढे कोणताही नकाशा समजून घेण्यास मुलांना मदत होते. पाठ्यपुस्तकातील माहितीसोबतच संदर्भाने येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून दिल्यामुळे मुलांना शिकताना मजाही येते आणि लक्षातही राहते.
नियमित वर्ग सुरू असतानाच येणारे उपक्रम हेही मुलांना खूप काही देऊन जातात. बोलण्याच्या संधीप्रमाणेच प्रत्येक उपक्रमात सर्व मुलांचा सहभाग असतो. प्रदर्शन, स्नेहसंमेलन, दुकानजत्रा, खेळदिन, रात्रशिबिर अशी उपक्रमांची रेलचेल वर्षभर असते. प्रत्येक मूल आपापल्या क्षमतेनुसार सहभागी होतं. संमेलनात कोणी निवेदन करतं, कोणी नाच करतं, तर कोणी अभिनय करतं. दुकानजत्रेच्या निमित्तानं  वस्तू ठरवणं, कच्चा माल खरेदी करणं, वस्तू तयार करणं, जाहिराती लिहिणं, दुकानं सजवणं, प्रत्यक्ष वस्तू विकणं, हिशेब करणं, अशी अनेक कौशल्यं  मुलं शिकतात. पहिलीपासून शिकलेल्या सर्व संकल्पना, कौशल्यं यांचे उपयोजन करण्याची संधी या निमित्ताने मुलांना मिळते.  सर्व मुलांना सर्वच गोष्टी शंभर टक्के चांगल्या जमतात असं नाही, पण मी काहीतरी केलं हा आनंद मात्र प्रत्येकाला मिळतो.
मोकळ्या वातावरणामुळे आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाल्यामुळे मनात येणारे प्रश्न, शंका न घाबरता विचारण्याची सवय मुलांमध्ये निर्माण होते. हसल्यामुळे शरीरात चांगले रस तयार होतात, आपलं आयुष्य वाढतं असं सांगितल्यावर एका मुलाने विचारलं, “ताई रडल्यावर शरीरात काय होतं?” एकदा कपडे या घटकावर सुरू झालेल्या गप्पा अश्मयुगापर्यंत जाऊन पोहोचल्या, तेव्हा एका मुलीने विचारलं, “आपला जन्म आईच्या पोटातून होतो, जन्माला आलं तेव्हा माकडच होतं ना! मग माकडाचा माणूस कसा काय झाला?” काळाचा आवाका लक्षात येणं ही साधी गोष्ट नाही, पण त्यामुळे काय-काय प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात, ते या मुलीच्या प्रश्नामुळे आपल्याला समजतं. ताईंना मग योग्य माहिती शोधून त्यांच्या शंकांचं समाधान करावं लागतं किंवा कधी-कधी इतर मुलंच त्यांचं उत्तर देतात. प्रश्न पडणं ही मुलांमधील स्वाभाविक ऊर्मी आहे, ती खोडून न काढल्यामुळे टिकून राहते आणि प्रश्न पडतच राहतात.
आमच्या शाळेत आम्ही मुलांना शिकवतो असं म्हणण्यापेक्षा; हळूहळू समजून घेत, चुकतमाकत, सोबत्यांच्या मदतीने, परिसरातील झाडे प्राणी, पक्षी, माणसे यांच्याकडून मुलं शिकत जातात. त्यासाठी संधी, वातावरण मात्र आम्ही निर्माण करतो. मुलांचं शिकणं घडण्यासाठी आम्हीसुद्धा मुलांसारखंच शिकतोय वेगवेगळ्या माध्यमातून. कारण, मुलांचं हे शिकणंसुद्धा त्याच्यासारखंच असायला हवं आहे … आनंदी आणि हसरं...!!
सानिका जगदीश सावंत
​(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबीई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629354389.jpg [postimage] => upload_post-1629354389.jpg [userfirstname] => Sanaika [userlastname] => Sawant [post_date] => 19 Aug 2021 [post_author] => 2966 [display_name] => सानिका सावंत [Post_Tags] => प्रयोगशील शिक्षण, मराठी शाळा, सानिका सावंत, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [920] => Array ( [PostID] => 22822 [post_title] => कविता विभाग [post_content] => [post_excerpt] => यशवंत मनोहर, नीरजा, वसंत डहाके, सतीश काळसेकर अशा नामांकित कवींच्या कविता [post_shortcontent] =>

या समद्या बाया आसराच होत्या

संतोष आळंजकर

 

ते ओसाड

काटेरी बाभळीचं जाळवण दिसतंय ना!

तिथून आत शिरलं की

जीर्ण दगडी पायऱ्यांनी आपण उतरत जातो

खोल खोल...बारवेच्या तळाशी

 

तिथे साती आसरा रांगेत मंडून बसल्याय

मोठ्या काळपट शिळेवर

आसराच्या आजूबाजूला दिसतील तुम्हांला

हिरव्या बांगड्यांचे तुकडे

पावन झालेल्या नारळाच्या नरोट्या

कणकीचे वाळलेले दिवे

अर्धवट जळालेल्या कापूसवाती

कोवळ्या केसांचे पुंजके

आणि दगडावर ओढलेल्या

हळद-कुंकवाच्या रेघोट्या...
 

या बारवे शेजारच्या

गावपाणोठ्याच्या विहिरीला

तळातून पडलंय एक मोठ्ठे अंधारी भगदाड

जे घेऊन जातं साती आसराजवळ

म्हाताऱ्याकोताऱ्या बाया म्हणतात—

'आसराचं आसराला बलावणं आलं की

टाळता येत नै कोणालाबी!

न्हात्याधुत्या पोरींना तं हुक्मं बलवत्यात

या पाणोठ्याच्या येहरीत पाय घसरून पडलेल्या

त्या समद्या बाया आसराच होत्या!'

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629174500.png [postimage] => upload_post-1629174500.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Aug 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [921] => Array ( [PostID] => 23105 [post_title] => माझी विनोदी कथा [post_content] => [post_excerpt] => विनोदी लेखक असं सर्टिफिकेट मिळवायला लेखकाचं बव्हंशी लेखन विनोदी असावं लागतं असा रूढ संकेत आहे. अशा लेखकांत मी मोडत नाही. [post_shortcontent] =>

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

मला विनोदी कथा लिहायला आवडतं पण ते तितकंच कठीणही वाटतं.

मला फँटसीची कल्पना सुचली की मी खूष असतो. विनोदाच्या अंगानं जाणारी असली तर मी अधिकच खूष होतो. फँटसी आणि विनोद या दोन तारांवरची कसरत दर पावलागणिक तुम्हाला खूप गमती सुचवत असते. फार्सिकल विनोदालाही ती आव्हान देत असते.

प्रॅक्टिकल जोक. हा प्रकार तर रंजकच रंजक. त्याला मूलतःच विनोदाच अधिष्ठान लाभलेलं असतं. हा विनोद निरोगी आणि दिलखुलास असतो. अशा प्रॅक्टिकल जोकमधून विनोदी कथा उत्तमपैकी विणता येते. त्यासाठी मात्र तुमच्या मनात एक खट्याळ, खोडकर, वात्रट लेखक असावा लागतो.

सचिवालयात नोकरीला असताना कधीकधी वाट वाकडी करून मी म्युझिअमच्या बाजूनं जायचो. तिथल्या काळ्या घोड्याची ऐट बघण्यसाठी माझी पावलं काही क्षण तरी थांबायचीच. एकदा मनातल्या लेखकाच्या मनात आलं, हा घोडा खिंकाळला, त्यानं हालचाल केली तर काय होईल?

आणि मला ‘काळा घोडा’ ही विनोदी कथा सुचली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627460064.jpg [postimage] => upload_post-1627460064.jpg [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 18 Aug 2021 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => अनुभव कथन, मराठी साहित्य पत्रिका [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [922] => Array ( [PostID] => 23096 [post_title] => आकाशातली रंगपंचमी [post_content] => [post_excerpt] => सूर्याचा प्रकाशही त्याच रंगांचा असतो. त्यावेळी सूर्य पृथ्वीला समांतर वातावरणातून येत असतो. त्यामुळं त्याच्या प्रकाशातले काही रंग दुसरीकडेच विखुरले जातात. आणि तुमच्यापर्यंत पोचतात ते तांबडा, नारिंगी , पिवळा वगैरे रंग. तेच मी परावर्तित करतो आणि रंगपंचमीच खेळतो. आणि आता श्रावण येईल. ‘क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ असा माहोल तयार होतो. त्यावेळी मग आकाशातच विहरत राहिलेल्या माझ्या पाण्याच्या थेंबांमधून ते किरण जातात आणि ‘गोफ दुहेरी विणलासे’ असं इंद्रधनुष्य दिमाखात दिसायला लागतं. त्याचीच छटा मग माझ्यावरही पडते आणि मीही त्या सात रंगांमध्ये डुंबून जातो. [post_shortcontent] =>

ढगांचा रंग नेमका कसा असतो? पिंजलेल्या कापसासारखा पांढरा, हत्तीसारखा काळा, की आता श्रावणात दिसतो तसा रंगीबेरंगी?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626590987.jpg [postimage] => upload_post-1626590987.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Aug 2021 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [923] => Array ( [PostID] => 22770 [post_title] => भावनांचा खेळ [post_content] => [post_excerpt] => भीती सर्व प्राण्यात असते पण चिंता हे केवळ मानवाचेच वैशिष्ट्य. [post_shortcontent] =>

भावना माणसात असतात. प्राण्यातही असतात. त्यांचा उगम नैसर्गिक प्रेरणांमधन, नॅचरल इन्स्टिंक्टमुळे होतो. स्वतःचा जीव वाचवणे आणि वंशसातत्य राखणे या महत्त्वाच्या मूलप्रेरणा, धोक्यापासून स्वतःच्या बचाव करणारी यंत्रणा शरीरात असते. धोक्याची जाणीव झाली की प्राण्यांच्या शरीरात बदल होतात. त्या बदलांमुळे संकटापासून त्वरित दूर पळता येते. ही प्रेरणा एकपेशीय अमीबांपासून माणसापर्यंत सर्वांमध्ये असते. अमीबानी भरलेल्या पाण्याच्या बशीत विषारी रसायनाचा सूक्ष्म थेंब टाकला की सर्व अमीबा त्यापासून दूर पळतात. या सहज प्रेरणेलाच माणसाने नाव दिले भीती. भय ही अतिशय आवश्यक भावना आहे. त्यामुळेच जीव जगतो. मांजराचा वास येत असेल तर उंदीर बिळातून बाहेर पडत नाही. माकडे सापाला घाबरतात. हरणे वाघाला तर वाघ आगीला घाबरतो. कोणताही प्राणी भयमुक्त नाही. माणूस हाही एक प्राणीच. तोही निर्भय नाही. भीती त्याच्या जीन्समध्येच कोरलेली. म्हणूनच कोणत्याही संकटाचा अनुभव नसलेली अतिशय लहान बालकेही मोठ्या आवाजाला घाबरतात, रडू लागतात. दचकणे ही भीतीची स्वाभाविक प्रतिक्रिया. शरीरातील अॅड्रीनलीन रसायनाचा स्त्राव वाढतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, छातीत धडधडू लागते. श्वासाचा वेग वाढतो. स्नायूंकडील रक्तपुरवठा वाढतो, आतड्याकडील कमी होतो. कारण त्या क्षणी पचन महत्त्वाचे नसते, जीव वाचणे महत्त्वाचे. त्यासाठी धोक्यापासून दूर जाणे महत्त्वाचे. वेगाने पळायला हवे. शरीराचे वजन कमी व्हायला हवे. त्यासाठी पाणी बाहेर टाकले जाते. मोठ्या आतड्यात असलेला मल बाहेर टाकला जातो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620130958.jpg [postimage] => upload_post-1620130958.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 17 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [924] => Array ( [PostID] => 11695 [post_title] => बोलीभाषांचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास [post_content] => [post_excerpt] => प्रत्यक्षात या बोलीभाषा आधीच अस्तित्वात असतात. त्यातलीच एक बोली विविध कारणांनी वरचढ होते व प्रमाणभाषा बनते. [post_shortcontent] =>

या शतकाच्या अखेरीस अाताच्या पन्नास ते नव्वद टक्के भाषा नष्ट होतील असे युनेस्कोच्या अहवालात नमूद केलेले अाहे.अाता जगातील ५० लोकसंख्या केवळ वीस भाषा बोलतात. महाराष्ट्रातील निहाली, कोरकू व अाणखी अशा भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर अाहेत. भारतापुरते बोलायचे तर प्रमुख ‍१२२ भाषांपैकी ६६ भाषा या तिबेटी-बर्मी प्रकारच्या असल्या तरी त्या केवळ १% लोक बोलतात. सामाजिक-राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे भाषालोपाचे एक प्रमुख कारण अाहे. अापल्याकडे शहादा भागातील अादिवासींचे पुनर्वसन होताना त्यांना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी मराठीतून शिकवण्याचा निर्णय झाल्यावर त्यांच्या मूळ भाषांचा र्‍हास होणे साहजिक बनले. वर उल्लेख केलेल्या युनेस्कोच्या अहवालाप्रमाणे मराठीला या शतकाअखेरपर्यंत तरी मरण नाही असा उल्लेख अाहे. भिल्ल गावांमध्ये गोड पाण्यातील माशांचे जवळजवळ ‍पंधरा प्रकार प्रचलित होते

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/बोली.jpg [postimage] => /2019/07/बोली.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Aug 2021 [post_author] => 2432 [display_name] => राजेश कुलकर्णी [Post_Tags] => मराठी भाषा,सोशल मिडीया,अवांतर,राजेश कुलकर्णी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [925] => Array ( [PostID] => 22820 [post_title] => सहचर [post_content] => [post_excerpt] => इतक्या जिंदादिल माणसाची ही अवस्था सहन करणं, त्यांचं मूकपण असं पाहणं फार फार कठीण गेलं. [post_shortcontent] =>

कॉलेजमधला तास संपला होता. दुसरे प्राध्यापक यायची वाट बघत आम्ही वर्गात उभ्या होतो. तेवढ्यात एका मैत्रिणीने मला हाताला धरून ओढत म्हटलं, "अगं, ते आपल्या कॉलेजात नवीन आलेले देव सर पाहिलेस का? ते बघ समोरून चाललेत." आम्ही तिघीचौघी जणी बाहेर गेलो. उंचसे, रेखीव चेहऱ्याचे देव सर घाईने निघाले होते. "ए! हँडसम आहेत ना? हिस्ट्री आणि सिव्हिक्स शिकवतात पण छान म्हणे!" माझ्या मैत्रिणी सांगत होत्या.

आमचे तासाचे सर तेवढ्यात आल्यामुळे चर्चा तिथेच थांबवून आम्ही वर्गात शिरलो. त्यानंतर काही देव सर लवकर दिसले नाहीत. पुढे काही दिवसांनी दिसले. कॉलेजच्या विविध मंडळांची कामं सुरू झाली. एक दिवस कला मंडळाचा एक सदस्य, माझा मित्र सुरेश बसाले मला म्हणाला,

"अगं, नाट्यवाचनाची निवड चालू आहे. तू का नाव देत नाहीस?"

"अरे, मला माहितीच नाही. कुणाकडे द्यायचं आहे नाव ?""

“विजय देव सरांकडे. ते कला मंडळाचे प्रमुख आहेत.”

मी स्टाफरूमकडे गेले. तिथे आमचा ज्येष्ठ हसरा शिपाई शंकर होता. त्याला म्हटलं,

"देव सर आहेत का?”

मला म्हणाला.

"कोणते देव सर? संस्कृतचे की सिव्हिक्सचे?” तेव्हा मला कारण कळलं नाही, पण विचारताना शंकरच्या चेहऱ्यावर मिष्किल हसू होतं. मला आता आठवतं अन हसू येतं! मी म्हटलं,

“कला मंडळाचे.”

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628817655.png [postimage] => upload_post-1628817655.png [userfirstname] => Veena [userlastname] => Deo [post_date] => 17 Aug 2021 [post_author] => 6028 [display_name] => वीणा देव [Post_Tags] => मौज दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [926] => Array ( [PostID] => 22821 [post_title] => कमळगंध [post_content] => [post_excerpt] => आपल्याला काय हवंय याचा शोध न घेण्यातच सुख जास्त असतं. [post_shortcontent] =>

"भाईला कांदेपोहे आवडतात. पोहे करायचे असतील तेव्हा त्या जिभल्या फणसाकडेचा तो सिगापुरी माड दिसतोय ना? त्याचा नारळ खवणायचा. शहाळी या बावीकडच्या माडाची उतरवतात. मोदकाला नारळ ते रांगेत सात माड दिसतायत ना? त्यातला कोणता पण चालतो. ही पपनिशीण जरा आंबटोळी आहे, आडीतली गोड आहे. ती भाईला आवडते. बाकी इथलं तसं काही भाईला आवडत नाही. नानी काही ना काही करत राहते त्यांच्यासाठी पण आता आमचे भाई पहिल्यातले राहिले नाहीत."

यमनी असं बोलून मला काही सुचवत राहायची. पण आपण यात संशय घेऊन अस्वस्थ नाही व्हायचं, असलं काही मला ठरवायला लागलं नाही. कारण त्यात संशय घेण्यासारखं काही नव्हतंच. जे काही होतं ते स्पष्ट दिसत होतं आणि हे काही जगावेगळ इथे प्रथमच घडलंय असं नव्हतं. हे असं घडत आलं आहे. यमनी मात्र आजही त्यातच गुंतलेली आहे. यात ती चूक की बरोबर? हा विचार मी करून उपयोग काय?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629077428.png [postimage] => upload_post-1629077428.png [userfirstname] => Rashmi [userlastname] => Kashelkar [post_date] => 17 Aug 2021 [post_author] => 6030 [display_name] => रश्मी कशेळकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [927] => Array ( [PostID] => 23146 [post_title] => सुमित्रा भावे यांचे लघुपट [post_content] => [post_excerpt] => अक्षय शेलार हे गेले काही महिने ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या पुस्तकाचे लेखन करीत आहेत. सुमित्रा भावे यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आगामी पुस्तकातील हा संपादित अंश. [post_shortcontent] =>

 अक्षय शेलार हे गेले काही महिने ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या पुस्तकाचे लेखन करीत आहेत. सुमित्रा भावे यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आगामी पुस्तकातील हा संपादित अंश. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629106767.jpg [postimage] => upload_post-1629106767.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 Aug 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => प्रभात चित्र मंडळ, रुपवाणी, व्यक्ती विशेष, चित्रपट [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [928] => Array ( [PostID] => 21738 [post_title] => सौदा [post_content] => [post_excerpt] => ‘काफे हैदरी’ - तांबड्या नि हिरव्या रंगांत लिहिलेलं ऐटदार नांव. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा, जून १९५१ कथेबद्दल थोडेसे : चटपटीत शैली, बारीकसा धक्का देणारा आशय, व्यक्तिरेखाचित्रणाची कमाल आणि उत्तम वातावरण निर्मिती ही शन्नांच्या (शं.ना नवरे. २१ नोव्हेंबर १९२७-२५ सप्टेंबर २०१३)  कथांची वैशिष्ट्य. मानवी स्वभावातील संगती आणि विसंगती दोन्ही ते सहज कथानकाच्या चिमटीत धरत असंत. कथा,कादंबरी, नाटक,  चित्रपट पटकथा असा शन्नांचा लेखन संसार अमाप आहे. एवढे प्रचंड लिहूनही त्यांच्या शैलीतली प्रसन्नता आणि नाविन्य कधीच हरवले नाही. त्यांच्या याच धाटणातली ही कथा आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/09/bb.png [postimage] => /2020/09/bb.png [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 16 Aug 2021 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => कथा,सत्यकथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [929] => Array ( [PostID] => 23145 [post_title] => एका मराठी व्यवसायाची पंचाहत्तरी [post_content] => [post_excerpt] => एक व्यवसाय म्हटला की संपूर्ण कुटुंब त्याभोवती फिरत असतं. [post_shortcontent] =>

ज्या दुकानातून पुस्तकं विकत घेऊन आजोबा-आजी शिकलेआज त्याच दुकानातून त्याच घरातल्या नातवासाठी किंवा नातीसाठी पुस्तकं घेतली जात आहेत, ही केवढी नवलाची गोष्ट आहे! अशी शेकडो घरं आज डोंबिवलीत आहेत. या आणि अशा लाखो ग्राहकांनी गेली पाऊणशे वर्षं आम्हांला सेवेची संधी दिली, यासाठी आम्ही खरोखरच सर्वांचे ऋणी आहोत.” सांगतायत डोंबिवली येथील प्रसिद्ध पुस्तकाचे व्यापारी मयूरेश गद्रे.
८ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या ‘गद्रे बंधू’ दुकानाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली, त्या निमित्ताने या भावना आपल्यापुढे मांडत आहे.
फडके रोडवरून राकेश ज्वेलर्सच्या बाजूच्या आगरकर पथावर वळलं, की आता ‘राजे अपार्टमेंट’ दिसतं, इथं पूर्वी राजे यांचं टुमदार घर होतं. इथं राहाणारे कै. शशी राजे हे आमचे पहिले ग्राहक. १९४६ साली ते जेमतेम पाच-सहा वर्षांचे असतील. आपल्या वडिलांसाठी दाढीच्या ब्लेडचं पाकीट घ्यायला ते आमच्याकडे आले आणि आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली. अगदी अलीकडे शशीकाकांचं निधन होईपर्यंत, दरवर्षी न चुकता ते ८ ऑगस्टला आम्हांला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून दुकानात येत असत.
दुसरा एक उल्लेख करायला हवा तो भुरे कुटुंबाचा. देवळालीमध्ये आजोबा पोस्टमास्तर असताना शिवदे कुटुंबाचा स्नेह जुळला. कै. दादा भुरे हे शिवदे यांचे जावई आणि डोंबिवलीत वास्तव्यास होते. दिवाळी पाडव्याला नवीन व्यापारी वर्ष सुरू होतं. त्यावेळी पहिली खरेदी चांगल्या घरातून व्हावी, या हेतूने पहिल्या वर्षी मुहूर्ताची खरेदी दादांच्या हस्ते झाली. विशेष म्हणजे, आज दादांच्या तिसऱ्या पिढीतही ही प्रथा सुरू आहे. गेली ७५ वर्षं दिवाळी पाडव्याची मुहूर्ताची पहिली खरेदी एकाच कुटुंबातील सदस्यांकडून मोठ्या आपुलकीनं केली जाते, ही आमची परंपरासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.
कोणत्याही व्यवसायासाठी विशेषतः रिटेल दुकानासाठी ग्राहक ही सर्वात महत्त्वाची बाब असते. म्हणून हे दोन उल्लेख आवर्जून करावेसे वाटले. यापुढे या लेखात शक्यतो नामोल्लेख टाळले आहेत, कारण तसं लिखाण म्हणजे आभारप्रदर्शनाचा उपचार होऊन बसेल.
माझे आजोबा हे खरे द्रष्टे म्हटले पाहिजेत. १९४०च्या दशकात पोस्टमास्तर म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या प्रत्येक कर्त्या मुलाला व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहन दिलं. एका मध्यमवर्गीय मराठी माणसानं चाळीसच्या दशकात असा विचार करणं, हे खरोखरच धाडसाचं आणि दूरदर्शीपणाचं म्हणायला हवं. हे दुकान सुरू झालं आमच्या पोलिओने काहीसं अपंगत्व आलेल्या माधवकाकांसाठी. पण, त्यांनंतर दोन वर्षांतच त्यांचं निधन झालं. दुसरे काका निळूभाऊ, ते रेल्वेतली नोकरी सांभाळून सुरुवातीपासून माधवकाकांना मदत करत होतेच. त्यांनी मग नोकरी सोडून दुकानाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि ती २००८ मध्ये निधन होण्याच्या दिवसापर्यंत, सलग बासष्ट वर्षं उत्तम प्रकारे निभावली. यात माझ्या वडिलांनी त्यांना १९५० ते १९९५ अशी पंचेचाळीस वर्षं खंबीर साथ दिली. या दोघा गद्रे बंधूंच्या अपार कष्टांनी हा व्यवसाय जोम धरून वाढला, बहरला आणि सुस्थितीत आला.
एक व्यवसाय म्हटला की संपूर्ण कुटुंब त्याभोवती फिरत असतं. काका-काकू, माझे आई-वडील आणि आता मी आणि स्मिता (माझी पत्नी) हे तर दुकानाच्या व्यवस्थेशी कायम जोडलेलेच आहोत. पण, माझ्या बहिणी, त्यांच्या सासरची मंडळी, चुलतभाऊ, आई-काकूंच्या माहेरची मंडळी, एवढंच कशाला, आता स्मिताच्या माहेरची मंडळी हीसुद्धा या प्रवासातले सहप्रवासी आहेत. यातल्या प्रत्येक व्यक्तीचं या व्यवसायात योगदान आहे.
या पाऊणशे वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे काम केलं. काही जण कामाला असतानाच शिक्षण घेऊन पुढे वेगळ्या ठिकाणी नोकरीला लागले; पण आजही यातल्या अनेकांशी आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांच्या अडीअडचणीला, सुखदुःखाच्या प्रसंगात आम्ही सगळे एकत्र असतो. काही जण वयोमानानुसार गावी राहायला गेले. पण, आजही डोंबिवलीत आल्यावर त्यांची पावलं दुकानाकडे आपोआप वळतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, यातच खरी मजा आहे.
जयराम सदन या इमारतीत असलेले आमचे सख्खे शेजारी ही तर आमची मोठी जमेची बाजू आहे. दुपारी आम्ही हक्काची वामकुक्षी घेतो, तेव्हा आमची पार्सलं आली तर ती सांभाळून ठेवण्याचं काम ही मंडळी विनासायास करतात. पावसाळ्यात कधी दुकानात पाणी शिरलं तर रात्री-अपरात्री सुद्धा मदतीला धावून येतात. सहवासातून आलेली ही आपुलकीची भावना आज दुर्मीळ आहे. गेली दोन वर्षं आम्ही एकमेकांना दुरावलो आहोत, पण लवकरच नवीन वास्तूमध्ये आम्ही एकत्र येण्याची वाट बघत आहोत.
आज डोंबिवली शहरात स्टेशनरी आणि पुस्तकं यांची शंभरेक दुकानं आहेत. या सगळ्यात आमचं वेगळंपण काय? असं कुणी विचारलं तर आम्ही करत असलेले वेगवेगळे उपक्रम, असं त्याचं उत्तर देता येईल. गणपतीसाठी पर्यावरण-स्नेही मखरं, दिवाळीतले असंख्य प्रकारचे पूर्णतः कागदी आकाशकंदील,  अशी धडपड सुरू असते. इतरही अनेक समविचारी संस्था यात जोडल्या गेल्या. त्यांचे कार्यकर्ते मदतीला येत गेले. रोटरीमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा याला पाठबळ दिलं आणि हे उपक्रम हळूहळू मोठे झाले.
चित्रकारांसाठी होणारा रंगरेषा महोत्सव, बच्चेकंपनीसाठी होणारी बालपुस्तक-जत्रा यासाठी अनेक कंपन्या, प्रकाशक यांनी आपणहून मदतीचा हात पुढे केला. हे असं जोडलं जाणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. या ठिकाणी एका वेगळ्या प्रयोगाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. आमच्याच व्यवसायतले चारजण मिळून २००१ पासून मखरांचं प्रदर्शन आयोजित करतोय. एकाच गावातले, एकाच व्यवसायतले चार जण एकत्र येऊन १५ दिवस एकत्र व्यवसाय करतात ही सोपी गोष्ट नाहीये! तेही सलग वीस वर्षे!
आमचे सीए, तसंच जीएसटी सल्लागार, अकाऊंटंट या प्रत्येकाचं महत्त्व आहेच. शिवाय अडीअडचणीत मदत करणारे बँकर्स, तिथले अधिकारी, कर्मचारी यांचासुद्धा यात वेगळा रोल असतो. व्यवसाय चालवताना फ्रंट-लेव्हलला आम्ही दिसत असलो तरी, या प्रत्येकाची भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तरच ती भट्टी जमून येते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे पुरवठादार! महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असलेले अनेक प्रकाशक आणि डोंबिवली आणि मुंबई परिसरातील विविध कंपन्यांचे वितरक ही आमची लाइफलाइन आहे. त्याचबरोबर, रोज मुंबईत जाऊन आमच्यासाठी पुस्तकं आणि इतर सामान घेऊन येणारे सप्लायर यांचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळेच आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. या सर्वांना वेळेत पेमेंट करण्याबाबत वडिलांनी आणि काकांनी घालून दिलेली मर्यादा आजही कसोशीने पाळली जाते. त्यामुळेच वस्तूंच्या पुरवठ्यात आजपर्यंत कधीही अडचण आलेली नाही.
आज ऑनलाइन खरेदी, मॉल-संस्कृती, झटपट व्यवहार, या सगळ्या चक्रीवादळात संपूर्ण रिटेल व्यवसाय हेलकावे खात आहे; तरीही आम्ही टिकाव धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हॉट्सअॅपवरून ऑर्डर येणं आता सवयीचं झालंय. (अगदी रात्री दोन-तीन वाजतासुद्धा ग्राहक मागणी नोंदवत असतात.) यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लवकरच आम्ही फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करत आहोत.
गद्रे बंधू परिवाराचाच भाग असलेले तुमच्यासारखे असंख्य हितचिंतक, माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि दुकानातले सर्व सहकारी यांच्या मदतीने हा जगन्नाथाचा रथ ओढत आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि वडील-काकांची पुण्याई, ही या रथाची दोन चाकं आहेत. कुटुंबातील अनेकांची साथ आहे.
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या पुढेही पाठीशी असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
​संपर्क - ९९३०९७७७४६

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629092506.jpg [postimage] => upload_post-1629092506.jpg [userfirstname] => Mayuresh [userlastname] => Gadre [post_date] => 16 Aug 2021 [post_author] => 6081 [display_name] => मयूरेश गद्रे [Post_Tags] => मराठी व्यवसाय, गद्रे बंधू, मयूरेश गद्रे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [930] => Array ( [PostID] => 23135 [post_title] => तासुकु होंजो [post_content] => [post_excerpt] => तासुकु होंजो हे एका पिढ्यान्पिढ्या धार्मिक कर्मकांडे करणार्‍या एका प्रसिध्द, खानदानी कुटुंबात जन्मलेले होते. जपानमध्ये या कुटुंबांना जनमानसात खास स्थान असतं. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण जुलै २०२० नोबेल पुरस्कार कथा २०१८ साली वैद्यक आणि औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळालेल्या तासुकु होंजो या जपानी प्राध्यापकाचं नाव कोरोना व्हायरसशी एका वादग्रस्त घटनेने जोडलं गेलं. चीनमधेच कृत्रिमरित्या हा व्हायरस बनवला गेला याचा हवाला देण्यासाठी या जगप्रसिध्द संशोधकाचं नाव सोशल मिडियावर ठळकपणे घेण्यात आलं. त्यांचं नाव वापरून चीनमधील वुहान येथे हा व्हायरस कृत्रिमरित्या बनवण्यात आला अशी ग्वाही सोशल मिडियावर व्हायरल झाली. अगदी योतो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरही याबद्दल टिप्पणी आली पण नंतर ती मागे घेण्यात आली. यामुळे औषधशास्त्र जगतात खळबळ माजली. बी.बी.सी. वृत्तवाहिनीने या बातमीतील सत्य शोधण्यासाठी आपली टीम नेमली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629075736.png [postimage] => upload_post-1629075736.png [userfirstname] => प्रा. माधुरी शानभाग [userlastname] => [post_date] => 16 Aug 2021 [post_author] => 6080 [display_name] => प्रा. माधुरी शानभाग [Post_Tags] => जडण घडण जुलै २०२१, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यक्ती विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [931] => Array ( [PostID] => 23133 [post_title] => सफदर हाश्मी आणि सडक नाटक [post_content] => [post_excerpt] => सुधन्वा देशपांडेंचे पुस्तक सडक रंगभूमीची सैद्धांतिक चर्चा करत नसून दिल्लीत कॉम्रेड सफदर हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली रंगभूमीचा हा प्रकार कसा विकसित होत गेला, सुरुवात कशी झाली, विकासाच्या मार्गात कधी व कोणत्या अडचणी आल्या, कोणी कशी मदत केली.. याचे वाचनीय तपशील दिले आहेत. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

जगाप्रमाणे भारतातही रंगभूमीची परंपरा फार प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व काळापासून भारतीय रंगभूमीची वैभवशाली परंपरा दाखवता येते. असंच विधान पाश्चात्त्य रंगभूमीबद्दलही करावे लागते. ग्रीसमधील अथेन्स शहरात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात नाट्यस्पर्धा भरल्याचे उल्लेख आढळतात. याचा अर्थ असा, की पाश्चात्त्य संस्कृती असो की पौवार्त्य संस्कृती, ‘रंगभूमी/ नाटक’ हा कलाप्रकार तेव्हासुद्धा उपलब्ध होता, तत्कालीन समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करत होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1629075427.png [postimage] => upload_post-1629075427.png [userfirstname] => Avinash [userlastname] => Kolhe [post_date] => 16 Aug 2021 [post_author] => 6150 [display_name] => प्रा. अविनाश कोल्हे [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [932] => Array ( [PostID] => 23104 [post_title] => निवडणुकीच्या नौबती झडूं लागल्या [post_content] => [post_excerpt] => डाव्या, उजव्या किंवा अपक्ष अशा कोणाही पुढाऱ्याला आज जनतेचे हालअपेष्टांचे जीवन पाहून येणारा कळवळा हा निवडणुकींच्या तीर्थावर पावन होण्यासाठी करावयाच्या तपस्येचा देखावा आहे हे आतां भारतांतील लहान मूलही उमगून आहे. [post_shortcontent] =>

अंक : यशवंत, ऑगस्ट १९५१

'गेल्या ७५ वर्षात राजकारण पार रसातळाला गेले, आधी ते मूल्याधारीत होते' असे आपल्याला वाटते ना? मग पहिल्या निवडणुकीच्या वेळी राजकारण आणि निवडणूक याविषयी काही लिहिले गेले होते ते स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी वाचाच! आणि हाच लेख  स्वातंत्र्याचे १५० वे वर्ष साजरी करणारी मंडळी आणखी ७५ वर्षांनी वाचेल याचीही खात्री आपल्याला पटेल.

********

कोरियन युद्ध आणि त्या अनुषंगाने तिबेट भागांतील चीनचे आक्रमण गेल्या वर्षी आम्हांस अस्वस्थ करीत राहिले. नेपाळमधील अंतस्थ बंडाळीने काही काल चित्तस्वास्थ्य लाभले नाही. इराण तेल-लढा आपल्या नजीक असला आणि त्याचे अप्रत्यक्ष परिणामच आपणांस जाणवणार असले तरी त्या लढ्याची सूत्रे कम्युनिस्ट पंखाआडून हलविली जात आहेत व सामोपचाराने हा प्रश्र्न न मिटला तर कदाचित् जागतिक लढ्याचाही संभव आहे, ह्या गोष्टी आमच्या राजकर्त्यांस अस्वस्थ करण्यास पुरेशा आहेत. इराणचे नैसर्गिक धन सर्वस्वी त्याच्या मालकीचे असावे, या तेल-खाणीच्या राष्ट्रीयीकरणाचे इराणचे प्रयत्नांस भारताची सहानुभूतिच आहे. पण या राष्ट्रीयीकरणाची स्फूर्ति मुळांतच प्रतिगामी विचारसरणींत आहे ही गोष्ट लक्षांत घेतां भारताला जागरूक राहावयासच हवे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627459579.jpg [postimage] => upload_post-1627459579.jpg [userfirstname] => g.v. padhye [userlastname] => [post_date] => 15 Aug 2021 [post_author] => 6128 [display_name] => गो. वा. पाध्ये [Post_Tags] => यशवंत, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [933] => Array ( [PostID] => 23094 [post_title] => स्व-तंत्र आणि बोध (शब्दांच्या जन्मकथा) [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी हे अमूल्य दान तुमच्या-आमच्या पदरात टाकलं आहे. त्या स्वातंत्र्याचा उत्सव आपण १५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनी साजरा करतो. स्व + तंत्र म्हणजे स्वेच्छेनुसार वागण्याची मुभा असणारा, स्वत:च्या तंत्राने म्हणजे विचाराने कृती करू शकणारा. या आपल्या स्वातंत्र्यदिनाला आपण आपला तिरंगा आकाशात फडकावतो आणि आपल्या रोमारोमांत भिनलेल्या भारतीयत्वाला सलामी देतो. या आपल्या तिरंग्याची प्रतिकृती पिंगली वेंकय्या या कलाकाराने तयार केली. पण त्यावेळी अशोकचक्राच्या जागी चरख्याचं चित्र होतं. १९२१ साली राष्ट्रीय काँग्रेससाठी या ध्वजाची निवड महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच ध्वजाला स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. [post_shortcontent] =>

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. स्वातंत्र्यदिनानिमित्त या लेखात ‘स्व-तंत्र आणि बोध’ या शब्दाची नातीगोती जाणून घेऊया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626588936.jpg [postimage] => upload_post-1626588936.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Aug 2021 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [934] => Array ( [PostID] => 23130 [post_title] => पालकांना विनंतीपत्र [post_content] => [post_excerpt] => मुलांच्या सहवासाची, त्यांच्या बागडण्याची, त्यांच्या प्रश्नांची नि उत्तरांची, त्यांच्या उच्छादाची, त्यांच्या असण्याची, त्यांच्या निरागस नजरेची, अपार प्रेमाची इतकी सवय झाली आहे की, कोरोनाचा खूप राग येतोय. ती तुमची मुलं असली तरी आमची कर्तृत्वाची झाडे आहेत. सुजाण [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जुलै २०२१ आदरणीय पालकहो ! खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलावं असं वाटत होतं. आज-उद्या कोरोनाचा उच्छाद थांबेल. शाळा सुरू होईल. मग मुलं भेटतील. ‘ख्याली-खुशाली कळेल. तुमचाही निरोप मिळेल अशी आशा होती. शेवटी वाट बघण्याचा कंटाळा आला. म्हटलं फार दिवसांचं मनातलं तुमच्यापुढे सांगावं म्हणून हा पत्रप्रपंच!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628818901.png [postimage] => upload_post-1628818901.png [userfirstname] => Yashwant [userlastname] => Suroshe [post_date] => 14 Aug 2021 [post_author] => 6146 [display_name] => यशवंत तुकाराम सुरोशे [Post_Tags] => जडण-घडण, जुलै२०२१, शिक्षण, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [935] => Array ( [PostID] => 11646 [post_title] => रहमानचा रंगीला - एक अनोखा साऊंड [post_content] => [post_excerpt] => स्पष्ट, एकेक बारकावा ऐकू येणारा सूर आणि तालाच्या पलीकडे जाऊन माहौल निर्माण करणारा साउंड पूर्वी कधीच ऐकला नव्हता [post_shortcontent] =>

१९९५ साल ... नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं कॅसेटवर ठळकपणे लिहिलं होतं. घरच्या साउंड सिस्टीमवर ती कॅसेट फुल व्हॉल्युमवर दोनदा ऐकली आणि सगळीच गाणी इतकी आवडली की साईड ए अन साईड बी बदलत राहून तासंतास घरी रंगीलाची गाणी लावून ठेवायचो. घरचे वैतागेपर्यंत. तेव्हा माझे वडील लाऊड स्पीकर कॅबिनेट डिझाईन करत असत. आणि काही पीस घरी टेस्ट साठी यायचे त्यामुळे अद्ययावत साउंड घरी सहज उपलब्ध होता. रंगीला ऐकताना असं वाटलं की असा स्पष्ट, एकेक बारकावा ऐकू येणार, सूर आणि तालाच्या पलीकडे जाऊन माहौल निर्माण करणारा साउंड पूर्वी कधीच ऐकला नव्हता. रोजा, हम से है मुकाबला, बॉम्बे अशा डब केलेल्या साउंडट्रॅक मधून रहमानने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती खरी. पण रंगीला हा पूर्ण अल्बम ऐकणं हा एक वेगळाच आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा अनुभव होता. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/admin-ajax-1.jpg [postimage] => /2019/06/admin-ajax-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Aug 2021 [post_author] => 2414 [display_name] => चिन्मय भावे [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,संगीत,चिन्मय भावे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [936] => Array ( [PostID] => 21730 [post_title] => माझ्या आनंदाचे निधान [post_content] => [post_excerpt] => लौकिक ही गोष्ट फार क्षणभंगुर असते. [post_shortcontent] =>

अंकः ललित, सप्टेंबर १९६९

लेखाबद्दल थोडेसे : साठ वर्षे अविरत लेखन. कथासंग्रह, कादंबऱ्या, लघुनिबंध संग्रह यांची सख्या सत्तरहून अधिक आणि लेखक म्हणून लोकप्रियता अफाट...! एवढं सगळं लिहूनही ना. सी. फडके यांना प्रश्न पडतो, आपण हे एवढं का लिहिलं? या प्रश्नाच्या शोधात ते स्वतःच्याच अंतरंगात डोकावले तेंव्हा त्यांना काय वाटलं, याचे हे विवेचन. कोणत्याही लेखकाला, वाचकाला हे वाचता वाचता साहित्याच्या प्रयोजनापासून तर आयुष्याच्या अर्थापर्यंत अनेक बाबतीत, अनेक प्रश्न पडतील. काहीची उत्तरे सापडतील, काहींची सापडणार नाहीतही..पन्नास वर्षांपूर्वीचा हा लेख फडक्यांची शैली किती टवटवीत आहे याचा प्रत्ययही देतो.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/09/download.jpg [postimage] => /2020/09/download.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 13 Aug 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => अनुभव कथन,ललित मासिक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [937] => Array ( [PostID] => 22769 [post_title] => भय शरीरसंरक्षक तसेच आजार निर्माण करणारे [post_content] => [post_excerpt] => माणसाचा मेंदू मात्र अधिक विकसित असल्याने भूतकाळातील व भविष्यकाळातील विचार त्याच्या मनात सतत येत राहतात. [post_shortcontent] =>

सजीव शरीराच्या पोषणासाठी आहार व निद्रा आवश्यक आहेत तर शरीराच्या रक्षणासाठी 'भय' आहे ! भीती वाटते म्हणूनच आपण संकटापासून स्वतःचा बचाव करु शकतो. निसर्गानेच प्राण्यांच्या शरीरात तशी व्यवस्था केलेली आहे. कोणताही धोका आहे याची जाणीव झाली की तत्क्षणी शरीरात अँड्रीनलीन रसायन पाझरते त्यामुळे शरीरात काही बदल होतात. ते युद्धस्थितीत जाते, लढायला किंवा पळायला तयार होते. त्याचवेळी मनात भावना निर्माण होतात, त्यांना आपण राग किंवा भीती म्हणतो. राग व भीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राण्यांना या भावना असतात तशाच माणसांनाही असतात. या भावना माणसासहित सर्व प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरतात. इतर प्राण्यांना या भावनांमुळे शारीरिक आजार फारसे होत नाहीत, मानवाला होणारे मात्र सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आजार मनातल्या भावनामुळे उद्भवू शकतात. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अॅसिडिटी, अल्सर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तोंडातील फोड, दमा, त्वचारोग, डोकेदुखी, मायग्रेन, अंगदुखी, थकवा, अॅलर्जी असे असंख्य आजार मनोकायिक (Psychosomatic) आहेत. मानसिक कारणांमुळे होणारे हे शारीरिक आजार टाळायचे असतील, बरे करायचे असतील तर आपल्याला आपल्या मनातील भय, चिंता, तणाव समजून घ्यावे लागतील, मनाच्या सवयी बदलाव्या लागतील.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129709.jpg [postimage] => upload_post-1620129709.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 13 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [938] => Array ( [PostID] => 23081 [post_title] => टिळक-गांधी - छोटा काळ, मोठा आवाका [post_content] => [post_excerpt] => भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाचा सांधा लोकमान्य टिळकांकडून महात्मा गांधींकडे कसा गेला याची चर्चा या पुस्तकात केली गेली आहे. [post_shortcontent] =>

न. गो. राजुरकर

अंक : महा अनुभव, जुलै २०२१

‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी : नेतृत्वाची सांधेजोड’ हे नरेन्द्र चपळगावकरलिखित पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाचा सांधा लोकमान्य टिळकांकडून महात्मा गांधींकडे कसा गेला याची चर्चा या पुस्तकात केली गेली आहे. या काळाचे ज्येष्ठ अभ्यासक  न. गो. राजुरकर यांनी केलेलं या पुस्तकाचं परीक्षण.

********

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628737059.png [postimage] => upload_post-1628737059.png [userfirstname] => N.G. [userlastname] => Rajurkar [post_date] => 13 Aug 2021 [post_author] => 6115 [display_name] => न. गो. राजुरकर [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, पुस्तक परिचय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [939] => Array ( [PostID] => 11564 [post_title] => मराठी शाळा - तगते आणि फोफावते सुद्धा ... [post_content] => [post_excerpt] => मंडळाने समाजात जाऊन धनसंग्रहाचा विषय मांडायचा असं ठरवलं आणि न-भूतो असा प्रतिसाद मिळाला. [post_shortcontent] =>

जून महिना हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही तसा कंटाळवाणाच असतो. शैक्षणिक वर्ष सुरू होतं. "शाळेचं रहाटगाडगं आता सुरू होणार आणि आपली वर्षभर त्यातून सुटका नाही" असं स्वतःला बजावून विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही मनाची तयारी करत असतात. पण डोंबिवलीतल्या टिळकनगर बाल विद्या मंदिरात वेगळीच लगबग सुरू होती. विद्यार्थी मोठया आनंदानी शाळेत व्हरांड्यातून धावत होते आणि शिक्षक नवीन वर्गखोल्या सजवण्यात दंग होते. नवीन वर्गखोल्या, पंख्या-दिव्यांपासून फळे , प्रोजेक्टर आणि CCTV पर्यंत सर्व नवीन गोष्टी पाहून मुलं तर हरखून गेली होती. अन्यत्र मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्या परिसराचा कायापालट केला आहे. २०१५ साली शाळेची १६ खोल्यांची इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आणि आज १७ जून २०१९ या दिवशी आणखी १४ खोल्यांची दुसरी इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. या दोन्ही इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर उजेड असणाऱ्या हवेशीर वर्गखोल्या, भरपूर संख्येत असलेली स्वच्छतागृहे, प्रशस्त व्हरांडा, सर्व वर्गखोल्यांमध्ये असलेली audio-visual, CCTV इत्यादी सुवीधा. 

 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/62579604_2365486426805208_7370269677865402368_o.jpg [postimage] => /2019/06/62579604_2365486426805208_7370269677865402368_o.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Aug 2021 [post_author] => 2401 [display_name] => आशीर्वाद बोंद्रे [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,आशीर्वाद बोंद्रे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [940] => Array ( [PostID] => 23095 [post_title] => सापांना ‘अभय’ देणारा मित्र.. [post_content] => [post_excerpt] => सापांना गंधज्ञान नसतं, त्यांना ऐकूसुद्धा येत नाही, मग गारुड्याने पुंगी वाजवली की साप कसा डोलतो हा एकदम ‘नागपंचमी स्पेशल प्रश्न’ माझ्या मनात होताच. अभयकाकांनी आमच्या गप्पा संपता संपता सांगितलं की, गारुडी त्यांच्या त्या पुंगीला एखादा गडद रंगाचा गोंडा किंवा कापडाचा तुकडा वगैरे बांधतात. साप त्या रंगाकडे बघून डोलतो! [post_shortcontent] =>

श्रावण पंचमी म्हणजे नाग पंचमी. या दिवशी अनेक लोक अगदी भक्तिभावाने नागाची पूजा करतात, त्याला दूध देतात. आजच्या काळात नागाची पूजा करायची आवश्यकता आहे का? नागाला दूध खरंच आवडतं का? सगळेच साप विषारी असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी वाचा, सर्पमित्र अभय पावगी काकांशी मारलेल्या गप्पा खास नागपंचमीनिमित्त-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626590113.jpg [postimage] => upload_post-1626590113.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 13 Aug 2021 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [941] => Array ( [PostID] => 22819 [post_title] => माझे(ही) बायोपिक [post_content] => [post_excerpt] => वलयांकित व्यक्तींच्या जोडीला समाजातील उपेक्षित, गरीब, तळागाळातील सामान्य माणसांच्या आयुष्यावरही बायोपिक्स निघत राहतील अशी आशा आणि इच्छा मी अनेकांजवळ अनेक वेळा व्यक्त केली होती. [post_shortcontent] =>

चित्रपट पाहण्याची खूप आवड असल्याकारणाने बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांकडे माझे बारीक लक्ष असते. तिथे निर्माण होणाऱ्या प्रायोगिक, करमणूकप्रधान, माहितीपट इत्यादी पटांच्या जोडीला अलीकडेच चरित्रपट या नव्या प्रवाहाची साथ मिळाली आहे. नवशिका पाहुणा म्हणून दबकत दबकत या ग्लॅमर क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या या नव्या प्रवाहाने सिनेजगतात आता चांगलेच बस्तान बसवले आहे ही गोष्ट माझ्या चाणाक्ष नजरेतून निसटलेली नाही.

सिनेक्षेत्रातील नवनव्या प्रकाराचे मी नेहमीच कृतीशील स्वागत केलेले आहे. बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे, पु० ल० देशपांडे, काशीनाथ घाणेकर, एम० एस० धोनी या व्यक्तींचे बायोपिक्स थिएटरमध्ये पाहून आल्यानंतर त्या संबंधात मित्रांजवळ, नातेवाइकांच्यामध्ये कौतुकाने बोललेलो आहे. बायोपिक्सचा हा नवा जोमदार प्रवाह असाच वाढत राहील आणि वलयांकित व्यक्तींच्या जोडीला समाजातील उपेक्षित, गरीब, तळागाळातील सामान्य माणसांच्या आयुष्यावरही बायोपिक्स निघत राहतील अशी आशा आणि इच्छा मी अनेकांजवळ अनेक वेळा व्यक्त केली होती.

पण लौकरच माझा भ्रमनिरास झाला. चरित्रपटाची ही नवी लाट फक्त वलयांकित व्यक्तींपुरतीच मर्यादित असून सामान्य नागरिकांना या नव्या प्रवाहात कसलेही स्थान नाही हे माझ्या लक्षात आले. समाजवादी विचार शिरोधार्य मानणाऱ्या माझ्यासारख्याला सिनेक्षेत्रातील अशी विषमता कदापिही मान्य होणे शक्य नव्हते. यांतील काही चरित्रपट पाहून झाल्यानंतर मी बराचसा अस्वस्थ झालो होतो. बायोपिक्ससाठी फक्त मोठ्या लोकांच्या नावांचाच विचार व्हावा आणि मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांना यातून पूर्णपणे डावलले जावे हा देशातील धनदांडग्या लोकांचा डाव माझ्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. मला या विषमतेची अतिशय चीड आली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628652237.png [postimage] => upload_post-1628652237.png [userfirstname] => Vasant [userlastname] => Mirasdar [post_date] => 12 Aug 2021 [post_author] => 6027 [display_name] => वसंत मिरासदार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [942] => Array ( [PostID] => 23131 [post_title] => मुराकामीचा सॅम्सा प्रेमात पडतो... [post_content] => [post_excerpt] => सॅम्सा इन लव्ह’ या कथेतील हे पहिलं वाक्य- ‘तो जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं (मनुष्यप्राण्यात) रूपांतर झालं आहे आणि तो ग्रेगॉर सॅम्सा झालाय.’ आता बोला! [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

एक

‘एके दिवशी सकाळी ग्रेगॉर सॅम्सा जेव्हा अस्वस्थ करणार्‍या स्वप्नातून जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं रूपांतर एका प्रचंड आकाराच्या किळसवाण्या किड्यामध्ये झालं आहे,’ - फ्रांझ काफ्काच्या ‘मेटामोर्फोसीस’ या लघु-कादंबरीतल्या या पहिल्या वाक्याइतकंच विचित्र आणि विलक्षण काय असू शकेल ?...तर ते आहे, मुराकामीच्या ‘सॅम्सा इन लव्ह’ या कथेतील हे पहिलं वाक्य- ‘तो जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं (मनुष्यप्राण्यात) रूपांतर झालं आहे आणि तो ग्रेगॉर सॅम्सा झालाय.’ आता बोला!

तुम्ही जर हारुकी मुराकामी या श्रेष्ठ जपानी लेखकाची ‘सॅम्सा इन लव्ह’ ही कथा वाचली असेल तर या कथेचं मूळ आणि यातील व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी तुम्ही फ्रांझ काफ्काची ‘मेटामोर्फोसीस’ ही लघुकादंबरी वाचायला हवी. आणि तुम्ही जर काफ्काची ही साहित्यकृती आधी वाचली असेल तर मग मुराकामीच्या सॅम्साची गोष्ट वाचताना एक भन्नाट ‘सिक्वेल’ वाचल्याचा आनंद तुम्हाला मिळू शकेल. या दोन्ही साहित्यकृती स्वतंत्रपणे वाचायलाही हरकत नाही, पण काफ्का आणि मुराकामी यांचं हे साहित्य क्रमाने लागोपाठ वाचणं, हा ज्यांनी याआधी या दोघांचं काहीच वाचलं नाही, त्यांच्यासाठी उच्च प्रतीचा बौद्धिक अनुभव ठरू शकतो.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628648395.png [postimage] => upload_post-1628648395.png [userfirstname] => Dr. Suhas Bhaskar [userlastname] => Joshi [post_date] => 12 Aug 2021 [post_author] => 6148 [display_name] => डॉ. सुहास भास्कर जोशी [Post_Tags] => ललित दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [943] => Array ( [PostID] => 23129 [post_title] => अध्यापक ते अधिमित्र - एक प्रवास [post_content] => [post_excerpt] => ‘बदल’ हा निसर्गाचा नियमच आहे. आणि बदलाची क्षमता हाच बुद्धिमत्तेचा मापदंड आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जुलै २०२१ सदर : अनुभव ’महाकवि कालिदासांनी एका नाटकात म्हटलं की, सर्वश्रेष्ठ गुरु तोच ज्याला आपल्या विषयाचं पर्याप्त ज्ञान असेलच पण सोबत ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य सुद्धा त्याच्याजवळ असेल. सध्याच्या काळात आपल्यापासून दूर असणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचं कौशल्य खूप महत्त्वाचं आहे.  खर्‍या शिक्षणात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत ज्ञानदानाच्या पद्धतीत अनेकदा बदल होत गेला असला तरी त्याचं उद्दिष्ट मात्र ज्ञानदान करणं हेच आहे किंबहुना तेच असायला हवं. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत आणि ते करावेही लागणार आहेत. मानवी जीवनात काही बदल ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात. पण ‘बदल’ हा निसर्गाचा नियमच आहे. आणि बदलाची क्षमता हाच बुद्धिमत्तेचा मापदंड आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628651732.png [postimage] => upload_post-1628651732.png [userfirstname] => Shwetal [userlastname] => Mahatma [post_date] => 12 Aug 2021 [post_author] => 6145 [display_name] => श्वेतल महात्मा [Post_Tags] => जडण घडण जुलै २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [944] => Array ( [PostID] => 23132 [post_title] => मराठी माध्यमाला मुहूर्त [post_content] => [post_excerpt] => आज कॉलेजचे विषय मराठीतून शिकविणे जितके अशक्य वाटते, तितकेच त्याकाळी हायस्कूलचे विषय मराठीतून शिकविणे अशक्य वाटे! [post_shortcontent] =>

श्री. के. क्षीरसागर हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. ते टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ज्ञानकोशकार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. इंग्रजांच्या राजवटीत दिले जाणारे शालेय इंग्रजी शिक्षण स्वातंत्र्यानंतर मातृभाषेतून सुरू केल्यावर हा बदल समाजाने कसा स्वीकारला, तत्कालीन समाजाची मानसिकता काय होती, याविषयीचे विवेचन करणारा आणि सद्यःस्थितीतील इंग्रजीतील उच्च शिक्षण मराठीत सुरू करताना मार्गदर्शनपर ठरू शकेल असा लेख -
जी पिढी वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजीतून संस्कृत शिकत असे, त्या पिढीतच माझा अंतर्भाव होतो. ‘रीडुप्लिकेशन’, ‘एओरिस्ट’, ‘इनिश्यल’, ‘कॉन्सोनंट्’, ‘टू व्हॉवेल्स’, ‘कोॲलीज’ इ. घशात काड्या अडकल्याप्रमाणे वाटणारे इंग्रजी शब्द आम्हाला संस्कृत व्याकरणाकरिता घोकावे लागत. वास्तविक इतके अवघड शब्द खुद्द इंग्रजीच्या व्याकरणातही भेटत नसत; पण अनेक भाषाकोविद, डॉ. भांडारकर यांनी संस्कृत व्याकरण तयार करताना इंग्रजीतून, ग्रीक, लॅटिन व्याकरणांतील संज्ञाही धुंडाळल्या असल्याने, संस्कृतचे व्याकरण इंग्रजीहूनही इंग्रजी बनले होते! पण, ‘सुखार्थिन: कुतो विद्या’ हे वचन आमच्या वाडवडिलांनी आमच्या कानात इतके दुमदुमविले होते की, कष्ट वाढले म्हणजे आम्हांला विद्याच वाढल्यासारखी वाटे! इंग्रजीचे आणि संस्कृतचे आम्ही मनोमन लग्न लावून दिले होते, जर इंग्रजीतून व्यक्त करता आले नाही, तर संस्कृत काव्याचा अर्थच कळला नाही, असे आम्हांला वाटे! अन् त्या दृष्टीनेच आजच्या जगन्नाथ शंकरशेट पटकावणाऱ्यांपेक्षाही त्या काळचे सामान्य विद्यार्थीही मला कधी-कधी अधिक विद्वान वाटतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628746838.jpg [postimage] => upload_post-1628746838.jpg [userfirstname] => Shrikrushn [userlastname] => Kshirsagar [post_date] => 12 Aug 2021 [post_author] => 71 [display_name] => श्री. के. क्षीरसागर [Post_Tags] => मराठी माध्यम, महाविद्यालयीन शिक्षण, श्री. के. क्षीरसागर, नवे शैक्षणिक धोरण, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [945] => Array ( [PostID] => 22816 [post_title] => मर्जी मेरी ! [post_content] => [post_excerpt] => मर्जी मेरी असे काही खरोखरीच अस्तित्वात आहे की ती केवळ एक निराधार समजूतआहे? एक आभास आहे? [post_shortcontent] =>

तुम्ही आता हा लेख वाचायला घेतला आहे. अनुक्रमणिकेत त्याचे शीर्षक पाहून तुम्ही जाणूनबुजून या पानावर आलांत? म्हणजे तुम्ही स्वत:च्या इच्छेने, जाणीवपूर्वक हा लेख वाचण्याचा निर्णय घेतलांत? की सहज पाने उलटता उलटता तुम्ही या पानावर पोहोचलांत? आणि ते उलटण्यापूर्वी तुम्ही सहज त्याच्यावरून नजर फिरवलीत? हे प्रश्न विचारणे म्हणजे नुसताच शब्दच्छल नाही. आज भलीभली विद्वान मंडळी अशांसारख्या प्रश्नांवर गहन विचार करत आहेत. कारण जर तुम्ही जाणीवपूर्वक या लेखाची निवड केली असेल तर तुम्ही स्वेच्छेने, राजीखुषीने तसा निर्णय घेतला आहे, असे म्हणता येईल. म्हणजे पूर्णत: स्वतंत्रपणे तुम्ही या लेखाची निवड केलीत आणि कुणाच्या कळत-नकळत सांगण्यावरून किंवा तुम्हांला मिळालेल्या प्रच्छन्न, सुप्तही असेल, आदेशानुसार तुम्ही तसे करण्याचे ठरवलेले नाही, असे होईल. म्हणजेच तुमच्या अंगी स्वेच्छा जागृत असेल. तुम्हांला जर विचारले की तुम्ही हा लेख वाचण्याचा निर्णय कां घेतलात तर तुम्ही म्हणू शकाल की मला तसे वाटले म्हणून. माझी मर्जी! खरोखरच तुमची मर्जी? की तसे करण्याचे पूर्वीच निर्धारित केले गेले होते? मर्जी मेरी असे काही खरोखरीच अस्तित्वात आहे की ती केवळ एक निराधार समजूतआहे?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628562346.png [postimage] => upload_post-1628562346.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Aug 2021 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [946] => Array ( [PostID] => 5664 [post_title] => कुंकवाची उठाठेव [post_content] => [post_excerpt] => शक्तिपूजक, राजा व सुवासिनी आपल्या दोन भ्रूकुटींमध्ये सिंदूर लावतात. असे का ? [post_shortcontent] =>

अंक- छंद ; वर्ष- नोव्हेंबर/डिसेंबर १९५४ 

एमार मठाच्या प्रशस्त वाचनालयात मी सकाळपासून मापे घेत होते. खाली जगन्नाथ मंदिराच्या प्रचंड पटांगणात माणसांची सारखी ये-जा चाललेली होती, सकाळ, संध्याकाळ, रात्र - केव्हाही पहा, चौकात माणसे नाहीत असे होत नाही. सगळ्या प्रांतांचे यात्रेकरू दिसत होते. तरी मी ऐन यात्रेच्या दिवसात गेले नव्हते. जसा दिवसाच्या चोवीस तासात एकही तास सुना जात नाही तसा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात एकही दिवस इथे यात्रेकरू नाही असे होत नाही. माझ्या मनात आले की मी एक वर्षभर पुरीला राहिले आणि मला रक्त दिल्याशिवाय यात्रा सफल होणार नाही अशी कोणी यात्रेकरूंची समजूत करून दिली, तर सर्व भारताच्या रक्ताचा नमुना मला विनासायास मिळेल! खालच्या पटांगणातील सर्वच नाही पण काही काही मंडळी वर येऊन मला मापे देऊन चालली होती. त्यांना वर घेऊन यायचे काम पुरीतीलच काही विद्वान मित्र निष्काम बुद्धीने करीत होते. ‘‘हे गृहस्थ श्री........ प्रसाद. येथील सामन्तकरण.’’ मला मदत करणार्‍या शास्त्रीबोवांनी सांगितले. ‘‘सामन्तकरण नाही, सम्राटकरण सर्व करणांचे मुख्य,’’ त्या गृहस्थांनी शास्त्रीबोवांची चूक सुधारली. ‘‘सट की संभ्रान्त?’’ असे पुटपुटत शास्त्रीजी खाली गेले व मी त्या गृहस्थाची मापे घेऊ लागले. त्या गृहस्थाची मापे झाल्यावर दुसरा काही उद्योग नसल्याने ते तेथेच बसले व मी काय करते हे पहात पहात मला त्यांनी आपल्या कुळाची हकीगत सांगितली व माझ्या कामाबद्दल माहिती विचारली. करण म्हणजे कायस्थ. पुरीच्या देवालयाचे पुजारी जसे निरनिराळे हुद्देवाले तसेच जमाखर्च पहाणारेही निरनिराळ्या हुद्याचे. रोजचा खर्च लिहिणार्‍या कारकुनापासून तर सर्व संस्थानाचा हिशेब पहाणारे करणांचे सम्राट अशी निरनिराळी घराणी होती.

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/rath-yatra-7592.jpg [postimage] => /2018/08/rath-yatra-7592.jpg [userfirstname] => Iravati [userlastname] => Karve [post_date] => 11 Aug 2021 [post_author] => 121 [display_name] => इरावती कर्वे [Post_Tags] => इरावती कर्वे,छंद,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [947] => Array ( [PostID] => 23103 [post_title] => व्यक्ती आणि वार्ता [post_content] => [post_excerpt] => दिल्लीतील ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ गेली पाचसात वर्षे हे सांस्कृतिक परिचयाचे कार्य मोठ्या पद्धतशीररीतीने वाढीस लावीत आहे. याचे मुख्य श्रेय अर्थातच या केंद्राचे प्रमुख अधिकारी श्री. भा. कृ. केळकर यांच्या तळमळीकडे व कल्पक नियोजनाकडे जाते. [post_shortcontent] =>

अंकः माणूस, मार्च १९६५

नुकतेच मुंबईला ‘शिवराय मंडळा’तर्फे ‘बांधिली पूजा शिवरायांची’ या नावाचे शिवाजीमहाराजांच्या किल्ले-कोटांचे नमुनेदार प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनावर कौतुकाचे स्फुट लिहिताना मुंबईच्या ‘मार्मिक’पत्राने शेवटी अशी सूचना केली, की हे प्रदर्शन ‘महाराष्ट्र परिचय केंद्राने’ दिल्लीत भरवावे व परप्रांतियांना शिवाजीमहाराजांच्या कार्याचा परिचय घडवून आणण्याचे पुण्य पदरी बांधावे. जनतेकडून असा अपेक्षा व्यक्त होणे हेच एखादे कार्य मूळ धरू लागत असल्याचे खरे लक्षण होय. परप्रंतियांमध्येही या केंद्राबद्दल अपेक्षांचा असाच प्रवाह सुरू झालेला दिसतो. गेल्या वर्षी या केंद्रातर्फे ‘हरी नारायण आपटे जन्मशताब्दी महोत्सव’ दिल्लीत साजरा झाला. ‘हरी नारायण आपटे’ यांच्या वस्तूंचे एक प्रदर्शनही या निमित्ताने तेथे केळकरांनी भरवले होते. हेच प्रदर्शन पुढे आंध्र राज्य सरकारच्या निमंत्रणावरून हैद्राबादमध्ये पुन्हा भरविण्यांत आले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627457163.png [postimage] => upload_post-1627457163.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Aug 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => माणूस, व्यक्ती विशेष, माहिती [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [948] => Array ( [PostID] => 23080 [post_title] => सिमोर हर्श सडेतोड शोधपत्रकार [post_content] => [post_excerpt] => ‘महत्त्वाचं आणि लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगून देश अधिक सज्ञान करणं म्हणजे पत्रकारी.’- बॉब वुडवर्ड [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जुलै २०२१

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. सरकारी बातम्या, निवेदनं यांचं खरंखोटेपण नेहमी तपासून पाहणारे, त्यापायी सरकारला अडचणीत आणायला मागेपुढे न पाहणारे सिमोर हर्श यांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणारा लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628562000.png [postimage] => upload_post-1628562000.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 11 Aug 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, विश्ववेध, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [949] => Array ( [PostID] => 22768 [post_title] => निद्रानाश - निदान आणि उपाय [post_content] => [post_excerpt] => निद्रानाश दुसऱ्या शारिरीक, मानसिक आजाराचे लक्षण किंवा परिणाम म्हणून होऊ शकतो. [post_shortcontent] =>

निद्रानाश हा स्वतंत्र आजार आहे. तसाच इतर आजारांचे एक लक्षणही आहे. झोपेचा कालावधी कमी होणे याला निद्रानाश म्हणता येत नाही. वय वाढते तशी झोपेची गरज कमी होते, थोडा वेळ झोप लागली की फ्रेश वाटते,त्यामुळे लवकर झोप न लागणे किंवा पहाटे लवकर जाग येणे याला निद्रानाश म्हणत नाहीत. निद्रानाश हा आजार त्याचवेळी ठरवता येतो की शरीराला झोपेची गरज असते पण झोप येत नाही, गुळल्यासारखे होते, उत्साह वाटत नाही पण प्रत्यक्ष अंथरुणावर पडले तर झोप नाही. काहीजणांना तर रात्री झोपेची वेळ आली की अस्वस्थता वाटू लागते. आडवे होण्याचीही भीती वाटते. उत्साह नाही आणि झोपही नाही. अशावेळी उपचार आवश्यक ठरतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620130924.jpg [postimage] => upload_post-1620130924.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 10 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [950] => Array ( [PostID] => 11501 [post_title] => अनुबंध: धर्म आणि संस्कृतींचे - परीक्षण [post_content] => [post_excerpt] => भारताइतका बहुविध संस्कृती, परंपरा, धर्म, भाषा, जाती असलेला आणि तरीही लोकशाही टिकवून असलेला प्रचंड देश दुसरा नाहीच. [post_shortcontent] =>

माणसाची ओळख कशामुळे असते? माणूस कोणत्या श्रद्धांवर जगत असतो? प्रत्येक व्यक्ती, समाज, देश यांना आपली स्वतःची विशिष्ट ओळख हवी असते. ती ओळख कशात असते? धर्म, संस्कृती, विचारसरणी, भाषा की आणखी काही? या अनेक पदरी गुंतागुंतीच्या विषयावर प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक अलीकडे वाचलं- ‘अनुबंध धर्मसंस्कृतींचे’. हे पुस्तक इंडस सोर्स बुक्स ने २०१७ मधेच प्रकाशित केले आहे. पण त्यामानाने त्याची चर्चा झाली नाही असं वाटतं. विशेषतः जगात अनेक देशात विविध कारणांनी होत असलेल्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचणे इंटरेस्टिंग आहे. प्रतिभा रानडेंनी हे पुस्तक सहा प्रकरणात विभागले आहे, आणि त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि इंडोनेशिया या देशांवर विस्तृत अशी चार प्रकरणे आहेत. अनेक दशके परकीयांचे आणि स्वकीयांचे आघात सोसून बदलेल्या अफगाणिस्तानची ओळख आज काय आहे? एकच इस्लाम धर्म त्या देशात असूनही कट्टरतेमुळे त्या देशाच्या संस्कृतीत झालेला बदल पूर्ण उध्वस्ततेकडे घेऊन गेला. म्हणजे धर्म आणि संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि धर्म जितका पोथीनिष्ठ होत जातो तितका तो निसर्गापासून दूर होत जातो का, आणि त्यामुळे सांस्कृतिक अधःपतन होते का हे प्रश्न आपल्याला वाचताना पडतात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/अनुबंध-.jpg [postimage] => /2019/06/अनुबंध-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Aug 2021 [post_author] => 2391 [display_name] => माधवी कुलकर्णी [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,माधवी कुलकर्णी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [951] => Array ( [PostID] => 23093 [post_title] => श्रावण साखळी [post_content] => [post_excerpt] => शिंपलीसारखे रुपेरी सूर्यबिंब – त्याला सूर्याचे बिंब केवळ वाटोळ्या आकारावरूनच म्हणायचे. किरणांचा पसारा नाही. ते सुवर्णजाल नाही. काही नाही. तरी पण थिजल्यासारखी होऊन मंद झालेली, ढगातच विरलेली ती किरणे या श्रावणातल्या सूर्याला अपूर्व शोभा देत होती. [post_shortcontent] =>

दुर्गा भागवत या मराठीतील ज्येष्ठ लेखिका. त्यांच्या ‘ऋतुचक्र’ पुस्तकातील ‘श्रावण साखळी’ या प्रकरणातील हा अंश. श्रावणातील सूर्याचे सुंदर वर्णन यात आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626588623.jpg [postimage] => upload_post-1626588623.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 10 Aug 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [952] => Array ( [PostID] => 22815 [post_title] => सर्वलक्षणलक्षण्य: [post_content] => [post_excerpt] => धर्माची स्थापना व्हावी. सज्जनांचे परित्राण व्हावे, दुष्टांचा विनाश व्हावा यासाठीच जन्म घेतलेल्या कृष्णाने धर्मराज्य पुढे चालूच राहील याची दक्षता परीक्षिताला वाचवून आणि नंतर त्याच्यावर संस्कार करून घेतलेली आहे. [post_shortcontent] =>

हस्तिनापूर. अखिल भारतवर्षाची ही राजधानी, एखाद्या समाज्ञीसारखी. अठरा दिवसांच्या प्रलयंकर युद्धानंतर, संहार, विलाप आणि विराण शोकपर्वानंतर ही नगरी हळूहळू सावरते आहे. घराघरांतून ऐकू येणारे करुण विलाप आता थांबलेत. शरपंजरीवरून भीष्माने सांगितलेले विष्णुसहस्रनाम, देवकीनंदन कृष्णाचे भव्यदिव्य स्तुतिस्तोत्र रोज पहाटे हस्तिनापुरात ऐकू येते. घराघरांतले वृद्ध लहान मुलांना युद्धाच्या कथा सांगत आहेत. कृष्णाची नीती, त्याने सांगितलेला धर्म सांगत आहेत. धर्मसंस्थापनेसाठी त्याने जो विक्राळ संहार घडवून आणला-भीष्म-द्रोण-कर्णासारख्या प्रतापी योद्ध्यांचा वध घडवून आणला त्याच्या कथा ते सांगत आहेत. कृष्णाच्या धर्माने, युधिष्ठिराच्या सत्याने आणि भीमार्जुनांच्या पराक्रमाने कुरुवंशाचा ध्वज आज पुनश्च तेजाळतो आहे. मात्र या शांतीच्या समृद्धीच्या प्रभेवर अजूनही मृत्यूची सावली तरळते आहे. पांडवांचा एकमेव वंशांकुर, अर्जुनाचा नातू आता जन्माला येणार आहे. तो गर्भात असतानाच अश्वत्थाम्याने त्याच्यावर ब्रह्मशिरस अस्त्राचा प्रहार केला होता. त्या अस्त्राने पांडवांचा अखेरचा अंकुर खुडून टाकला आहे का? त्या अश्राप जीवाचा तरुण पिता चक्रव्यूहात अन्यायाने मारला गेला. त्याची आई केवळ त्याच्या जन्माच्या आशेने जिवंत राहिलेली आहे. भारतीय युद्ध खरेच संपले आहे, का हा अखेरचा बळी घेऊनच ते शांत होणार? सारे अस्वस्थ आहेत, मोठे मोठे पराक्रमी वीर दूरवर जाऊन उभे आहेत, पण ज्याने अस्त्रप्रहार झाल्यावर या बालकाचे रक्षण करेन असे वचन दिले होते, तो यदुकुलभूषण कृष्ण मात्र शांतपणे अंतःपुराबाहेर उभा आहे. तो वाट बघतो आहे.

आणि अचानक अंत:पुरातून शोक कल्लोळतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628559339.png [postimage] => upload_post-1628559339.png [userfirstname] => Ashwin [userlastname] => Pundalik [post_date] => 10 Aug 2021 [post_author] => 6026 [display_name] => अश्र्विन पुंडलीक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [953] => Array ( [PostID] => 23126 [post_title] => गगा [post_content] => [post_excerpt] => ‘नवर्‍याशी मतभेद झाल्यावर रांगणेकरांची भानुमती घर सोडते, कोकणात सासू-सासर्‍यांकडे जाते आणि ‘कुलवधू’ ठरते. इब्सेनची नोरा घर सोडते आणि बाहेरच्या अनोळखी जगात पाऊल ठेवते. भानुमती मात्र परंपरेची चौकट मोडत नाही. रांगणेकरांतला लेखक इतपतच बंड करू शकला काय?’ [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

आईने 1968 साली रंगभूमीवर आपली दुसरी इनिंग नसती सुरू केली आणि ‘नाट्यनिकेतन’ कंपनीत पगारी कलावंत म्हणून रुजू नसती झाली तर मोतीराम गजानन रांगणेकर हे भारी प्रकरण मला ठाऊक नसतं झालं.

‘नाट्यनिकेतन’च्या तीन-चार नाटकांत आईने भूमिका केल्या तर वडलांनी ‘पिकली पाने’त काम केलं. चाळीसेक वर्षांपूर्वीचा तो काळ बर्‍याच घडामोडींचा होता. मनाला चरे पडत होते, मातीत बियाही पडत होत्या. एक बी म्हणजे ‘नाट्यनिकेतन’.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628389757.png [postimage] => upload_post-1628389757.png [userfirstname] => Ambarish [userlastname] => Mishra [post_date] => 10 Aug 2021 [post_author] => 6142 [display_name] => अंबरीश मिश्र [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, कला, नाट्यक्षेत्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [954] => Array ( [PostID] => 23128 [post_title] => ज्योतिष ते कृत्रिम बुद्धिमत्ता - रूपरेषा [post_content] => [post_excerpt] => एका विदा वैज्ञानिकाचा ज्योतिष प्रवास [post_shortcontent] =>

ज्योतिष ते कृत्रिम बुद्धिमत्ता             

मार्गे विदा विज्ञान

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628443204.jpg [postimage] => upload_post-1628443204.jpg [userfirstname] => Manoj [userlastname] => Deshmukh [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 6144 [display_name] => मनोज देशमुख [Post_Tags] => समाजकारण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लेखमाला, कुंडलाच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1009 [ParentMagzineName] => कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म [ParentMagzineNameEnglish] => kundalichya bheti ) [955] => Array ( [PostID] => 21181 [post_title] => कथा - अक्का [post_content] => [post_excerpt] => गतधवेची स्थिती महाराष्ट्रात कशी होती याचे अत्यंत समर्थ चित्रण लेखिकेने केले आहे. [post_shortcontent] =>

अंक – वाङ्मयशोभा, मे १९६६ 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/ww.jpg [postimage] => /2020/08/ww.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 5603 [display_name] => मालती जोशी [Post_Tags] => कथा,वाड्मयशोभा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [956] => Array ( [PostID] => 5559 [post_title] => श्रावणस्य प्रथम दिवसे... [post_content] => [post_excerpt] => पाडगावकर म्हणाले, ‘खरंच कारे पन्नास वर्ष झाली श्रावणात घन निळा लिहून?  [post_shortcontent] =>

श्रावणातल्या पहिल्या सकाळी, आदल्या रात्रीचा गटारीचा माहौल आठवत मोरू लोळत पडल होता आणि तिथं मंगेश पाडगावकर आले. त्यांच्यात झालेल्या संवादाचा हा तंबी दुराई यांनी अवचित उलगडलेला मोरपिसारा....

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/unnamed-file-1.jpg [postimage] => /2018/08/unnamed-file-1.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => ललित,तंबी दुराई, विनोद [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [957] => Array ( [PostID] => 23127 [post_title] => मराठी : व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा [post_content] => [post_excerpt] => ‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावीकाळ’ असे म्हणून भाषेचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही. त्यासाठी भाषेचा वर्तमान काळ घडवावा लागतो. [post_shortcontent] =>

भाषा जगते कशी - मरते कशी, भाषेची प्रगती व ऱ्हास म्हणजे काय, यांची शास्त्रीय जाण असणारी मंडळी आपल्याकडे कमीच. शिवाय मराठीला काही झालेले नाही अशी समजूत करून घेतल्याने तिच्यासाठी वेगळे काही करण्याची जबाबदारीही घ्यावी लागत नाही. साहित्यव्यहार हेच मराठीचे जग मानून त्यात रममाण होणारे लोकही यांपैकीच. साहित्यव्यवहारापलीकडे भाषेचे एक मोठे जग असते आणि कोणत्याही भाषेच्या सुरक्षित व प्रगत वाटचालीसाठी ते महत्त्वाचे असते याची त्यांना फिकीर नसते. सांगतायत ज्येष्ठ भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब.
भाषकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र या निकषांवर मराठी ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक भाषा समजली जाते. दहा कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आकारमानाने काही युरोपीय देशांपेक्षा मोठ्या असलेल्या महाराष्ट्र राज्याची ती लोकभाषा आणि राजभाषा आहे. एखादी भाषा प्रगत होण्यासाठी ज्या दोन प्राथमिक गोष्टी आवश्यक असतात; त्या म्हणजे, भाषेला स्वत:चा भूप्रदेश असणे व तिला अधिकृत किंवा राजभाषेचा दर्जा असणे. या दोन्ही गोष्टी मराठीकडे आहेत. तरीही वर्षातून एक दिवस मराठीसाठी राखून ठेवावा लागतो याचा अर्थ काही तरी बिघडलेले आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेर जगातील साठ टक्क्यांहून अधिक भाषा विनाश पावतील व अनेक भाषांचा व्यावहारिक संकोच होईल, अशी भीती भाषाभ्यासक व्यक्त करीत आहेत. युनेस्कोने तर जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या भाषा सांभाळा म्हणून अखिल जगाला आवाहन केले आहे.  मराठी भाषा आज विनाशाच्या उंबरठ्यावर नसली तरी ती सुरक्षित व प्रगत भाषा आहे असे म्हणता येईल, अशी स्थिती नाही.
‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावीकाळ’ असे म्हणून भाषेचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही. त्यासाठी भाषेचा वर्तमान काळ घडवावा लागतो. मराठी ही ना वर्तमान जगाची व्यवहारभाषा आहे, ना ज्ञानभाषा आहे, असे म्हटले तर ते अनेकांना आवडणार नाही. मराठीला काहीही झालेले नाही आणि काही होणार नाही, असा भाबडा समज व आशावाद बाळगणारे अनेक लोक आहेत. त्यांना मराठी भाषेचे जतन व संवर्धन ही एक ‘समस्या’ आहे असे वाटत नाही. त्यांच्या मते, पुण्यामुंबईसारखी शहरे सोडली तर आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून लोक मराठी भाषेतूनच सर्व प्रकारचा व्यवहार करतात. असे लोक जापर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तरी मराठीला भीती नाही. भाषा जगते कशी- मरते कशी, भाषेची प्रगती व ऱ्हास म्हणजे काय यांची शास्त्रीय जाण असणारी मंडळी आपल्याकडे कमीच. शिवाय मराठीला काही झालेले नाही अशी समजूत करून घेतल्याने तिच्यासाठी वेगळे काही करण्याची जबाबदारीही घ्यावी लागत नाही. साहित्यव्यहार हेच मराठीचे जग मानून त्यात रममाण होणारे लोकही यांपैकीच. साहित्यव्यवहारापलीकडे भाषेचे एक मोठे जग असते आणि कोणत्याही भाषेच्या सुरक्षित व प्रगत वाटचालीसाठी ते महत्त्वाचे असते, याची त्यांना फिकीर नसते.
तसे पाहिले तर, प्रत्येक भाषेमध्ये व्यवहारभाषा व ज्ञानभाषा होण्याची अंगभूत क्षमता असते. पण, ही क्षमता संबंधित समाजाकडून किती व कशी वापरली, त्यावर तिचे समाजातील स्थान अवलंबून असते. कोणत्याही भाषेचा विकास तिच्या सर्वक्षेत्रीय व गुणवत्तापूर्ण वापरावर अवलंबून असतो. पाणी, वीज, खनिजे आदी नैसर्गिक संसाधनांचा वापर केल्याने त्यांचा संकोच होतो, म्हणून ती काटकसरीने वापरावी लागतात. भाषेचे नेमके उलटे आहे. भाषा ही असे सामाजिक संसाधन आहे, की तिचा जितका वापर करावा तितका तिचा विकास होतो व जितका तो टाळावा तितका तिचा ऱ्हास होतो. ‘वापरा नाही तर गमवा’ हे भाषेच्या अस्तित्वाचे सूत्र म्हणावे लागेल.
भाषा किती लोक वापरतात त्यापेक्षा ती कोणकोणत्या व्यवहारक्षेत्रांत वापरली जाते यालाही महत्त्व आहे. भारतात आज घडीला दहा टक्के लोकही इंग्रजीचा वापर करीत नाहीत, तरीही ती हिंदीसह सर्व भारतीय भाषांपेक्षा  प्रगत व्यवहारभाषा आहे आणि ज्ञानभाषाही आहे. समाजाचे वेगवेगळे व्यवहार असतात. त्यांत दैनंदिन संपर्काच्या व्यवहाराव्यतिरिक्त सार्वत्रिक, बौद्धिक, प्रगत व्यवहार असतात : विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन,  प्रशासन, माध्यम, विधी व न्याय, उद्योग व वाणिज्य इत्यादी. समाजाची भौतिक व बौद्धिक प्रगती जशी या व्यवहारांवर अवलंबून असते, तशी ज्ञानभाषा म्हणून भाषेची जडणघडणही या व्यवहारांवर अवलंबून असते. समाजाच्या दैनंदिन व्यवहारात संपर्क भाषा म्हणून मराठी-हिंदीला आज महत्त्व असले तरी, या प्रगत व्यवहारक्षेत्रांत त्यांना, विशेषत: मराठीला दुय्यम किंवा नाममात्र स्थान आहे. त्यामुळे मराठीला ज्ञानभाषा करण्याची आपली खरोखरीच आकांक्षा असेल, तर खूप लोक मराठी बोलतात, मराठी वापरतात यावर समाधान मानून चालणार नाही.
ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीशी तुलना करता मराठी ही आजही काळजी वाटावी इतकी कुपोषित भाषा आहे. मराठीचे बौद्धिक जग फार छोटे आहे आणि जे आहे तेही आक्रसते आहे. ते विस्तारण्यासाठी जी यंत्रणा  व बांधिलकी लागते ती  मराठी समाजाकडे नाही. ना राजकीय इच्छाशक्ती आहे, ना समाजिक. समाजातील अभिजन व बुद्धिमान लोक मराठीचे ज्ञानभाषा म्हणून सक्षमीकरण करण्याऐवजी इंग्रजीला कवटाळतात व स्वत:ची प्रगती करून घेण्यात धन्यता मानतात. कारण, मराठीपेक्षा इंग्रजीचे जग मोठे आहे आणि तिथे भौतिक प्रगतीच्या अधिक संधी आहेत. या संधींकडे पाठ फिरवून मराठीचे जग विस्तारण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ना कोणाची इच्छा आहे, ना बळ. त्यामुळे मराठी ही उच्च शिक्षणाची व संशोधनाची भाषा नाही, विज्ञान-तंत्रज्ञानाचीही नाही. सरकारी धोरणांमुळे आणि इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठीच्या शालेय शिक्षणाचा पाया ढासळतो आहे. मराठी माध्यमातील उच्च शिक्षण मौलिक ज्ञाननिर्मितीऐवजी अनुवादावर कसेबसे जगते आहे. मराठीचे नाव घेत स्थापन झालेली विद्यापीठेही मराठीला विसरलेली आहेत. मराठीचे उच्च शिक्षण हे आजही साहित्यकेंद्री आहे. त्यात साहित्येतर व उपयोजित विषयांचा  समावेश व्हावा यासाठी ना विद्यापीठांना रस आहे, ना मराठीच्या प्राध्यापकांना. मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करण्यात मराठी लेखक, संशोधक,  विचारवंत, प्राध्यापक, पत्रकार आदींची भूमिका महत्त्वाची आहे. विविध व्यवहारक्षेत्रांसाठी, ज्ञानक्षेत्रांसाठी मराठीची परिभाषा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान या मंडळीपुढे आहे. पण, काही अपवाद वगळता हे आव्हान स्वीकारून मराठीची नवी परिभाषा घडवण्याचे, मराठीत नवीन संकल्पना मांडण्याचे काम होताना दिसत नाही. आपल्याकडचा बुद्धिजीवी वर्ग आपले उत्तम विचार व उत्तम कल्पना प्रथम इंग्रजीतून व्यक्त करणे पसंत करतो; त्यामुळे आपल्या देशी भाषा उपेक्षित राहिल्या – राहतात, हे महात्मा गांधींचे निरीक्षण मराठीलाही लागू आहे. इंग्रजीतून शिक्षण घ्यायचे आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्याचे स्वप्न पाहायचे, हा शुद्ध वेडेपणा आहे. मराठी ही सर्वार्थाने जगण्याची व शिक्षणाची भाषा झाल्याशिवाय ज्ञानभाषा म्हणून तिचे भवितव्य धूसर आहे.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४० 
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628441652.jpg [postimage] => upload_post-1628441652.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी भाषा, व्यवहार भाषा, ज्ञान भाषा, राजभाषा, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [958] => Array ( [PostID] => 23119 [post_title] => ‘ऑनलाईन’च्या काळातही सणांचा आनंद [post_content] => [post_excerpt] => शाळा बंद असताना, ऑनलाईनच्या माध्यमातूनही ते कसे प्रभावीपणे साजरे करता येऊ शकतील - त्यासंबंधीचा अनुभव या लेखात मांडला आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण घडण जुलै २०२१ अनुभव विविध स्वरुपाचे सार्वजनिक सण, दिनविशेषानिमित्त काही उपक्रम शाळांमध्ये सामूहिक स्वरुपात साजरे होत असतात. पण प्रत्यक्षात शाळा बंद असताना, ऑनलाईनच्या माध्यमातूनही ते कसे प्रभावीपणे साजरे करता येऊ शकतील - त्यासंबंधीचा अनुभव या लेखात मांडला आहे.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628391599.png [postimage] => upload_post-1628391599.png [userfirstname] => अश्विनी इनामदार [userlastname] => [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 6143 [display_name] => अश्विनी इनामदार [Post_Tags] => जडण घडण जुलै २०२१, शिक्षण, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [959] => Array ( [PostID] => 21412 [post_title] => चैतन्यसखा श्रावण [post_content] => [post_excerpt] => हे सण हा माणसाला सृष्टीशी जोडणारा दुवा आहे. सृष्टीतल्या बदलांचं प्रतिबिंब सण-उत्सवांमध्ये उमटत असतं. फक्त ते पाहण्यासाठी आतले डोळे उघडून भवतालाकडे पाहायला हवं. तरच आपली ओंजळ कायम निखळ आनंदानं भरलेली राहील. [post_shortcontent] =>

यंदा लॉकडाऊनमुळे घरात असताना, आसपासच्या निसर्गाकडे जरा लक्ष देऊन बघत असाल ना? काही पक्षी, कीटक, पाने-फुले यांच्याशी नव्याने ओळख झाली असेल. ‘सृष्टीचा पाचवा महिना’ कसा बहरलाय पाहा! 'वयम् ' मासिकाच्या ... महिन्याच्या अंकातील हा लेख मुद्दाम पुन्हा तुम्हाला वाचायला देत आहोत-

श्रावण तर निसर्गातली नवनिर्मिती मनसोक्त अनुभवण्याचा महिना. नजर फिरेल तिकडे हिरव्याच्या असंख्य छटांची बहार डोळ्यांना सुखावत रहाते. काळ्याभोर जमिनीवरही दाट, हिरवी मखमल पसरते. डोंगराच्या भरल्या कुशीतून शुभ्र पांढरे, फेसाळ झरे झुळझुळत राहतात. ऊन-पावसाचा खेळ सुरु होतो. आकाशात अधून मधून इंद्रधनुष्याची कमान झळकताना दिसते. गवताच्या पात्यांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमचमत राहतात. जाई-जुई, प्राजक्ताची रांगोळी हिरव्या रंगावर अलगद रेखाटली जाते आणि एक तृप्त ओलं समाधान सगळ्या आसमंतात भरून राहतं. मनाचं कोवळेपण शिल्लक असेल तर अगदी शहरी वातावरणात सुद्धा ऋतूंचा स्पर्श झालेला समजतोच आपल्याला. त्यांचे रंग-गंध आपल्या मनावरही पसरून राहतात. आणि श्रावण म्हणजे तर रंग-गंधांचा उत्सवच! तो पहाताना आठवतं आपलं निरभ्र बालपण. ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्याखेळात त्यावेळी आपणही किती मनापासून सामील झालेलो असतो! पावसाच्या हलक्या सरी झेलत मृगाचे लाल मखमली किडे पहाताना आणि ओळखी-अनोळखी फुलांचे रंग-गंध टिपताना आपणही श्रावणच होऊन गेलेलो असतो! लहानपणीचं हे मैत्र या दिवसांत पुन्हा जागं होतं. भवतालाशी स्वतःला जोडून घेण्याची उर्मी अनावर होते. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात वर्षानुवर्षं चालू आहे. खरं तर ही निर्मितीचीच पूजा आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/index.jpg [postimage] => /2020/08/index.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 5684 [display_name] => वर्षा गजेंद्रगडकर [Post_Tags] => ललित लेख, वयम्, पर्यावरण,समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [960] => Array ( [PostID] => 375 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास.. [post_content] => [post_excerpt] => मराठी नियतकालिकांना १८४० ते २०२० अशी तब्बल १८० वर्षांची परंपरा आहे. [post_shortcontent] =>

नियतकालिक म्हणजे नियमित जे प्रकाशित होते ते. रोज प्रसिद्ध होणारे ते दैनिक, आठवड्यातून एकदा ते साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा ते पाक्षिक , महिन्यातून एकदा ते मासिक, दोन/तीन महिन्यांनी ते द्वैमासिक/त्रैमासिक, आणि वर्षातून एकदा ते वार्षिक ( उदा. दिवाळी अंक )

मराठीतलं पहिलं छापील पुस्तक निघाले १८०५ साली डॉ. विल्यम कॅरे याचं "द ग्रामर ऑफ मरहट्ट लँग्वेज". तेही या ख्रिस्ती माणसाने त्यांच्या धर्मप्रसारासाठी काढलेले. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२मध्ये "दर्पण" या नावाने. पण खरंतर त्यातला सगळा मजकूर मराठीत नसे. काही इंग्रजीमध्ये देखील असे. म्हणून सगळा मजकूर मराठीत असणारे पहिले नियतकालिक असण्याचा मान "मुंबई अखबार" या १८४० साली निघालेल्या वृत्तपत्राला जातो.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170823_131607_004-e1506092129493.jpg [postimage] => /2017/09/20170823_131607_004-e1506092129493.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2021 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिक,मराठी नियतकालिकांचा इतिहास,भाषा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [961] => Array ( [PostID] => 11421 [post_title] => शांतता... रसभंग सुरू आहे! [post_content] => [post_excerpt] => नाटक सुरू होतं. हळूहळू रंगायला लागतं. नाटकात एक सुरवातीलाच खून झालाय आणि प्रेक्षक त्या धक्क्यात आहेत. [post_shortcontent] =>

ख-या नाट्यप्रेमीसाठी सर्वांत भीतीदायक गोष्ट कोणती माहीत आहे? नाही नाटक वाईट असणं, कलाकार किरकोळ असणं वगैरे नाही...सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला मोबाईलनिरक्षर लोक असणं. तरुण, मध्यमवयीन लोक मोबाईलवर बोलतात, खूप बोलतात, इरिटेट करतात वगैरे आपल्याला माहीतच आहे. त्यांच्याविषयी डोकेफोड करूच; पण मोबाईलनिरक्षर आजी-आजोबा हे एक वेगळंच प्रकरण आहे. हे आजी, आजोबा अतिशय छान पद्धतीनं नाटकाला आलेले असतात. त्यांना नाटक मनापासून बघायचं असतं. त्यांनी अनेक नाटकं आधी बघितलेली असतात, अनेक प्रकारची रंजक माहिती ते कुटुंबीयांबरोबर, मित्रमंडळींबरोबर शेअर करत असतात. एकूण छानच दृश्य असतं ते! नाटक सुरू व्हायच्या आधी एखादा फोन येतो. त्या आजी किंवा आजोबांना नाटक बघायची घाई असते, त्यामुळं ते कॉल लवकर आटोपता घेतातसुद्धा. चाणाक्ष नाट्यप्रेमी त्याची पुरेपूर नोंद घेतात. नाटक सुरू व्हायच्या आधी `मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा`, `स्विच ऑफ करा` वगैरे सूचना निवेदनात केल्या जातात, त्याही ते अगदी छान पद्धतीनं ऐकतात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/collage-5.jpg [postimage] => /2019/06/collage-5.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Aug 2021 [post_author] => 2378 [display_name] => मंदार कुलकर्णी [Post_Tags] => सोशल मिडीया, मंदार कुलकर्णी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [962] => Array ( [PostID] => 22810 [post_title] => अचानक [post_content] => [post_excerpt] => बाहेरच्या वाऱ्याने चुकून आत शिरावं आणि नकळत अंगावर गार काटा उमटावा तसंच तिला त्या झालरीच्या स्पर्शाने झालं. [post_shortcontent] =>

ही इतकी कुत्री एकत्र रात्री अचानक कां ओरडतायत? नाही, नाही ओरडत नाहीयेत. रडतायत. हो, तेही अगदी एकासुरात. हे आता नेहमीचंच झालंय.

त्रिशालाने खिडकीवरचा पडदा जरासा हलवल्यासारखा केला. जाडसर पडद्याच्या वर लावलेली पांढरी झालर थोडीशी थरथरली. खरंतर तिलाही माहीत होतं की या मिट्ट काळोखात रातकिड्यांचा आवाज ही खिडकीची काच फोडून किंवा ती मधे नसल्यागतच आत येणं, हे पडदा हलवला की उगाच उग्र झाल्यासारखं वाटेल.त्याने पुन्हा एकदा बाहेर जाऊन या खिडकीच्यापलीकडे असणाऱ्या उंचच उंच झाडांच्या जंगलात चालत राहण्याची इच्छा अनावर होईल. या रडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने ती अस्वस्थ झाली. पडदा पुन्हा एकसारखा करत आपसूक तिचे हात त्याच्या पांढऱ्या झालरीवरून एकवार फिरून आले. बाहेरच्या वाऱ्याने चुकून आत शिरावं आणि नकळत अंगावर गार काटा उमटावा तसंच तिला त्या झालरीच्या स्पर्शाने झालं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628215747.png [postimage] => upload_post-1628215747.png [userfirstname] => Urjita [userlastname] => Kulkarni [post_date] => 08 Aug 2021 [post_author] => 6036 [display_name] => ऊर्जिता कुलकर्णी [Post_Tags] => मौज दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [963] => Array ( [PostID] => 23125 [post_title] => पिंगुळीचे कलांगण (वेध: चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या परंपरांचा) [post_content] => [post_excerpt] => पिंगुळी येथील ठाकर समाज कळसूत्री बाहुल्यांचे पारंपरिक खेळदेखील पिढ्यान्पिढ्या करीत असून कळसूत्री बाहुल्यांची परंपरा संपूर्ण भारतात दिसते. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी, २०२०

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सोडलं की अवघ्या 5 मिनिटात पिंगुळी हे गाव लागतं. पिंगुळी हे गाव आणि त्याची गुढीपूर ही वस्ती अतिशय निसर्गरम्य आहे. गुढीपूरच्या रस्त्यावर दुतर्फा दोन कलांगण वसलेली आहेत. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त केलेले गणपत मसगे यांचं एक कलांगण आणि बरोबर त्यांच्या समोर परशुराम गंगावणे यांचं दुसरं एक कलांगण. नंदी बैल असो, राधा नाच असो, पिंगळा असो की चित्रकथी अथवा कळसूत्री बाहुल्यांचे खेळ असो. विविध कलांच्या दर्शनाची गुढी जणू या गुढीपूरने उभारली आहे. नारळी, पोफळी आणि आंब्याच्या बागेत वसलेली ही कलांगणं कोकणातल्या कलांची साक्ष देत आहेत आणि देश विदेशातल्या पर्यटकांनाही आकर्षित करीत आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628302341.png [postimage] => upload_post-1628302341.png [userfirstname] => Prof.Dr. Prakash [userlastname] => Khandge [post_date] => 08 Aug 2021 [post_author] => 6141 [display_name] => प्रा. डॉ. प्रकाश खांडगे [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, कला [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [964] => Array ( [PostID] => 23088 [post_title] => माझे किशोरवय- संदीप खरे [post_content] => [post_excerpt] => आपल्या आजूबाजूचं वातावरण समृद्ध असेल तर आपल्याला त्याचा निश्चितच उपयोग होतो. सिनेमे, नाटकं, आजूबाजूच्या गोष्टी हे सगळं अनुभवविश्व आपल्याला समृद्ध करत असतं. आपल्यामध्ये आणि आपल्या आवडीनिवडींमध्येही प्रत्येक टप्प्यावर बदल होत असतात. तुम्हा मुलांनाही मी हे आवर्जून सांगेन की, मीडियाच्या क्षेत्रात झगमगाट खूप आहे, पण त्यातून पोषक, तुम्हांला समृद्ध करणारं काही मिळेल, याची खात्री नाही. [post_shortcontent] =>

‘माझे किशोरवय’मध्ये यावेळी भेटूया कवी-गीतकार-गायक-अभिनेता-परफॉर्मिंग आर्टिस्ट संदीप खरे यांना. ‘अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ’, ‘मी पप्पाचा ढापून फोन’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सुपरमॅन सुपरमॅन’, ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ अशी सगळी त्यांनी लिहिलेली गाणी तुम्ही नक्कीच ऐकली असतील. त्यांचे अनेक कविता-संग्रह व अल्बम प्रसिद्ध आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला; मात्र पूर्णवेळ साहित्य-संस्कृती क्षेत्राला वाहून घेतलं. कसं होतं त्यांचं किशोरवय, त्या वयात त्यांनी काय काय केलं, जे त्यांना पुढे उपयोगी ठरलं, ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626539095.jpg [postimage] => upload_post-1626539095.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 08 Aug 2021 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [965] => Array ( [PostID] => 23118 [post_title] => आगळं वेगळं भाषण [post_content] => [post_excerpt] => तुम्ही फार साधं सोपं सरळ बोलता. तसंच लिहिता. आजकाल असं चालत नाही. ऐकणारे ते गांभीर्याने घेत नाहीत. तुम्हाला तुमची स्टाईल बदलायला हवी. [post_shortcontent] =>

अंक : जडण घडण जुलै २०२१

प्रासंगिक व्यंग

सद्यस्थितीत मला ऑनलाइन म्हणजे आभासी पद्धतीने भाषणं द्यावी लागतात. माझ्या या भाषणाच्या पूर्व तयारीकडे, अन् प्रत्यक्ष भाषणाकडे माझ्या पत्नीचं बारकाईने लक्ष असतं. ती सवयीप्रमाणे मला बारीकसारीक पण महत्त्वपूर्ण सूचना करीत असते. नुकतीच तिने केलेली सूचना मला महत्त्वाची वाटली. ती म्हणाली- तुम्ही फार साधं सोपं सरळ बोलता. तसंच लिहिता. आजकाल असं चालत नाही. ऐकणारे ते गांभीर्याने घेत नाहीत. तुम्हाला तुमची स्टाईल बदलायला हवी. म्हणजे नेमकं काय करायला हवं? मला न कळल्याने मी स्पष्टच विचारलं. आमच्यातील देवाणघेवाण ही नेहमीच नको तितकी स्पष्ट, रोखठोक असते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628177978.png [postimage] => upload_post-1628177978.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2021 [post_author] => 4348 [display_name] => डॉ. विजय पांढरीपांडे [Post_Tags] => जडण घडण जुलै २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [966] => Array ( [PostID] => 11355 [post_title] => मुंबईच्या विरहाची दोन वर्षं [post_content] => [post_excerpt] => पुलं म्हणतात तसं मुंबईला भूतकाळ ठाऊक नाही. मुंबईला फक्त वर्तमान आणि भविष्यकाळच माहिती आहे. [post_shortcontent] =>

मुंबईत आता काही दिवसांनी मान्सूनचं आगमन होईल. बदाबदा पाऊस पडत राहील. गाड्या उशिराने धावतील, पाणी साचेल, लोकांचा वैताग वाढेल, नालेसफाईचं राजकारण पुन्हा वर येईल पण मुंबईकर धावत राहील, आपण हे सगळं करून काय साध्य करतोय, त्याने काय मिळणार, ही धडपड खरंच इतकी गरजेची आहे याचा काहीही विचार न करता तो धावत राहील. मुंबई तुम्हाला असंच गुंतवून ठेवते, विचार करायला वेळ देत नाही. एक दिवस ते शहर सोडावं लागतं आणि काळच थांबला की काय असं वाटतं. आज मुंबई सोडून बरोब्बर दोन वर्षं झाली. या दोन वर्षांत मुंबई सोडल्यावर कसं वाटलं हा प्रश्न मी स्वत:ला कधी विचारलाच नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/1-92.jpg [postimage] => /2019/06/1-92.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2021 [post_author] => 2209 [display_name] => रोहन नामजोशी [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,रोहन नामजोशी,मुंबई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [967] => Array ( [PostID] => 22808 [post_title] => आदिवासी भागातील विकास : काय झालं, काय राहिलं? [post_content] => [post_excerpt] => गोदूताईंनी आदिवासींसाठी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करावे नि गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या जीवनातील विकासाचा सर्वांगीण वेध परिसंवादाच्या रूपात घ्यावा असे वाटले. [post_shortcontent] =>

गोदावरी परुळेकर या मार्क्सवादी ज्येष्ठ कार्यकर्त्या. 'जेव्हा माणूस जागा होतो' या त्यांच्या आदिवासींवरील पुस्तकाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गोदूताईंनी आदिवासींसाठी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करावे नि गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या जीवनातील विकासाचा सर्वांगीण वेध परिसंवादाच्या रूपात घ्यावा असे वाटले. हेरंब कुलकर्णी या संवेदनक्षम कार्यकर्त्याने या परिसंवादाची जबाबदारी उचलली. मेधाताई पाटकर, प्रकाश आमटे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबरीने अशोक ढवळे, विवेक पंडीत, पुर्णिमा उपाध्याय नि बंड्या साने, वाहरू सोनवणे आदी विविध आदिवासी इलाख्यांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी लिहिते केले आणि आदिवासी जीवनसंस्कृतीच्या परिवर्तनाचा एक आलेख हाती आला. हा परिसंवाद म्हणजे मौजचे या वर्षीचे वैशिष्ट्य आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628177290.png [postimage] => upload_post-1628177290.png [userfirstname] => Heramb [userlastname] => Kulkarni [post_date] => 07 Aug 2021 [post_author] => 4336 [display_name] => हेरंब कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [968] => Array ( [PostID] => 23102 [post_title] => काळ्या आईचा पुत्र [post_content] => [post_excerpt] => खेडुत हा भित्रा नसतो. तो भितो तो सत्तेला. एखादा अधिकारी खेड्यांत आला म्हणजे तो भितो. अधिकाऱ्याशी सामना देण्याइतके जाणतेपण आपल्यांत नाही ही त्याला जाणीव असते. [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५७

नगर-पुण्याच्या सरहद्दीवरील खेड्यांत हे गोधनाचे वैभव पूर्वीही कधी पाहिल्याचे आठवत नाही; कारण पाऊसच कमी. गुरे नि माणसे यांना कितीदां धूळच फुंकायची पाळी. यामुळे मढखोऱ्यापेक्षां आतिथ्यांत ती कांकणभर कमीच. कोंकणांत तर त्या मानाने अधिकच दारिद्र्य. त्यामुळे आतिथ्यशीलता ही त्याहूनही कमी. ‘कोंकणस्थी’ स्वभावाचा नमुना बराचसा दारिद्र्यापोटीच. आपल्याला हे शहरवासीयांतही आढळत नाही का? नागपूर-वऱ्हाडचा ऐसपैस पाहुणचार हा पुण्याच्या चहाच्या कपाच्या पाहुणचाराला लाजवतो तो पुण्याच्या कांहीशा दारिद्र्यानेही. आणि गोव्याकडील कोंकणचा पाहुणचार वनश्रीच्या वरदहस्ताने नागपूर-वऱ्हाडच्या पाहुणचाराला थक्क करून टाकील असा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627454592.jpg [postimage] => upload_post-1627454592.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2021 [post_author] => 1825 [display_name] => मालतीबाई बेडेकर [Post_Tags] => मौज दिवाळी, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [969] => Array ( [PostID] => 23121 [post_title] => धिस इज विंदा [post_content] => [post_excerpt] => विंदांमध्ये विश्वबंधुत्वाचाही उदय झालेला होता. ते जगाचे नागरिक होते. ‘धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन / धन्य आईन्स्टाईन। ब्रह्मवेत्ता’ असं म्हणत मानवजातीचं कल्याण करणार्‍या, विविध देशांतील थोरांचं त्यांनी स्तवन केलं. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

सुमारे साडेपाच दशकांपूर्वीची गोष्ट. किंग्जसर्कलच्या सेवाभारती संस्थेतील संध्याकाळ. कवी यशवंतांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन रंगलं होतं. शांता शेळके, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर यांसारखे मान्यवर कवी उपस्थित होते. माझी आई पद्मिनी बिनीवालेदेखील होती. तिथे मी विंदांना प्रथम बघितलं. दहा वर्षांची मी आणि माझा धाकटा भाऊ अरविंद उत्सुकतेनं पहिल्या रांगेत बसलो होतो. अनेक कविता डोक्यावरून जात होत्या पण विंदांनी, ‘धोंड्या न्हावी चहा न घेई चक्रम/आहार त्याचा भक्कम’ ही कविता म्हणताच वाटलं, हा माणूस गोष्ट सांगणारा कवी दिसतो आहे. कवितांची दुसरी फेरी सुरू झाली. अरविंद कंटाळला. त्यानं मोठ्ठी जांभई दिली. त्यानंतर परत विंदा कविता म्हणायला उठले. आमच्या सहनशीलतेची त्यांना कणव आली असावी. आमच्याकडे प्रेमानं पाहत ते म्हणाले, ‘‘इतका वेळ शहाण्यासारखं बसलेल्या या छोट्या मुलांसाठी मी आता एकदोन कविता म्हणणार आहे.’’ आम्ही सरसावून बसलो. आता विंदांचा आवाज बदलला. म्हणण्याची ढब बदलली. डोळे विस्फारले. आता ते आमचे दोस्त बनले. विंदा म्हणजे जादूच्या अंगठीतला प्रेमळ राक्षसच वाटले. त्यांच्या दोन कवितांपैकी एक आठवते ती त्यातल्या ‘अलल् डुर्र’ या मजेदार शब्दामुळे. ही कविता भीम आणि बकासुराची होती. त्यांची कविता संपताच आम्ही दोघांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. तेव्हा कल्पनाही नव्हती की आणखी आठ-दहा वर्षांनी मी त्यांची विद्यार्थिनी होणार होते...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627993464.png [postimage] => upload_post-1627993464.png [userfirstname] => Anjali [userlastname] => Kirtane [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 6138 [display_name] => अंजली कीर्तने [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, कला [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [970] => Array ( [PostID] => 21173 [post_title] => माझी साहित्यिक धूळपाटी [post_content] => [post_excerpt] => स्फूर्तीचा झटका आला म्हणा ना! डोळे लखलखताहेत, असे मला वाटू लागले. [post_shortcontent] =>

अंक : ललित, जानेवारी १९६९ लेखाबद्दल थोडेसे: अनंत काणेकर  (२ डिसेंबर १९०५- २२ जानेवारी १९८०  ) हे मराठीतील एक शैलीदार लेखक. ललित लघुनिबंध लेखनाला त्यांनी प्रतिष्ठा मिळून दिली.  मराठी साहित्यात लेखनाचा तो प्रकार  काणेकरांमुळेच रुळला आणि पुढे अनेकांनी तो स्वीकारला,समृद्ध केला. पत्रकार, वकील, प्राध्यापक, संपादक अशा विविध बिरुदावल्या त्यांना लावता येतील. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/collage-3.jpg [postimage] => /2020/08/collage-3.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kanekar [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 5600 [display_name] => अनंत काणेकर [Post_Tags] => ललित,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [971] => Array ( [PostID] => 23124 [post_title] => ‘तिसरी कसम’चा तख्तहजारा! [post_content] => [post_excerpt] => सिनेमा पाहिल्यावर त्यातले. ‘मारे गए गुलफाम, अजी हां मारे गए गुलफाम..’ हे गाणे ओळखीचे झाले, आवडू लागले, पण या गुलफामचा पत्ता लागला नाही, अर्थ लागला नाही [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

फणीश्वरनाथ रेणु हे हिंदीतले ज्येष्ठ साहित्यिक माहीत झाले, ते ‘तिसरी कसम’ ऊर्फ ‘मारे गए गुलफाम’ अशा शीर्षकाने. शिवाय कुठेतरी वाचलेही होते, की हे बिहार प्रांतातल्या ग्रामीण भाषेतले प्रमुख लेखक. एवढंच. कथा वाचण्यात नव्हती. आणि ‘तिसरी कसम’ पाहिला, तेव्हा या कथेबद्दल कुतूहल वाटू लागले. हिंदीतल्या इतर लेखकांच्या बर्‍याच कथा त्यानंतर वाचण्यात आल्या, पण का कोण जाणे रेणु यांच्या कथा वाचायला जमल्या नाहीत. दरम्यान सर्वश्रेष्ठ हिंदी कथांचं संपादन पाहताना त्यातल्या ‘लालपान की बेगम’ आणि ‘रसप्रिया’ या कथा वाचण्याचा प्रयत्न केला. अर्थात पहिली अडचण आली, ती बिहारच्या त्या ग्रामीण भाषेची. आणि अर्धवट, पकड न घेणार्‍या त्या कथा तशाच राहिल्या होत्या; आता नव्याने वाचणार आहे. ‘तिसरी कसम’च्या दुसर्‍या नावाचेही असेच झाले- ‘मारे गए गुलफाम’ याचा ना अर्थ समजला होता ना प्रयोजन. सिनेमा पाहिल्यावर त्यातले. ‘मारे गए गुलफाम, अजी हां मारे गए गुलफाम..’ हे गाणे ओळखीचे झाले, आवडू लागले, पण या गुलफामचा पत्ता लागला नाही, अर्थ लागला नाही. हिंदी सिनेगीतांत हा शब्द आणखी एका गाण्यात आलेला आहे, ‘कोहिनूर’मधले ते युगल गीत- ‘कोई प्यार की देखे जादूगरी, गुलफाम को मिल गयी सब्जपरी!’ (हिंदी सिनेगीतांतले अनेक शब्द असे-दिवाणी दाव्याच्या प्रकरणासारखे कितीही दिवस तसेच पडून असतात. एकदा मागेच लागलो, आणि दोन्ही शब्दांचा छडा लावून टाकलाः गुलफाम म्हणजे, गुलाबी रंगाचा, देखणा पुरुष (किंवा स्त्री) आणि सब्जपरी म्हणजे, मदिरा, मदिराक्षी! पण हे झाले शब्दकोशातले अर्थ. इथे गुलफामचा अर्थ स्वभावाने कोमल व्यक्ती आणि सब्जपरी म्हणजे स्वप्नपरी-अशी परी जी मिळणे शक्य नाही! मारे गए गुलफाम म्हणजे, सुंदरता पाहून भाबड्या माणसाचे भान हरवले!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628159824.png [postimage] => upload_post-1628159824.png [userfirstname] => मधुकर धर्मापुरीकर [userlastname] => [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 6140 [display_name] => मधुकर धर्मापुरीकर [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, चित्रपट परिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [972] => Array ( [PostID] => 22767 [post_title] => आयुर्वेदानुसार निद्रा व स्वप्ने [post_content] => [post_excerpt] => स्थूल व्यक्ती, दूध तूप नेहमी खाणारी माणसे आणि कफप्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. [post_shortcontent] =>

आयुर्वेदानुसार झोप शरीराचे धारण व पोषण करते. योग्य वेळी घेतलेली झोप शरीराचे बल व शुक्रवृद्धी करते आणि आयुष्य वाढवते. मात्र आयुर्वेदानुसार झोप रात्रीच घ्यावी. आयुर्वेद निरोगी माणसांना दिवसा झोपायला परवानगी देत नाही अर्थात याला काही अपवाद आहेत, अशक्तपणा असेल, थकवा आला असेल अजीर्ण झाले असेल, खाल्लेले पचले नसेल तर दिवसा झोपायला हरकत नाही. लहान मुले, वृद्ध माणसे, स्त्रिया आणि कृश व्यक्ती आणि ज्यांना रात्री जागरण झाले आहे त्यांनी दिवसा झोप घ्यावी. शरीराला जखम किंवा आजार झाला असेल तर दिवसा झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी. त्यामुळे लवकर आराम मिळतो. सर्दी पडसे झाले असेल तर मात्र दिवसा झोपणे पूर्णतः टाळावे. दिवसा झोपल्याने कफ वाढतो. त्यामुळे सर्दीही वाढते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129855.jpg [postimage] => upload_post-1620129855.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [973] => Array ( [PostID] => 23079 [post_title] => निर्वासितांचे सहोदर [post_content] => [post_excerpt] => “माय मिशन इज टू मेक शुअर दॅट नोबडी कॅन से: ‘आय डिडन्ट नो’, माय मिशन इज टू टेल यू द स्टोरी अँड देन यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू.” [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जुलै २०२१

युरोपासमोर निर्वासितांच्या लोंढ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. जनमत निर्वासितांविरोधात तयार होत असताना या समस्येचा मानवी चेहरा समोर आणण्याचं काम काही पत्रकार, आणि वृत्त छायाचित्रकार चिकाटीने करत आले आहेत. निर्वासितांच्या या सहोदरांबद्दल..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628159375.png [postimage] => upload_post-1628159375.png [userfirstname] => प्रीति छत्रे [userlastname] => [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 6071 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, व्यक्ती विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [974] => Array ( [PostID] => 11224 [post_title] => अंधकासुर आणि दुर्गापूजक ठग ! [post_content] => [post_excerpt] => ठगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशभर प्रवाशांच्या आणि व्यापार्यांच्या हजारो हत्या केल्या पण या हत्या करण्यामागे त्यांनी अजिबात रक्त न सांडवता करण्याचं धोरण दिसून येतं ! [post_shortcontent] =>

काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या " ठग्ज अॉफ हिंन्दुस्थान " चित्रपटामुळे अठराव्या शतकात भारतामधे इंग्रजांना आणि प्रवाशांना सळो की पळो करुन सोडलेल्या ठगांची कथा आली आहे.चित्रपटातील कथा जरी काल्पनिक आणि मसालेदार असली तरी जनरल फिलीप टॉयलर ने १८३९ मधे लिहलेलं " Confessions of a Thug " हे पुस्तक ही मसालेदार म्हणावं असंच आहे,या पुस्तकाची भाषांतरे अनेक भाषांमधे झाली,मराठीमधे वरदा प्रकाशनाने "ठगांची जबानी " या नावाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/61903881_115715976340721_1491885700906221568_n.jpg [postimage] => /2019/06/61903881_115715976340721_1491885700906221568_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Aug 2021 [post_author] => 2358 [display_name] => प्रणव पाटील [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,प्रणव पाटील [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [975] => Array ( [PostID] => 22807 [post_title] => माटु-मकेना किमाव [post_content] => [post_excerpt] => आफ्रिकन बाप-लेकीवरचा या वर्षीचा श्रीरंग भागवत यांचा अंतर्मुख करणारा लेख, हा मौजमधला त्यांचा शेवटचा लेख ठरेल, याची कल्पना नव्हती. [post_shortcontent] =>

ही गोष्ट आहे माटु आणि मकेनाची-एका बापलेकीची! मी ज्या मोंबासाच्या हॉटेलमध्ये नोकरी केली त्या हॉटेलमध्येच माझी या दोघांशी भेट झाली. तिथे नोकरी करत ही दोघंही. मी हॉटेलमध्ये रुजू झालो त्यानंतर पहिल्या काही दिवसांतच झाली माझी दोघांशीही ओळख. ही दोघं एकमेकांशी बापलेकीच्या नात्याने जोडलेली आहेत हे मला कुणी सांगितलं नाही आणि मला ते आधीपासून माहीत असायचं काही कारणही नव्हतं. ती दोघं एकमेकांपेक्षा प्रत्येक बाबतीत एवढी वेगळी होती की त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याची शंका कुणालाही आली नसती. माटु कागदोपत्री माझ्यापेक्षा वरिष्ठ हुट्यावर काम करत असे तर मकेना किचनमध्ये माझ्या हाताखाली एक शेफ म्हणून काम करत असे. दिसायला, वागायला, बोलायला, प्रत्येक बाबतीत, या दोनही व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या होत्या की त्या दोघांचं एकमेकांशी काही दूरचंही नातं असेल अशी शंकाच कुणाला येऊ शकली नसती. त्या दोघांनीही कधी आपसांतल्या नात्याचा सुरुवातीला माझ्याजवळ उल्लेख केल्याचं माझ्या स्मरणात नाही आणि मुख्य म्हणजे इतक्या जवळच नातं असल्यासारखं ते कधी इतरांसमोर वागलेही नाहीत. सतत एकमेकांबद्दल असलेलं वैर कपाळावर घेऊन वावरत ते. दोघांशीही माझी झालेली पहिली भेट मात्र लक्षात राहण्याजोगी होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628041224.png [postimage] => upload_post-1628041224.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Aug 2021 [post_author] => 4158 [display_name] => श्रीरंग भागवत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [976] => Array ( [PostID] => 23123 [post_title] => मराठी उच्च शिक्षणाची परिभाषा [post_content] => [post_excerpt] => मराठी तांत्रिक शब्दांबाबत एक अनामिक भीती बहुतेकांच्या मनात आहे. [post_shortcontent] =>

"नवीन शैक्षणिक धोरणातील शिफारशीनुसार अनेक भारतीय भाषांतून अभियांत्रिकी शाखेतील शिक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनानेही  अभियांत्रिकी विद्याशाखेतील उच्च शिक्षण मराठीतून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकीवैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठी जो आशय (content) निर्माण करावा लागेल;  त्या आशयात मराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत किंवा अमराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत, असे दोन पर्याय चर्चेत आहेत. यातील पहिला पर्याय हा लांबचाथोडासा कष्टाचाअवघड भासणारा मार्ग आहे. दुसरा पर्याय सहजसाध्यकमी कष्टाचासोपा वाटणारा मार्ग आहे. पहिल्या मार्गाने गेल्यास हे उच्च शिक्षण खरोखरच मराठीतून देता-घेता येईल. दुसरा मार्ग स्वीकारल्यास ते  मराठीतून दिले-घेतलेले उच्चशिक्षण नसेल; तसेच भाषिक अनागोंदी वाढण्यास ते कारणीभूत ठरेल."मराठी उच्च शिक्षणातील परिभाषेविषयी विचार मांडणारा अनिल गोरे यांचा लेख.
महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी विद्याशाखेतील उच्च शिक्षण मराठीतून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्याशाखेतील अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक शब्द वापरले जातील. हे तांत्रिक शब्द मराठी शब्द असावेत की आजवर रुळलेले इंग्लिश समजले जाणारे अमराठी शब्दच असावेत, याबाबत मतमतांतरे आहेत. पुढील काळात वैद्यकीय तसेच शेकडो विज्ञानाधारित विषयांचे उच्च शिक्षणदेखील मराठीतून उपलब्ध होईल.
उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठी जो आशय (content) निर्माण करावा लागेल;  त्या आशयात मराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत किंवा अमराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत, असे दोन पर्याय चर्चेत आहेत. यातील पहिला पर्याय हा लांबचा, थोडासा कष्टाचा, अवघड भासणारा मार्ग आहे. दुसरा पर्याय सहजसाध्य, कमी कष्टाचा, सोपा वाटणारा मार्ग आहे. पहिल्या मार्गाने गेल्यास हे उच्च शिक्षण खरोखरच मराठीतून देता-घेता येईल. दुसरा मार्ग स्वीकारल्यास ते  मराठीतून दिले-घेतलेले उच्च शिक्षण नसेल; तसेच भाषिक अनागोंदी वाढण्यास ते कारणीभूत ठरेल.
सोप्या वाटणाऱ्या दुसऱ्या मार्गाचे आकर्षण अधिक प्रमाणात आहे. मराठी तांत्रिक शब्दांबाबत एक अनामिक भीती बहुतेकांच्या मनात आहे. मराठी तांत्रिक शब्द अवघड आणि बोजड आहेत, अशी सार्वत्रिक समजूत आढळते. उच्च शिक्षण घेण्याचे भाषा माध्यम आणि शिक्षणानंतरच्या नोकरी, व्यवसाय यात वापरली जाणारी भाषा वेगळी असल्यास, व्यावसायिक कारकिर्दीत प्रचंड अडचणी येतील, अशी भीतीही मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
तांत्रिक मराठी शब्द अवघड आहेत ही समजूत म्हणजे केवळ गैरसमजूत आहे. मराठीच काय, पण कोणत्याही भाषेतील शब्दांचे मुळात अवघड शब्द आणि सोपे शब्द असे वर्गीकरण होतच नाही. शब्दांचे वर्गीकरण अगोदरपासून परिचित शब्द किंवा अपरिचित शब्द अशा दोनच वर्गात होऊ शकते. परिचित शब्द सोपे भासतात आणि अपरिचित शब्द अवघड भासतात. शब्दांचा उच्चार, शब्दांचे वाचन आणि लेखन या संदर्भात गुंतागुत कमी असणारे शब्द सोपे भासतात; आणि त्याच संदर्भात  गुंतागुत अधिक असणारे शब्द अवघड भासतात.
शब्दांचा उच्चार, शब्दांचे वाचन आणि लेखन या संदर्भात गुंतागुतीच्या मुद्द्यावर शब्द अवघड किंवा सोपे ठरवता येणार नाहीत. असे असले तरी शब्दांचे उच्चार, वाचन, लेखन या क्रियांसाठी लागणारा वेळ हा मात्र या संदर्भात कळीचा मुद्दा ठरू शकेल. अशा कळीच्या मुद्द्यावर मराठी शब्द वेळ वाचविण्यास अधिक उपयुक्त आहेत. मुळाक्षर आणि जोडाक्षर यांना प्रत्येकी एक अक्षर मानल्यास असे आढळते की, बहुसंख्य मराठी शब्द एक ते पाच अक्षरी आहेत, सहा अक्षरी मराठी शब्द पाचशेहून कमी असतील, सात अक्षरी मराठी शब्द शंभरहून कमी, तर आठ अक्षरी किंवा त्याहून  अधिक अक्षरी मराठी शब्द दहादेखील सापडत नाहीत.
मराठी शब्द अशा प्रकारे लहान असल्याने बारावी रसायनशास्त्राच्या ५६५ पानांच्या इंग्लिश पुस्तकाचे मराठी रूपांतर ३३० पानांचे झाले आहे! इंग्लिश पुस्तकात एक मजली लिपी वापरली आहे, तर मराठी पुस्तकात तीन मजली देवनागरी लिपी वापरली आहे. इंग्लिश पुस्तकातील अक्षरे लहान आकाराची, तर मराठी पुस्तकातील अक्षरे मोठी व टपोरी आहेत. शब्दसंख्येचा विचार केल्यास इंग्लिश पुस्तकातील सरासरी १००० शब्दांचे मराठी रूपांतर सरासरी ४४५ मराठी शब्दांत होते.
मी प्रकाशित केलेल्या भौतिकशास्त्र (अकरावी, बारावी), रसायनशास्त्र (अकरावी, बारावी),जीवशास्त्र (अकरावी, बारावी), कृषिविज्ञान व तंत्रज्ञान (अकरावी, बारावी) या आठ पुस्तकांच्या दहा वर्षांतील तीन आवृत्त्यांच्या पाहणीतून; सरासरी १००० इंग्लिश शब्दांचे मराठी रूपांतर सरासरी ४४५ शब्दांचे होते, हे आढळले आहे. वरील आठ  पुस्तकांच्या इंग्लिश आणि मराठी प्रती माझ्याकडे उपलब्ध असून, कोणालाही वरील तुलनेसाठी या प्रती पाहता येतील.
वरीलप्रमाणे शब्दसंख्येत आढळणाऱ्या फरकाहून मोठा फरक अक्षरसंख्येत आढळतो. आठ अक्षरी 'Velocity' चे मराठी रूपांतर दोन अक्षरी 'वेग' असे होते. अकरा अक्षरी 'integration' चे मराठी रूपांतर चार अक्षरी 'संकलन' असे होते. चौदा अक्षरी 'fertilization' चे मराठी रूपांतर तीन अक्षरी 'फलन' असे होते. हजारो तांत्रिक शब्दांबाबत असेच घडत असल्याने सरासरी १००० रोमन अक्षरांतील इंग्लिश आशयाचे रूपांतर सरासरी २१३ देवनागरी अक्षरांतील (जोडाक्षरासहित) मराठी आशयात होते.
अक्षरांप्रमाणेच फरक इंग्लिश आणि मराठी वाक्यांत आहे. When a force is applied on a body, an acceleration is produced in that body या पंधरा शब्दांच्या आणि साठ अक्षरी अशा रोमन लिपीतील इंग्लिश वाक्याचे मराठी रूपांतर "वस्तूवर बल लावल्याने तिच्यात त्वरण निर्माण होते" या सात शब्दांच्या आणि एकवीस अक्षरी देवनागरी लिपीतील मराठी वाक्यात होते. इंग्लिशमध्ये सक्तीने वापरावे लागणारे a, an, the, of, at, in, on सारखे शब्द मराठीत विभक्ती प्रत्यय पद्धत असल्याने सुट्या स्वरूपात वापरावे लागत नाहीत. ९९  टक्क्यांहून अधिक मराठी वाक्ये त्यांच्या संगत (corresponding)  इंग्लिश वाक्यांच्या तुलनेने निम्म्याहून कमी लांबीची असतात. लेखन, टंकलेखन आणि संगणक स्मृती या तीनही बाबतीत मराठी आशय त्याच्या संगत (corresponding)  इंग्लिश आशयापेक्षा कमी जागा व्यापतो. कागद, शाई, ऊर्जा यांच्या बचतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
या फरकामुळेच एकाच परीक्षा मंडळाशी जोडलेल्या, समान अभ्यासक्रम व समान आशयाची पाठ्यपुस्तके शिकवण्यासाठी मराठी माध्यम शाळांना रोज साडेचार तास शाळा भरवूनही, वर्षाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एक महिनाआधी पूर्ण करता येतो; तर इंग्लिश माध्यम शाळांना तोच अभ्यासक्रम त्याच आशयासह शिकवायला, रोज सहा ते आठ तास शाळा भरवूनही, शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण करता येत नाही. यात इंग्लिश माध्यम  शाळांची काही चूक नसून; इंग्लिश शब्दांची तसेच वाक्यांची अधिक लांबी, उच्चार व लेखनातील भयंकर विसंगती, ढिसाळ इंग्लिश व्याकरण, यामुळे बहुतेक इंग्लिश शाळा कोणत्याही वर्षी संपूर्ण अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मर्यादेत शिकवू शकत नाहीत.
याचा अर्थ असा की, देवनागरी लिपीतील मराठी तांत्रिक शब्द उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठीच्या आशयात (content) वापरल्यास, उच्चार, वाचन यांचा वेग रोमन लिपीतील इंग्लिश आशयाचा उच्चार व त्याचे वाचन या तुलनेत किमान साडेचार पट होईल; तर लेखनाचा तसेच टंकलेखनाचा वेग किमान अडीचपट होईल.
या सर्वांचा विचार करता, उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांच्या अभ्यासक्रमातील पुस्तकी आशय शिकण्या-शिकवण्यासाठी लागणारा वेळ मराठीच्या वरील गुणांमुळे प्रचंड प्रमाणात वाचेल. हा वाचलेला वेळ, प्रात्यक्षिके, औद्योगिक अनुभव, संशोधन अशा कामांत कारणी लागू शकेल. मराठीला ज्ञानभाषा म्हणतात, याचे कारण मराठीचे वरील गुणच आहेत.
 - प्रा.अनिल गोरे (मराठी काका)
marathikaka@gmail.com

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628098900.jpg [postimage] => upload_post-1628098900.jpg [userfirstname] => Anil [userlastname] => Gore [post_date] => 05 Aug 2021 [post_author] => 2394 [display_name] => प्रा. अनिल गोरे [Post_Tags] => मराठी उच्च शिक्षण, अनिल गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [977] => Array ( [PostID] => 23117 [post_title] => कृत्रिम सूर्याची निर्मिती [post_content] => [post_excerpt] => सयंत्राची निर्मिती ही बालसूर्याच्या निर्मितीप्रमाणे असणार आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण घडण, जुलै २०२१ विज्ञानजगत मानवाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मानवी जीवनाचा विकास ऊर्जेच्या वापरावर अवलंबून असल्यामुळे हे घडणं स्वाभाविकच आहे. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मानवाने आतापर्यंत अनेक स्रोतांचा उपयोग केला आहे. त्यात लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जैव वायू आणि जल ऊर्जेचा समावेश होता. गेल्या शतकात ऊर्जेचा आणखी एक स्रोत मानवाला सापडला आहे तो म्हणजे अणुऊर्जा. अणूच्या केंद्राचे विभाजन घडवून आणल्यास प्रचंड ऊर्जा बाहेर पडू शकते याची जाणीव झाल्याने त्याविषयीच्या संशोधनाने जोर धरला. E=mc2 हे आईनस्टाईनने शोधलेले समीकरण त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. दुर्दैवाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या ज्ञानाचा उपयोग अणुबाँब बनवण्यासाठी करण्यात आला. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या बाँम्ब हल्ल्यात झालेल्या विध्वंसानंतर या शक्तीचा वापर शांततामय कार्यासाठी करण्यासाठी विचार होऊ लागला. ऊर्जानिर्मिती ही त्याचीच परिणीती आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628040466.png [postimage] => upload_post-1628040466.png [userfirstname] => डॉ. पंडित विद्यासागर [userlastname] => [post_date] => 05 Aug 2021 [post_author] => 6073 [display_name] => डॉ. पंडित विद्यासागर [Post_Tags] => जडण घडण जुलै २०२१, विज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [978] => Array ( [PostID] => 23122 [post_title] => लेविट आणि डबनर - खोडकर अर्थतज्ज्ञ आणि खट्याळ पत्रकार [post_content] => [post_excerpt] => अर्थशास्त्रात रस घेणार्‍या लोकांसाठी लेविट आणि डबनर वाचणे अनिवार्य आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना यातून काही नवी दृष्टी मिळू शकेल. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

2005 साली ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’चा अर्थतज्ज्ञ स्टीव्हन लेविट आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स’चा पत्रकार स्टीव्हन डबनर यांनी ‘फ्रीकनॉमिक्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातून अर्थशास्त्रासारख्या एरवी रूक्ष वाटणार्‍या विषयाची मांडणी अत्यंत सोप्या, पण त्याचवेळी धक्कादायक प्रकारे आणि म्हणूनच अत्यंत वाचनीय होऊ शकते याची जाणीव वाचकांना झाली. या पुस्तकाने अनेक वर्षं जपलेली गृहीतके एका फटक्यात मोडीत निघू शकतात हेही दाखवून दिले. लेखकांनी स्वतःच मुखपृष्ठावर ‘प्रत्येक गोष्टीआड लपलेल्या बाजूचा एका खोडकर अर्थतज्ज्ञाने घेतलेला शोध’ आहे म्हणून ठेवले होते. पुस्तक लिहिण्यामागच्या भूमिकेवर हे समर्पक भाष्य आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1628085564.png [postimage] => upload_post-1628085564.png [userfirstname] => Vivek [userlastname] => Govilkar [post_date] => 05 Aug 2021 [post_author] => 6139 [display_name] => विवेक गोविलकर [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, विश्ववेध, अर्थशास्त्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [979] => Array ( [PostID] => 23087 [post_title] => कारखान्यात ऑक्सिजन कसा तयार करतात? ( भाग- २ ) [post_content] => [post_excerpt] => पृथ्वीच्या सभोवती मुबलक प्रमाणात हवा आहे, त्यात ऑक्सिजनही बऱ्याच प्रमाणात आहे. तेव्हा हाच ऑक्सिजन वेगळा करून सिलेंडरमध्ये भरून, काही जीवनोपयोगी कामांसाठी वापरता येतो. फक्त या सगळ्या अतिशय नाजूक आणि जिकिरीच्या तंत्रज्ञानामुळे, तसा त्याला खर्चही येतो. तेव्हा हवा विनामूल्य उपलब्ध असली तरी, ऑक्सिजन सिलेंडरला मात्र किंमत पडते. [post_shortcontent] =>

ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे काय? त्यात किती टक्के ऑक्सिजन असतो? तो कसा भरतात? त्यामुळे रोग्याला कसा फायदा होतो? ऑक्सिजन तयार करण्याचे कारखाने ऑक्सिजन कसा तयार करतात?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626531523.png [postimage] => upload_post-1626531523.png [userfirstname] => डॉ. मानसी [userlastname] => राजाध्यक्ष [post_date] => 05 Aug 2021 [post_author] => 6105 [display_name] => डॉ. मानसी राजाध्यक्ष [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [980] => Array ( [PostID] => 22792 [post_title] => सममितीचा अन्वयार्थ [post_content] => [post_excerpt] => निखिलेश चित्रे हे चाकोरीबाह्य दृष्टी ठेवून कथानुभव जिवंत करणारे कथाकार. मौजेतील त्यांच्या कथेतील अनुभवाला त्यांनी सूक्ष्मपणे दिलेली गूढतेची त्रिमिती त्यांच्यातल्या कथाकाराची ताकद अधोरेखित करते. [post_shortcontent] =>

अन्वयाने मुंबई-अहमदाबाद हायवेवरून मनोरकडे गाडी वळवली तेव्हा जेमतेम सकाळचे अकरा वाजले असतील. गाडीतल्या एसीतूनही तिच्या नजरेला बाहेरच्या उन्हाची तलखी जाणवली. मे अजून सुरूही झाला नाही आणि एवढा उन्हाळा! भारतीय उपखंडातल्या उन्हाच्या लाटेची बातमी गेल्या काही दिवसांपासून मीडियाभर रणरणत होती. तशी अन्वया बातम्या वगैरे फारशा न बघणारी. गाडी चालवताना एफएमच्या आरजेने ही बातमी ओरडून सांगितलेली तिच्या कानांवर पडलीच. एवढे ऊन असूनही ती मस्तान नाक्याच्या पेट्रोल पंपाजवळ चहा घ्यायला गाडीतून उतरली. अवतीभवती उन्हाने त्रासलेले प्रवासी चेहरे, खास हायवेवर येणारा पेट्रोल, डिझेल आणि धुराचा वास. वाहनांमुळे जमिनीवरून उठून आडवे पसरणारे धुळीचे ढग.

चहाची सवय तिला ओंकारमुळे लागली. तो नेहमी तिला कॉफी घेण्यावरून टोमणे मारायचा. कॉफी हे एकलकोंड्या माणसांचे पेय आहे असे त्याचे उगीचच मत होते. त्याच्या सततच्या टोमण्यांमुळे तिने चहा घ्यायला सुरुवात केली आणि मग सवयच लागली. जवळ जवळ अॅडिक्शनच, विशिष्ट वेळी चहा नाही घेतला तर डोके दुखायचे. ओंकार स्वतःसुद्धा अप्रतिम चहा बनवायचा. किंचित मध घातलेला चहा ही तर त्याची खासीयत. अन्वया त्याला गमतीने म्हणायची, 'तू चहाची टपरी टाकलीस तर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे मिळवशील.'

डगमगीत टेबलावर पोऱ्याने आणून ठेवलेल्या धुरकट ग्लासाच्या आवाजाने तिची तंद्री तुटली. तिने मनातले ओंकारचे विचार झटकून टाकले. इथून पालघरला पोहोचायला अजून चाळीसेक मिनिटे. मग तिथे जिल्हाधिकारी ऑफिस. हे काम म्हणजे एक डोकेदुखीच.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627979773.png [postimage] => upload_post-1627979773.png [userfirstname] => निखिलेश चित्रे [userlastname] => [post_date] => 04 Aug 2021 [post_author] => 6137 [display_name] => निखिलेश चित्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [981] => Array ( [PostID] => 23078 [post_title] => ऑनलाइनच्या धारेतून सुटलेलं शिक्षण [post_content] => [post_excerpt] => पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेतर्फे झालेल्या सर्वेक्षणावर आधारित लेख. [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव जुलै २०२१ 

कोव्हिडच्या आपत्तीचा मोठा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि इतर वंचित मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोई-सुविधा नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गाडी रुळावरून घसरते की काय अशी भीती तयार झाली आहे. पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेतर्फे झालेल्या सर्वेक्षणावर आधारित लेख.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627968265.png [postimage] => upload_post-1627968265.png [userfirstname] => Vrushali [userlastname] => Dehadray [post_date] => 04 Aug 2021 [post_author] => 6114 [display_name] => डॉ. वृषाली देहाडराय [Post_Tags] => महा अनुभव,जुलै २०२१, शिक्षण, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [982] => Array ( [PostID] => 23101 [post_title] => इंदूरची शिदोरी [post_content] => [post_excerpt] => कोणी हातांत हॉकीस्टिक, कोणी रॅकेट्, कोणी तसेच, क्लबकडे धांवत आणि दामुअण्णांनी केलेल्या गरमागरम पोळ्यांवर भुकेल्या लांडग्यांप्रमाणे तुटून पडत. [post_shortcontent] =>

अंकः मौज, दिवाळी १९५९

कुलकर्णी सहलीचे फार षौकी. हिवाळ्यांत मध्यरात्री कडक थंडी पडली असतां जो ते ब्लँकेटखाली गुडुप झोपला असतां हा भगवद गीतेतला मुनी जागा होई, जागाच असे. कुलकर्णी रात्री फारसे झोपत नसत. सायकलवरून गांवांत रोज सकाळी शिकवणीला जातांना झोपतील तेवढेंच. कुलकर्णी अशा रात्री सायकल घेऊन बाहेर पडत, माझ्या खोलीवर येत; मला उठवीत; आणि एकदोघां निशाचराना बाहेर काढीत. आम्ही सारे जण आपापल्या सायकलवर स्वार होत असूं. सायकल नेईल त्या दिशेला आणि त्या वेळपर्यंत जात होतो. गप्पा चालूच असत थंडीमुळे दांत वाजत असत. हँडलवरची बोटे काकडून जात. मग पाळीपाळीने एकमेकांच्या खिशांत हात घालून हातांना गरमी आणत असूं. एकदा रात्री असेच सायकलवर निघालो ते देवासला जाऊन पोहोचलो. फडणविसांच्या घरी गेलो, चहा घेतला आणि इंदूरला परत आलो. We were healthy animals, rather wild, but healthy. हुंदडणाऱ्या वासरांसारखे होतो. चार पावले चाललो की 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627453200.jpg [postimage] => upload_post-1627453200.jpg [userfirstname] => Vitthal Dattatrey [userlastname] => Ghate [post_date] => 04 Aug 2021 [post_author] => 40 [display_name] => वि. द. घाटे [Post_Tags] => पुनश्च, मौंज, अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [983] => Array ( [PostID] => 22766 [post_title] => रात्रपाळी आणि झोपेचे कर्ज [post_content] => [post_excerpt] => आपल्या शरीराची परिस्थितीशी जुळवून घेण्याची, ऍडजस्ट करण्याची क्षमता प्रचंड आहे. [post_shortcontent] =>

मानवी शरीराची उत्क्रांती लाखो वर्षांची आहे. त्याकाळात आपले पूर्वज दिवसा जागे राहत होते, सूर्यप्रकाशात कार्य करीत होते. सूर्य मावळला, काळोख झाला की झोपत होते. आपल्या शरीरातील क्रिया दिवसभराच्या चक्राशी तेव्हापासून जोडल्या गेलेल्या आहेत. शरीरातील जवळजवळ शंभर क्रिया या जैविक घड्याळाशी संबंधित आहेत. शरीराला उत्तेजित करणारी स्टेरॉईडस सकाळी पाझरतात. पाचकस्राव दुपारी जास्त स्रवतात. आपले सर्व कार्यक्रम, आपली दिनचर्या, या नैसर्गिक चक्राला अनुकूल असेल तर आरोग्य चांगले राहते. दिवसा काम व रात्री झोप मिळत असेल तर आपल्या शरीरातील घड्याळाचा गोंधळ होत नाही. ते सुरळीत चालते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129902.jpg [postimage] => upload_post-1620129902.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 03 Aug 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [984] => Array ( [PostID] => 22523 [post_title] => छायाचित्रणाचा प्रारंभकाळ [post_content] => [post_excerpt] => छाया-चित्रणाच्या प्रारंभकाळातल्या छाया-चित्रांमुळे आपण आजही अचंबित होतो, सुखावतो आणि इतिहासातल्या अप्रिय घटनांनी स्तब्धही होतो. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी एक ताकद असते. छायाचित्रकलेने ती सुरुवातीच्या काळातच सिद्ध केली होती. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

‘छायाचित्रण : तंत्र की कला’ हा आता वादाचा विषय राहिलेला नाही. कला म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. पण छायाचित्रकलेला एक सामाजिक बाजू आहे. कारण छायाचित्रे ही इतिहासाचा विश्वासपूर्ण साक्षीदार म्हणून राहिलेली आहेत. 1857 पासून ते 1947 पर्यंतचा भारतीयांचा स्वातंत्र्यलढा, दोन महायुद्धे, सामाजिक-राजकीय चळवळी आणि दुष्काळ तसेच भोपाळच्या विषारी वायुगळतीसारख्या मानवनिर्मित दुर्घटना अशा अनेक घटितांचा कॅमेरा साक्षीदार राहिलेला आहे. छायाचित्रं ही मानवी आशा-आकांक्षांचा, सांस्कृतिक वर्तनाचा दस्तावेज आहेत.

पार्था मित्तर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिशांच्या वासाहतिक राजवटीत भारताच्या दृश्यकला संस्कृतीत मोठे बदल घडून आले, जे मोगलकालीन दृश्यकलेच्या संकेतांपेक्षा वेगळे होते. या सर्जनशील वृत्तीबदलाला तीन घटक कारणीभूत होते - व्हिक्टोरियन अ‍ॅकेडेमिक चित्रशैली, मुद्रणपद्धती आणि छायाचित्रकला. यांपैकी यथार्थवादी अ‍ॅकेडेमिक चित्रशैलीने ‘राजा रविवर्मा’ आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या चित्रपरंपरेला जन्म दिला. मुद्रणपर्वाने प्रबोधनकाळात नवे सामाजिक विचार रुजवण्यास मदत केली आणि ओलिओग्राङ्ग तसेच शिळामुद्रणाच्या तंत्राने रविवर्माची आणि अन्य चित्रकारांची चित्रे घरोघरी पोहोचवली. छायाचित्रकला आणि मुद्रणतंत्र यांच्या संयोगाने हे शक्य झालं. मात्र अ‍ॅकेडेमिक शैली आणि मुद्रण यांच्या तुलनेत छायाचित्रकलेच्या तिसर्‍या घटकाच्या योगदानाची दखल योग्य त्या प्रमाणात घेतली गेलेली नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627120064.png [postimage] => upload_post-1627120064.png [userfirstname] => Deepak [userlastname] => Ghare [post_date] => 03 Aug 2021 [post_author] => 5967 [display_name] => दीपक घारे [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२०, कला, इतिहास [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [985] => Array ( [PostID] => 11114 [post_title] => दादर...शिवाजी पार्क आणि मी...! [post_content] => [post_excerpt] => वेंगसरकर, मांजरेकर, आम्रे, तेंडूलकर, कांबळी, असे सगळेच नामचीन खेळाडू याच्याकडे येऊन चक्क त्याच्या लोखंडी पेटीवर बसून दुरुस्तीचं काम करून घेताना दिसायचे. [post_shortcontent] =>

१९८६ साली जानेवारी महिन्यात मुंबईत नोकरी सुरु झाली. रहायची सोय आणि ऑफिस दादर मध्येच असल्याने, भलतंच निवांत आयुष्य होतं. ऑफिस मधल्या सहकाऱ्यांना हे खोटंच वाटायचं...! ते सगळे दिड-दोन तासाचा लोकलचा प्रवास करून यायचे अन मी चालत पाच मिनिटात ऑफिसमध्ये पोचायचो. हळूहळू ऑफिसमध्ये, दादर...मुंबईच्या वातावरणात रुळायला लागलो. प्रवास, लोकल, बस, वेळ, जाणं-येणं असं कशाचंच टेन्शन नव्हतं. आनंदाचा एक भाग म्हणजे माझ्या रहाण्याच्या ठिकाणाहून अगदी जवळ होतं ते "शिवाजी पार्क"....! मुळातच क्रिकेटची अगदी मनापासून आवड असल्याने आणि मुंबई क्रिकेटच नव्हे तर भारतातल्या क्रिकेटची “पंढरी” समजलं जाणारं शिवाजी पार्क सारखं ठिकाण जवळच असल्याने, दिवस उगवला की मी अगदी भक्तिभावाने तिथे पोचायचो.. आणि संध्याकाळी ऑफिस सुटलं की पुन्हा शिवाजी पार्क गाठायचो. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/large.jpg [postimage] => /2019/06/large.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Aug 2021 [post_author] => 2330 [display_name] => मदन देशमुख [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,मदन देशमुख [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [986] => Array ( [PostID] => 20660 [post_title] => काळरात्र [post_content] => [post_excerpt] => चारी बाजूंनी जीवन उसळत असतं; त्यातच कोठेतरी मृत्यूही असतो. [post_shortcontent] =>

अंक : माणूस, १५ ऑगस्ट १९६६ नारायण धारप (२७ ऑगस्ट १९२५-१८ ऑगस्ट २००८) यांचे नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते काळोखी रात्र, त्या काळोखात लपलेलं एक सैतानी साम्राज्य आणि भयाची आपल्या शरीरातून जाणारी एक थंड लहर. मराठीत भयकथा लिहिणारांची कायमच वानवा राहिलेली आहे, धारपांचे लेखन त्यामुळेच अधिक महत्वाचं. त्यांनी 'समर्थ' ही व्यक्तिरेखा जन्माला घालून समर्थांच्या धाडसी कथाही लिहिल्या. धारपांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह यांची संख्या पन्नासाहून अधिक आहे. प्रस्तुत कथा म्हणजे नारायण धारप यांनी इग्लिश कथा लेखक W.F.Harvey यांनी १९१० मध्ये लिहिलेल्या August Heat या विख्यात भयकथेचा अनुवाद आहे. ‘ भयकथा' या साहित्य प्रकाराचे वाचन सुरू करायचे असल्यास सुरूवात या कथेपासून करावी, असे पाश्चिमात्य साहित्यविश्वात सुचवले जाते.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/07/studio-1.jpg [postimage] => /2020/07/studio-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Aug 2021 [post_author] => 5439 [display_name] => नारायण धारप [Post_Tags] => माणूस,कथा,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [987] => Array ( [PostID] => 22791 [post_title] => मनाली ते मनाली व्हाया रारंग ढांग [post_content] => [post_excerpt] => उत्तुंग हिमालयाच्या कुशीतल्या अनघड वाटा-वळणं तुडवत तिथल्या निसर्गरम्यतेला राणी दुर्वे यांनी शब्दांच्या कॅमेऱ्यात पकडून, त्याचा एक दृश्यात्मक असा कोलाजच चितारला आहे. [post_shortcontent] =>

किती वर्ष झाली ह्या गोष्टींना? कधी कधी वाटतं, आठवतात ती दृश्य या जन्मीची नसावीच. पर्वतांच्या रांगा ओलांडून जावं तसं किती एक जन्म भरारा ओलांडत मागे मागे जात, कुठल्यातरी जन्मातल्या आठवणी जाग्या व्हाव्यात तशा या आठवणी. सगळ्या माझ्यात साठून राहिलेल्या हिमालयाच्या. किती एक बाजूंनी पाहिलेला, अनुभवलेला हिमालय. बरं, त्यांतही काही क्रम नाही. जसं आठवेल तसं. मात्र या आठवणींची सुरुवात मनालीहून होते आणि सध्या पुरता तरी शेवट मनालीतच होतो आहे. एक भव्य कॅनव्हास! या इतक्या वर्षांत मी पाहिलेली हिमालयातली दृश्यं, त्या त्या वेळी भेटलेली माणसं, अनुभवलेला निसर्ग आणि याच्या केंद्रस्थानी एक भव्यदिव्य झळाळती, तेजस्वी वास्तू हिमालय! जणू मी त्याभोवती विविध कोनांतून फिरते आहे आणि तो एखाद्या तटस्थ, अनादि-अनंत, निर्विकार इश्वरासम माझ्यामध्ये मांडी घालून ध्यानस्थ बसून राहिला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627959340.png [postimage] => upload_post-1627959340.png [userfirstname] => राणी दुर्वे [userlastname] => [post_date] => 03 Aug 2021 [post_author] => 6136 [display_name] => राणी दुर्वे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [988] => Array ( [PostID] => 22788 [post_title] => 8 1/2 वास्तवाचा भास [post_content] => [post_excerpt] => इटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच! [post_shortcontent] =>

चित्रपट आवडणे हे प्रेमात पडण्यासारखे आहे!

कधीकधी त्याला ती किंवा तिला तो पाहताक्षणी आवडून जातो. लव्ह अॅट फर्स्ट साईट! मात्र कधीकधी तिची-त्याची ओळख होते, कुणाच्या तरी सांगण्यावरून मैत्रिणीने तारीफ केलेली असते, म्हणून तुम्ही भेटता. पहिल्या भेटीत तर खटकेदेखील उडतात. काही वेळा तर चक्क प्रतिकूल मत होते. मात्र दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा भेटल्यावर तिचे (किंवा त्याचे) गुण कळू लागतात, ते आवडू लागतात आणि तुम्ही चक्क प्रेमात पडता! एक साक्षात्कार होतो तुम्हांला त्याच्या अतिरिक्त गुणांबद्दल!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627797794.png [postimage] => upload_post-1627797794.png [userfirstname] => Nandu [userlastname] => Mulmule [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 6135 [display_name] => डॉ. नंदू मुलमुले [Post_Tags] => मौज दिवाळी २०२०, चित्रपट परिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [989] => Array ( [PostID] => 23113 [post_title] => रूपक? नव्हे, चिरंतन सत्य!! [post_content] => [post_excerpt] => रेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते. [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

जॉर्ज ऑर्वेल याच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीनं इतिहास घडवला. ही कादंबरी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाली, ती 1945 सालामध्ये. म्हणजेच यंदाचं वर्ष हे या इतिहास घडविणार्‍या कादंबरीचं अमृत-महोत्सवी वर्ष आहे. गेल्या पाऊणशे वर्षांमध्ये जगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला. माणसाच्या आयुष्याची गती पालटली. त्याची जीवनशैली बदलली. जीवनाच्या मूल्यांमध्ये फरक झाला. सुख, समाधान, ऐश्वर्य, यश यांच्या संकल्पना उलट्यापालट्या झाल्या. विज्ञानातील प्रगतीनं तर माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. या प्रदीर्घ काळात जगभरात अनेक युद्धं झाली. सोव्हिएत युनियनची शकलं उडाली. चीननं आपल्या भोवती निर्माण केलेल्या बांबूच्या अभेद्य तटबंदीला खिंडारं पडली. भांडवलशाहीला कडवा विरोध करणार्‍या चीननं अमेरिकेसह अनेक देशांशी व्यापारीसंबंध निर्माण केले आणि जगाची बाजारपेठ काबीज करण्याच्या दिशेनं पाऊलं टाकायला सुरुवात केली... असे कितीतरी बदल झाले. पण जॉर्ज ऑर्वेलनं आपल्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीमध्ये सांगितलेलं सत्य अधिकाधिकच ठळक होत गेलं. 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627791277.png [postimage] => upload_post-1627791277.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => ललित दिवाळी २०२०, पुस्तक परिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [990] => Array ( [PostID] => 20649 [post_title] => धुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई [post_content] => [post_excerpt] => आमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला. [post_shortcontent] =>

पूर्वप्रसिद्धी अंक : किर्लोस्कर, फेब्रुवारी १९७९ लेखाबद्दल थोडेसे: शंतनुराव किर्लोस्कर  ( २८ मे १९०३- – २४ एप्रिल १९९४) हे एक दिशादर्शक यशस्वी उद्योगपती आणि साहित्यप्रेमी व्यक्ती म्हणून आपल्याला माहिती आहेत. देशाला लष्करीदृष्ट्या सज्ज राहणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच आर्थिकदृष्ट्या मजबूत असणेही महत्वाचे आहे असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला होता, त्या दिशेने त्यांनी स्वतः खूप प्रयत्नही केले. अमेरिकेत एमआयटीचे पदवीधर होणाऱ्या अगदी सुरुवातीच्या भारतीय व्यक्तींमध्ये ते होते. तिथे शिक्षण घेत असताना त्यांचे बहुतांश मित्र धुम्रपान करणारे होते.  धुम्रपानाबद्दल तीव्र घृणा असताना आपल्या  या 'धुम्रप्रेमी' मित्रांसोबत झालेल्या मैत्रीपूर्ण झटापटींचे त्यांनी सांगितलेले हे किस्से आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/07/admin-ajax.jpg [postimage] => /2020/07/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 5428 [display_name] => शंतनुराव किर्लोस्कर [Post_Tags] => किर्लोस्कर,अनुभव कथन,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [991] => Array ( [PostID] => 23116 [post_title] => शिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर [post_content] => [post_excerpt] => अत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण जुलै २०२१ आदरांजली शिकण्यासाठी, शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेत आपली भूमिका तळमळीनं पार पाडण्यासाठी पुरेशी आणि आवश्यक साधनं, भरपेट पगार, संघटनांचं प्राबल्य, पुरस्कार आणि वेतनवाढी पदरात पाडून घेण्यासाठी कोणत्याही मार्गानं जाण्याची तयारी ठेवावी.... अशा सगळ्याचा तो काळ नव्हता, अशा अत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे. आयुष्यभर गारगोटी (जि. कोल्हापूर) इथं राहून, ग्रामीण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक म्हणून, शिक्षणक्षेत्रात जुन्या पिढीतील अभ्यासक-संशोधक म्हणून माळी सरांची ख्याती होती. अलिकडंच त्यांचं निधन झालं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627871297.png [postimage] => upload_post-1627871297.png [userfirstname] => Dr. Sagar [userlastname] => Deshpande [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 6067 [display_name] => डॉ. सागर देशपांडे [Post_Tags] => जडण-घडण जुलै २०२१, व्यक्ती विशेष, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [992] => Array ( [PostID] => 23120 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८) [post_content] => [post_excerpt] => दोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत. [post_shortcontent] =>

ज्ञानेश्वरीमध्ये काठी या अर्थाने कोलतर दांडपट्टा या अर्थाने कोलकाठी हे शब्द आलेले आहेत. अंगकाठीचा निर्देश करणारे बारकुळाहाडकुळा या शब्दांमधील ‘कुळा’ हा शब्दही काठी याच अर्थाचा असून ‘कोल’चेच रूप असल्याचे कृ. पा. कुलकर्णींनी म्हटले आहे. दोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.” त्यातील 'कोलदांडाया शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल माहिती देणारा  साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख.
नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात; कारण डोळ्यांत मावणार नाही एवढं विस्तीर्ण पात्र असणाऱ्या नदीचं मूळ अगदी इवल्याशा पाझरात असू शकतं किंवा ज्ञानी असणाऱ्या ऋषीचं कूळ एकदमच सामान्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी आणि ऋषी यांच्याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या भावनांना त्यांचे मूळ रूप जाणल्यामुळे तडा जाऊ शकतो, म्हणूनच त्यांच्याविषयी अशी म्हण प्रचलित झाली असावी. भाषेतल्या शब्दांचंही काहीसं नदी आणि ऋषी यांच्यासारखंच असतं. आपण गृहीत धरलेल्या उगमापेक्षा  शब्दांचं मूळ वेगळं असल्याचं कळल्यावर इथंही आपला अपेक्षाभंग होतो, मात्र त्यामुळे आपण दुखावत नाही. उलट त्यांच्या मूळ स्वरूपामुळे कधी आपण आश्चर्यचकित होतो, तर कधी हा शोध पहिल्यांदा आपल्यालाच उमगला आहे या आनंदाने हरखूनही जातो. प्रत्येकच भाषेत आपलं मूळ स्वरूप पार बदललेले असे कित्येक शब्द असतात. भाषा जितकी जुनी तितक्या त्यातील शब्दांच्या अर्थ-ध्वनी यांच्या परिवर्तनाच्या आवृत्त्या अधिक असण्याच्या शक्यता वाढत जातात. मराठीतील असाच एक शब्द म्हणजे ‘कोलदांडा’.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627884994.jpg [postimage] => upload_post-1627884994.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [993] => Array ( [PostID] => 23114 [post_title] => उम्र भर स़फर में रहा [post_content] => [post_excerpt] => ललित दिवाळी २०२० [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी २०२०

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627870932.png [postimage] => upload_post-1627870932.png [userfirstname] => Nandini [userlastname] => Atmasiddha [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 6133 [display_name] => नंदिनी आत्मसिद्ध [Post_Tags] => ललित दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [994] => Array ( [PostID] => 23089 [post_title] => कुठून येतात हे? [post_content] => [post_excerpt] => ‘हायबरनेशन’ म्हणजे हिवाळ्यातली दीर्घ निद्रा किंवा हिवाळी झोप. अगदी फुलपाखरांपासून ते वटवाघूळ, पाकोळ्यांसारखे काही पक्षी आणि बेडकासारखे काही उभयचर प्राणी, तर बर्फात राहणारे काही प्राणीसुद्धा ही हिवाळी झोप घेऊन स्वत:चा कडक थंडीपासून, हिवाळ्यापासून बचाव करतात आणि जेव्हा वातावरण त्यांना अनुकूल होतं, तेव्हा पुन्हा जागृत होतात. काही पक्षी-प्राणी ऋतू बदलला की स्थलांतर करतात. [post_shortcontent] =>

पाऊस सुरू होताच ऐकू येतं, डरांव, डरांव. खेकडे, लाल किडे दिसू लागतात. जमिनीतून अंकुर जन्माला येतात. कुठून येतात हे सजीव अचानक? पावसाळ्याच्या आधी कुठे लपून बसलेले असतात हे सारे? का बरं?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626539624.jpg [postimage] => upload_post-1626539624.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Aug 2021 [post_author] => 2035 [display_name] => प्रा. सुहास बारटक्के [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [995] => Array ( [PostID] => 11097 [post_title] => फराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने [post_content] => [post_excerpt] => तळ्याच्या मधोमध असलेले सांस्कृतिक केंद्र त्याकाळी उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण होते. [post_shortcontent] =>

इतिहासकालीन संस्कृती- संगीत केंद्रांच्या शोधात असताना मला माझ्या शेजारीच असलेल्या अहमदनगर मधल्या फराह बागचा शोध लागला. राजांच्या, सुलतानांच्या भव्य महालांमध्ये कुठे बरं गाणे होत असेल असा विचार माझ्या मनात नेहमी यायचा. जमीनदारांची, मनसबदारांची झुंबरे असलेले दिवाणखाने. चीकाचे पडदे, लोड, गाद्या अशी अनेक चित्रे फोटोंमध्ये आणि सिनेमा मधून पाहिली होती. नंतर मोठमोठे राजवाडे पण पाहिले पण खास काव्य संगीतासाठी बनवलेली वास्तू मला फराह बागेच्या रूपाने पहिल्यांदाच पहायला मिळाली. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/519461-1424805012.jpg [postimage] => /2019/05/519461-1424805012.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Aug 2021 [post_author] => 2328 [display_name] => अंजली मालकर [Post_Tags] => स्थललेख,सोशल मिडीया, अंजली मालकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [996] => Array ( [PostID] => 12362 [post_title] => सत्यभामाबाई टिळक-लोकमान्यांची सावली [post_content] => [post_excerpt] => ‘किती वर्षांची शिक्षा झाली? आणि लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्याला शिक्षा झाली तर त्यात रडण्यासारखे काय आहे?’ [post_shortcontent] =>

अंक:  चतुरंग पुरवणी, ३० जुलै शनिवार लोकसत्ता २००५

एक ऑगस्टला सर्वत्र लोकमान्यांचे पुण्यस्मरण होईल व ते झालेच पाहिजे; पण त्याचबरोबर सत्यभामाबाईंसंबंधी आपण कृतज्ञ असले पाहिजे.' असे या लेखात लेखक म्हणतो, या सत्यभामाबाई म्हणजे लोकमान्यांच्या पत्नी. पत्नी या नात्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी टिळकांना दिलेली साथ अत्यंत मोलाची होती. त्यांच्यासंबंधी विविध ग्रंथांमध्ये, विविध व्यक्तींच्या आठवणींमध्ये जी माहिती प्रसिद्ध झाली तिचे संकलन करुन सत्यभामाबाईंच्या आयुष्याचा आणि टिळकांसोबतच्या संसाराचा रेखाटलेला हा पट वाचून आपण भारावून जातो. पुनश्र्चच्या व्यक्तिमत्वविशेष मालिकेतील हा एक अत्यंत मोलाचा ऐवज. लेखक विकास परांजपे हे लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अभ्यासक असून ते प्रकाशक आहेत. 

**********

इतिहासावर आपला ठसा उमटिवणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. लोकमान्य टिळक त्यापैकीच एक. दुसरे-टिळकांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकर. आगरकारांच्या पत्नी यशोदाबाई यांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई लिहिता येण्याएवढ्या शिकलेल्या नव्हत्या. टिळकांच्या मृत्यूनंतर स. वि. बापट यांनी ‘आठवणी आणि आख्यायिका’ हे टिळकांच्या आठवणींचे तीन खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यात टिळकांची मुले श्रीधर व रामचंद्र आणि नातू ग. वि. केतकर यांनी सत्यभामाबाईंसंबंधी काही आठवणी सांगितल्या आहेत. इतरत्रही त्यांच्या आठवणी विखुरलेल्या आहेत. ऑगस्ट १९४५ च्या ‘सह्याद्री’ मासिकाच्या टिळक विशेषांकात टिळकांच्या दोन कन्या पार्वतीबाई केतकर आणि मथुताई साने यांनी आपल्या आईसंबंधी लिहिलेला लेख या सत्यभामाबाईंसंबंधी महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. १८७१ साली वयाच्या दहाव्या वर्षी सत्यभामाबाईंचे टिळकांशी लग्न झाले. टिळक तेव्हा १५ वर्षांचे होते. त्यांच

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/टिळक-कुटुंबीय.jpg [postimage] => /2019/08/टिळक-कुटुंबीय.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Aug 2021 [post_author] => 1181 [display_name] => विकास परांजपे [Post_Tags] => इतिहास,लोकसत्ता,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [997] => Array ( [PostID] => 21189 [post_title] => लोकमान्य टिळकांचे काराजीवन [post_content] => [post_excerpt] => सरकारने ऐहिक सुखास हिरावून घेतले तरी आपली निसर्गदत्त बुद्धी आणि तिचा विकास यापासून आपणांस ते वंचित करूं शकणार नाही, हा अर्थ करणाऱ्या या पंक्ती होत्या. [post_shortcontent] =>

अंक : अलका, दीपावली, १९५६ लेखाबद्दल थोडेसे : लोकमान्य टिळकांच्या मृत्यूला आज बरोब्बर १०१ वर्ष होत आहेत. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांनी देह ठेवला तेंव्हा महाराष्ट्रात शोकाची लहरच उसळली होती. टिळकांची विद्वत्ता, कणखर स्वभाव, प्रखर देशभक्ती आणि देशासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कष्ट झेलण्याची तयारी याला तोड नाही. टिळकांच्या पहिल्या तुरुंगवासापासून तर शेवटच्या तुरुंगवासापर्यंतच्या कारागृहातील त्यांच्या वास्तव्याचा वृत्तांत हा लेख सांगतो. आगरकरांसह टिळक पहिल्यांदा तुरुंगात गेले तेंव्हा ते सव्वीस वर्षांचे होते. या वृत्तांतातून टिळकांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचा नेमका अंदाज येतो. वृत्तांत लिहिलेही असे आहेत की जणू लेखक स्वतःही त्यावेळी तुरुंगातच असावा. टिळकांच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांनी हा लेख  लिहिला गेला होता. लेखक वि. श्री .जोशी हे इतिहास संशोधक, लेखक मुळचे ठाण्याचे होते. त्यांनी मुंबई महापालिकेत नोकरी केली आणि विपुल लिखाण-संशोधन केले.  लेख एवढ्या सहज ओघवत्या भाषेत आहे की तो एकदा सुरु केला की सोडवत नाही, आणि आज आपल्याला अती परिचित झालेला क्वारंटाइन हा शब्द १९५६ सालच्या लेखात वाचताना गंमतही वाटते. स्मृतीशताब्दी निमित्त  लोकमान्यांना 'पुनश्च'चे त्रिवार वंदन. ******** लो. टिळकांना पहिली शिक्षा झाली ती केवळ अप्रत्यक्ष राजकीय कारणासाठी होती. त्यावेळी त्यांचे वय सव्वीस होते. कोल्हापूरचे त्या वेळचे दिवाण बर्वे यांचेवर त्या वेळच्या कोल्हापूरच्या महाराजांना क्रूर वागणूक दिल्याचे आरोप करणारे लेख आणि तशा आशयाची त्यांची, (पुढे त्यांची नाहीत असे सिद्ध झाले,) अशी पत्रे केसरींत प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचेवर आणि आगरकरांवर बर्व्यांनी ल

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/tilak-in-jail.jpg [postimage] => /2020/08/tilak-in-jail.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Aug 2021 [post_author] => 2289 [display_name] => वि. श्री. जोशी [Post_Tags] => इतिहास,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [998] => Array ( [PostID] => 12339 [post_title] => लोकमान्यांचे अखेरचे क्षण... [post_content] => [post_excerpt] => लोकमान्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी माडीवरून ज्यांनी-ज्यांनी लोकसमुदायसागर पाहिला असेल त्यांना त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येण्यासारखी होती. [post_shortcontent] =>

अंक : वाङ्मय-शोभा प्रस्तुत लेखाचे लेखक पुंडलिकजी कातगडे हे गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य. गंगाधरराव हे लोकमान्य टिळकांचे उजवे हात, पुढे गांधीजींकडेही त्यांना तेवढेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. लोकमान्य आजारी असताना शेवटच्या काळात अर्थातच गंगाधरराव सतत त्यांच्या आसपास होते आणि त्यामुळेच पुंडलिकजीही तिथे असायचे. लोकमान्यांचा आजार बळावल्याचे कळल्यापासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडी कातगडे यांनी त्यामुळेच अत्यंत जवळून पाहिल्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यातला काही भाग ‘वाङ्मय-शोभा’या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी टिळकांच्या निधनाआधीचे काही तास आणि नंतरचे काही तास याचे जे विलक्षण प्रभावी वर्णन केले आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे वावरतो आहोत, असे वाटू लागते. १ ऑगस्ट रोजी, म्हणजे दोनच दिवसांपूर्वी टिळकांच्या मृत्यूशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे, त्या निमित्ताने हा प्रचितीपूर्ण लेख देत आहोत. कातगडे हे मूळचे बेळगावचे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही महत्वाचीभूमिका बजावली. त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे, कानडी-मराठी शब्दकोष. ********** पुण्याच्या स्टेशनवर कांही लोक भेटले त्यांनी बातमी दिली की लोकमान्यांची प्रकृति विशेष गंभीर आहे. श्रीमान जगन्नाथ महाराजांच्या कामांतील अपिलासाठी ते मुंबईस गेले होते. पुण्याहून मुंबईस लोकमान्यांच्या दर्शनास जाणाऱ्या लोकांशी त्यांच्या प्रकृतीविषयीच चर्चा चालू झाली. मुंबईस सरदारगृहामध्ये लोकमान्य आजारी होते. आणि त्यांची बहुतेक सर्व मंडळी तेथेच उतरलेली होती. लोकमान्यांच्या पक्षांतील लोकमान्यांच्या दर्शनासाठी किंव

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/lokmanya.jpg [postimage] => /2019/08/lokmanya.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Aug 2021 [post_author] => 2631 [display_name] => पुंडलिकजी कातगडे [Post_Tags] => इतिहास,अनुभव कथन,वाङ्मय-शोभा,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [999] => Array ( [PostID] => 23112 [post_title] => 84, Charing Cross Road [post_content] => [post_excerpt] => जुनी, दुर्मीळ पुस्तके त्यांच्या मालकांकडून शोधून काढून, ती विकत घेऊन नव्या पुस्तकप्रेमींना (अर्थात किंमत घेऊन) उपलब्ध करून देणारे एक लहानसे दुकान. [post_shortcontent] =>

अंक : ललित, दिवाळी २०२०

जुनी, दुर्मीळ पुस्तके त्यांच्या मालकांकडून शोधून काढून, ती विकत घेऊन नव्या पुस्तकप्रेमींना (अर्थात किंमत घेऊन) उपलब्ध करून देणारे एक लहानसे दुकान. या दुकानाची एक जाहिरात डर्रींीीवरू ठर्शींळशु ेष ङळींशीर्रींीीश मधे येते. ती जाहिरात न्यूयॉर्कमध्ये राहणारी एक मध्यम श्रेणीतली व्यावसायिक लेखिका (चळीी) कशश्रशपश करपश्रष (हेलन हांङ्ग् (?) हिच्या पाहण्यात येते. ती या दुकानाच्या मालकांना एक पत्र लिहिते. या पत्रात ती स्वतःची ओळख ‘एक साधारण परिस्थितीतली, जुनी पुस्तके वाचण्याची गोडी असलेली लेखिका’ अशी करून देते. सोबत तिला हव्या असलेल्या जुन्या पुस्तकांची यादीही पाठवते व पुढे लिहिते, की ही पुस्तके आडगिर्‍हाईकी असली तरी चांगल्या स्थितीत असावीत व त्यांची किंमत प्रत्येकी 5 पौंडांपेक्षा अधिक नसावी.

हे पत्र 5 ऑक्टोबर 1949चे. या पत्रापासून म84, उहरीळपस उीेीी ठेरवफ या साधारण 80 पत्रांच्या संग्रहाची कहाणी सुरू होते. ती ऑक्टोबर 1969च्या एका पत्राने 20 वर्षांनंतर संपते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627730670.jpg [postimage] => upload_post-1627730670.jpg [userfirstname] => Nileema [userlastname] => Bhave [post_date] => 31 Jul 2021 [post_author] => 6132 [display_name] => नीलिमा भावे [Post_Tags] => ललित दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1000] => Array ( [PostID] => 23054 [post_title] => आपकी अदालत एक चहाटळकी [post_content] => [post_excerpt] => संपादकांना वश करून घेणारी कोणती जादू तुमच्याकडे आहे हेच आम्हाला जाणून घ्यायचंय. [post_shortcontent] =>

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

सुस्वरूप युवतीः शिरीष कणेकरांच्या तथाकथित रेशमी चिमट्यांनी अनेक माणसं दुखावली गेली.

रडत शर्माः पंच्याहत्तर आठवड्यात तुम्ही किमान शंभरएक शत्रू निर्माण केलेत असं म्हणू या का?

शिरीष कणेकरः म्हणा की! आकडा खूपच जास्त होतोय व शत्रू हा शब्दही फाजील स्ट्राँग आहे. माणसं नाराज होण्याचं म्हणाल तर या प्रकारच्या लेखनात ती रिस्क गृहीत धरलेली आहे. प्रसन्न आणि दर्जेदार ठणठणपाळ मुळे काही माणसं दुखावली नव्हती? मराठी माणसाला खिल्ली, रेवडी, टिंगळ अतिप्रिय आहे, पण ती दुसऱ्याची. हे लोण शेजाऱ्यांच्या दारापर्यंतच येऊन थांबलंय तोवर तो मिटक्या मारीत एन्जॉय करतो. त्याच्यापर्यंत किंवा त्याच्या एखाद्या लाडक्यापर्यंत ही टर येऊन पोहोचली की सहसा तो खवळून उठतो. मग ‘पुन्हा रवी शास्त्रीचं नाव घ्याल तर तंगडं तोडून टाकीन’ अशी प्रेमपत्र येतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625489243.jpg [postimage] => upload_post-1625489243.jpg [userfirstname] => Shirish [userlastname] => Kanekar [post_date] => 31 Jul 2021 [post_author] => 48 [display_name] => शिरीष कणेकर [Post_Tags] => महाराष्ट्र साहित्य पत्रिका, विनोद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1001] => Array ( [PostID] => 22525 [post_title] => मराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे [post_content] => [post_excerpt] => अनुवादाद्वारे मराठी साहित्यातील अनेक लक्षणीय कलाकृती मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मराठी कलाकृती वाचल्या जाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

मराठी साहित्यात अनुवादाच्या माध्यमातून इतर भाषांमधल्या साहित्यकृतींची भर मोठ्या प्रमाणावर पडत असते, याची मराठी वाचकवर्गाला कल्पना असते. मात्र मराठीतील काही महत्त्वाच्या साहित्यकृती हिंदी भाषेत अनुवादित करण्याचे काम गेली कित्येक वर्षे निष्ठापूर्वक करणारे डॉ. दामोदर खडसे मराठी वाचकांना माहीत असण्याची शक्यता गृहीत धरता येत नाही. त्यासाठीच डॉ. खडसे यांच्या अनुवादकार्याची दखल घेणे गरजेचे वाटते. त्यांना अनुवादासाठीचा ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला आहे, याचाही गौरवपूर्वक उल्लेख करणे अगत्याचे ठरते.

डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1948 ला मध्यप्रदेशातल्या सरगुजा जिल्ह्यातल्या छोट्याशा आदिवासी गावात झाला. त्या भागात छत्तीसगढी भाषा बोलली जाते. ते शाळेत हिंदी शिकले. त्यांची मातृभाषा मराठी असल्यामुळे घरातल्या संस्कारांमुळे मराठीही शिकले. मातृभाषा मराठी असूनही ते परिसरातील भाषिक प्रभावामुळे हिंदीभाषक झाले. आजही ते हिंदीतून साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांनी कविता, कथा, कादंबर्‍या अशा प्रकारचे लेखन हिंदीतून केले असून ते मान्यताप्राप्त ठरले आहे. त्याचबरोबर मराठीतील निवडक साहित्यकृतींचा हिंदीतून अनुवाद करण्याचे त्यांचे कार्यही सातत्याने चालू आहे. त्यांच्या अनुवादकार्याचा व्याप मोठा आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627431772.png [postimage] => upload_post-1627431772.png [userfirstname] => neelima [userlastname] => Gundi [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 5969 [display_name] => नीलिमा गुंडी [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1002] => Array ( [PostID] => 23111 [post_title] => असामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा [post_content] => [post_excerpt] => मौखिक इतिहासातून अथवा एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाणतेपणाने सांगितलेल्या आठवणींतून इतिहासातल्या अशा काही व्यक्तींची अशी काही आपल्याला चकित करणारी वेगळी रूपे आपण अनुभवू शकतो. अप्पासाहेबांच्या पुस्तकातूनही असंच तर दिसून येत नव्हतं का? [post_shortcontent] =>

अंक : ललित दिवाळी, २०२०

अनेकदा असं होतं की, वेगवेगळ्या कारणांसाठी एखादं पुस्तक आपण एकदा, दोनदा, अनेकदा वाचलेलं असतं; पण इतक्या वाचनातही न गवसलेली त्या पुस्तकाचं मर्म उलगडवून दाखवणारी एखादी गोष्ट कधी तरी अनपेक्षितपणे ध्यानात येते. इतक्या दिवसांत, इतक्या वाचनात ही गोष्ट आपल्या कशी काय लक्षात आली नाही म्हणून आपण चकित होतो. एखाद्या पुस्तकाचं वाचन अशा प्रकारेही करता येऊ शकतं, त्यातून या आजवर न गवसलेल्या गोष्टी सापडू शकतात, चांगल्या पुस्तकाचं हेही एक लक्षण नक्कीच म्हणता येईल, असं काहीसं मनात येऊन आपल्यातला वाचक एका वेगळ्याच सर्जनशील आनंदाने सुखावतो. सगळ्याच पुस्तकांच्या वाचनातून असा आनंद मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे अशा दुर्मीळ आनंदाचे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. इतर वाचकांनाही त्यात सहभागी करून घेता यावं म्हणून त्याविषयी बोलावंसं वाटतं. अलीकडेच असा आनंद मला मिळाला तो अप्पासाहेब पटवर्धनांच्या ‘माझी जीवनयात्रा’ या पुस्तकामुळे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627520042.png [postimage] => upload_post-1627520042.png [userfirstname] => Praveen Dasharath [userlastname] => Bandekar [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 6082 [display_name] => प्रवीण दशरथ बांदेकर [Post_Tags] => ललित दिवाळा २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1003] => Array ( [PostID] => 20217 [post_title] => एका लग्नाच्या कथेची व्यथा [post_content] => [post_excerpt] => “अहो, खरे म्हणजे तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी येवढी मोठी उडी घ्यायलाच नको होती. मी सुरुवातीला सांगितलेच. पण माझे ऐकतो कोण?” [post_shortcontent] =>

अंक : एकता, आषाढ १८८६ 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/06/4.jpg [postimage] => /2020/06/4.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1004] => Array ( [PostID] => 22765 [post_title] => मुलाला झोपेत 'शू' होते? [post_content] => [post_excerpt] => झोपेत शू होणे हा गंभीर आजार नाही. त्यामुळे निर्माण होणारा अपराधी भाव आणि लाज अधिक गंभीर आहे. [post_shortcontent] =>

वयाच्या तीनचार वर्षांपर्यंत बऱ्याच मुलांना रात्री झोपेत 'शू' होते. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे प्रमाण कमी होते. तरीही शंभरातील दहापेक्षा जास्त मुले अंथरूण ओले करतात. शंभर मुलांतील सात मुलगे व शंभर मुलीतील तीन मुलींना असा त्रास असतो. सहाव्या वर्षानंतर ही सवय बंद व्हायला हवी. तशी ती झाली नाही तर उपचार करावे लागतात. अन्यथा दहाव्या वर्षांपर्यंत ३% मुलगे व २% मुलीमध्ये ही सवय काम राहते. अगदी क्वचित प्रमाणात ती त्यानंतरही टिकून राहते. मुले अंथरुणात 'शू' मुद्दाम करीत नाहीत पण तरीही त्यांची चेष्टा होते, त्यांना पालकांकडून ओरडून घ्यावे लागत. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना कायम राहते. त्यांना दुसरीकडे झोपायला जायची लाज वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासावरती दुष्परिणाम होतात, त्यात अडथळे येतात. ते टाळण्यासाठी या सवयीवर उपचार करून घ्यावे लागतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129932.jpg [postimage] => upload_post-1620129932.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1005] => Array ( [PostID] => 23077 [post_title] => कोव्हिडयोद्ध्या नर्स सन्मान मिळाला; प्रश्नांचं काय? [post_content] => [post_excerpt] => कोव्हिडयोद्धे म्हणून तोंडदेखलं कौतुक करण्याच्या पलीकडे आपण समाज म्हणून त्यांच्याप्रतीची जबाबदारी पार पाडतोय का, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न. [post_shortcontent] =>

अंक  : महा अनुभव , जुलै २०२१

लेखक : तुषार कलबुर्गी । नितीन गांगर्डे

आपले आरोग्यसेवक गेलं दीड वर्ष कोरोनाशी झुंजताहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आपण दुसरी लाट थोपवू शकलो आहोत. कोव्हिड ड्युटीवर काम करणार्‍या नर्स त्यात आघाडीवर आहेत. पण त्यांचे प्रश्न कोणी समजून घेतंय का? कोव्हिडयोद्धे म्हणून तोंडदेखलं कौतुक करण्याच्या पलीकडे आपण समाज म्हणून त्यांच्याप्रतीची जबाबदारी पार पाडतोय का, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627523952.png [postimage] => upload_post-1627523952.png [userfirstname] => Tushar [userlastname] => Kalburgi [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 6068 [display_name] => तुषार कलबुर्गी [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1006] => Array ( [PostID] => 10764 [post_title] => श्वानप्रेम आणि भूतदया [post_content] => [post_excerpt] => एक गोष्ट आधीच सांगायला हवी होती मी, ती म्हणजे माझं कुत्रा या प्रकारावर विलक्षण प्रेम आहे. [post_shortcontent] =>

कुत्रे जमातीवर भूतदया दाखवणाऱ्या लोकांकडे बघून मला फार भरुन येतं. आपल्या घरातल्या राहिलेल्या पोळ्या भाकरी ब्रेड घेऊन हे लोक सोसायटीच्या बाहेर येतात. लगेच कुत्र्यांचं एक टोळकं जमा होतं. सुरक्षित अंतर ठेवून हातभर लांबूनच कुत्र्यांच्या दिशेने पोळीचे तुकडे भिरकावणं चालतं. हे झालं की मग हात पुसून घरी जाताना यांच्या मुखकमलावर मुक्या प्राण्यांवर दया दाखवली वगैरे समाधान निथळून वहात असतं.याहीपेक्षा वरची कडी असे एक काका मला माहित आहेत. ते फिरायला येताना गाडीवर येतात. गाडी टेकडीच्या पायथ्याशी लावतात. टेकडीवर फिरुन आले की गाडीला किक मारायच्या आधी खिशातून दोन पारलेजीचे पाच रुपयेवाले पुडे काढतात. गाडीला किक मारतात आणि बिस्किटं टाकत टाकत जातात. ते पुढे आणि त्यांच्या गाडीच्या मागे पळणारी कुत्र्यांची टोळी असं अनुपम दृश्य असतं ते. मला ते बघून रथामागे पळणाऱ्या गरीब लोकांवर खैरात करत जाणाऱ्या माजोरड्या राजाची हटकून आठवण येते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/download-1.jpg [postimage] => /2019/05/download-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 1734 [display_name] => प्राजक्ता काणेगावकर [Post_Tags] => सोशल मिडीया,प्राजक्ता काणेगावकर,अवांतर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1007] => Array ( [PostID] => 23038 [post_title] => केस का गळतात? [post_content] => [post_excerpt] => सकस आहाराचा अभाव, थायरॉइडसारख्या हॉर्मोनची गडबड, मोठा आजार किंवा मानसिक ताणतणाव, केसांना तापवून कुरळे किंवा सरळ करणं, कॅन्सरची, रक्तदाबाची, संधिवाताची औषधं यांच्यातल्या कशानेही मातृपेशींना थकवा येतो. त्यांची विश्रांती संपतच नाही. नवे केस बनत नाहीत. जुने मात्र गळत राहतात. साधारण तीन महिन्यांत केसांचा विरळपणा जाणवायला लागतो. योग्य इलाजाने केसगळतीचं कारण दूर झालं की, त्यानंतर २ ते ६ महिन्यांत मातृपेशींचा थकवा जातो. केसांची वाढ पूर्वीसारखी होते. तशी झाली नाही तर वेगळे इलाज करावे लागतात. [post_shortcontent] =>

 

काय करू या केसांना? रोज बदामाच्या तेलाने मालिश केलं, शिकाकाईने धुतलं तरी भसाभसा गळताहेत! का बरं गळतात हे केस?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625237607.jpg [postimage] => upload_post-1625237607.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 30 Jul 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1008] => Array ( [PostID] => 22787 [post_title] => आई-बाबांची स्मृतिचित्रे [post_content] => [post_excerpt] => व्यक्तिचित्र हा साहित्यप्रकार हा एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक शोध नसतो तर त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवरही त्यातून अलगद प्रकाश पडत असतो. [post_shortcontent] =>

माझे बाबा आचार्य विष्णु प्रभाकर लिमये स्वातंत्र्यसैनिक होते, संस्कृतचे गाढे पंडित होते आणि माझी आई डॉ० ताराबाई जोगळेकरसुद्धा स्वातंत्र्यसैनिक होती. उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ होती. खूपच उशिराने विवाह होऊनही त्यांनी उणापुरा ४०-४२ वर्षांचा संसार केला. बाबा स्पष्टवक्ते, तडफदार होते, तर आई सौम्य पण खंबीर होती. ते दोघे अतिशय वेगळ्या प्रकारच्या कुटुंबात जन्मले, वाढले. पण राष्ट्रप्रेम हा दोघांना एकत्र बांधणारा दुवा होता. त्या दोघांबद्दलच्या माझ्या, तसेच त्यांनी स्वत: बद्दल मला सांगितलेल्या. अशा दोन्ही प्रकारच्या आठवणी मला आजही भूतकाळात घेऊन जातात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627434741.png [postimage] => upload_post-1627434741.png [userfirstname] => बालमोहन लिमये [userlastname] => [post_date] => 29 Jul 2021 [post_author] => 6127 [display_name] => बालमोहन लिमये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1009] => Array ( [PostID] => 23115 [post_title] => उपक्रमशील शिक्षणाची डिजिटल चळवळ - झेडपी लाइव्ह [post_content] => [post_excerpt] => ग्रामिण भागातील इंटरनेच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता उभी राहिलेली उपक्रमशील शिक्षणाची चळवळ. [post_shortcontent] =>

लॉकडाऊन काळात शाळा घरीच भरू लागली आणि मुलांचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. विद्यार्थ्यांची या  ऑनलाइन शाळेतील उपस्थिती  मात्र इंटरनेटच्या हातात होती. ज्याच्याकडे स्मार्टफोनसह इंटरनेटची सोय, तो शाळेत हजर आणि ज्याच्याकडे स्मार्टफोन असूनही इंटरनेट नाही, तो गैरहजर. इंटरनेट अभावी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणप्रवाहापासून दूर होऊ लागले.  म्हणूनच औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन अभ्यासासाठी उपक्रमशील शिक्षणाची डिजिटल चळवळ उभी केली. ही चळवळ नेमकी कशी उभी राहिली हे वाचकांपर्यंत पोहोचवतायत विशालाक्षी चव्हाण-
विद्यार्थ्यांना मनापासून शिकवण्याची तळमळ आणि नवे तंत्रज्ञान यांची सांगड घालत, जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक मित्रांनी गाठलाय ऑनलाइन शिक्षणातील एक नवा पल्ला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मुलांना शिकवण्याची तळमळ महाराष्ट्राला काही नवीन नाही. त्यातच श्री. गजेंद्र बोंबले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकोडतांडा औरंगाबाद आणि  नितीन अंतरकर जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, सालूखेडा औरंगाबाद या दोन शिक्षक मित्रांनी एकत्र येऊन, प्राथमिक आणि माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांसाठी आणि पर्यायाने शिक्षकांसाठीही मोफत शिक्षण देणारे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
२०२० साली कोरोना आला आणि घरातच ऑनलाइन शाळा सुरू झाली.  त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातली सगळीच गणितं बदलली. शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटसेवा सहज उपलब्ध असल्याने त्यांना सहजरीत्या शिक्षण मिळत होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर दूरवर जाऊन, इंटरनेट उपलब्ध होईल अशा ठिकाणी पोहोचून, ऑनलाइन वर्गात हजर राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून काय करता येईल याचा विचार करत असताना, ग्रामीण भागातील परिस्थितीचा जवळून अनुभव घेतलेले गजेंद्र बोंबले सर आणि नितीन अंतरकर सर यांना एक भन्नाट कल्पना सुचली. ती कल्पना म्हणजे, पाठ्यपुस्तकातील  पाठ हे यूट्युबवर लाइव्ह घ्यावेत आणि आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्र करून, सर्वांसाठी तासिका तयार कराव्यात. आणि मग सुरू झाली ‘नव्या उपक्रमशील शिक्षणाची चळवळ’. टाळेबंदीच्या कालावधीत २७१ दिवस सलग लाइव्ह सत्रे घेऊन, पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडीओ आपसूक तयार झाले. मग हे व्हिडिओ ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ नावाच्या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले. हे अॅप मोफत असून https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation  यातील व्हिडीओ ऑफलाइनदेखील उपलब्ध आहेत. जेणेकरून महाराष्ट्रातील ग्रामिण भागात जिथे इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणच्याही शिक्षकांना आणि  पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक व्हिडीओ पाहता येतील. हे व्हिडीओ यूट्युबवर पाहण्यासाठीचा दुवा : https://www.youtube.com/channel/UCAMzUS-PSuU6dHLAQaO7SYw
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा सगळा उपक्रमशील शिक्षणाचा घाट एकही रुपया न घेता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याविषयी गजेंद्र सर आणि नितीन सर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण त्यांच्या या संकल्पनेची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या ‘इ-कट्टा इन्व्हेस्टर्स एलएलपी’ या संस्थेचेही आभार मानावे लागतील; कारण या संस्थेने ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ हे अॅप पूर्णतः मोफत तयार करून दिले आहे. आणि कोणत्याही तांत्रिक गडबडीशिवाय हे अॅप विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेतून शिक्षण पोहोचवण्यास तत्पर आहे.  
झेडपी लाइव्ह एज्युकेशन अॅपची वैशिष्ट्ये :
पाठांचे दर्जेदार, संपूर्ण मूल्यमापनासह सादरीकरण
पाठ सादरीकरण व्हीडीओ, शैक्षणिक साहित्य, प्रत्यक्ष कृती. आणि पाठ अधिक मनोरंजक व दर्जेदार होण्यासाठी पीपीटी स्लाइडसचा  सुंदर वापर.
महाराष्ट्रातील ५००हून अधिक शिक्षकांनी एकत्र येऊन पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.
शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, सरावपत्रिका उपलब्ध.
२१वे शतक तंत्रज्ञानाचे आहे, यात रोबोटिक्स आणि कोडिंग खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विषयांतर्गत अभ्यासू शिक्षकांनी एकत्र येऊन घेतलेली सत्रे येथे उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता यावे म्हणून स्पोकन इंग्लिशचे वर्ग.
मराठी संबोध, गणित संबोध, इंग्रजी संबोध यांचा वापर.
बोधकथांच्या माध्यमातून मुलांसाठी रंगतदार गोष्टी उपलब्ध.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ‘गंमत शाळेत’ अनेक विषय घेऊन आपल्या पारंपरिक सण-उत्सवांच्या वेळी सजावटीसाठी लागणारे साहित्याचे कृती वर्ग :
गणेश चतुर्थी या सणांतर्गत गणेश मूर्ती बनवणे, मखर सजावट
दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनवणे, रांगोळी काढणे, पणती सजावट
चित्रकला विषयांतर्गत वारली चित्रकला, निसर्ग चित्रकला, दगड चित्रकला, इमोजी चित्रकला इत्यादी विषयांवरील वर्ग उपलब्ध.
बुद्धीबळ : संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मागणीचा विचार करून, आतापर्यंत तीन सत्रे बुद्धिबळ या विषयावर घेण्यात आली आहेत आणि पुढेही अशी सत्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शून्य खर्च विज्ञान प्रयोग : या घटकांतर्गत कोणताही खर्च न करता मुलांना विज्ञानाचे विविध प्रयोग कसे करता येतील, याचे संपूर्ण मार्गदर्शन वर्ग.
मेंदू विकासासाठी ‘रुबिक क्युब’सारख्या खेळाविषयी मार्गदर्शनपर वर्ग उपलब्ध.
बडबडगीते व कविता गायन याबाबतीत कलाविषयक प्रवीण शिक्षकांकडून वर्ग उपलब्ध.
सद्यःस्थितीत संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे खूप गरजेचे आहे, हे ओळखून संगणक ओळख, वापर याबाबतचे पाठ उपलब्ध.
हसत-खेळत गणित शिक्षण उपक्रम.
इयत्ता चौथीसाठी ‘शिवरायांचा इतिहास’ गप्पा आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सत्रांचे व्हिडीओ.
मातृभाषेतील शिक्षणाबरोबरच विदेशी भाषाही विद्यार्थ्यांसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे ओळखून जर्मन व जपानी भाषा मराठीतून शिकविण्याचे वर्ग या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबद्दल विचारले असता नितीन अंतरकर सर  यांनी असे सांगितले की, “ऑनलाइनच्या माध्यमातून जग वेगाने जवळ येऊ लागले आहे; त्यामुळे मराठी, हिंदी इंग्रजी यांसहित एखादी विदेशी भाषाही विद्यार्थ्यांना सहजरीत्या बोलता यायला हवी. जपान हे तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करणारे एक मुख्य राष्ट्र आहे. तिथे प्रगतशील तंत्रज्ञान तर आहेच, तसेच संपूर्ण जगाला नवी दिशा देणारे नवनवीन प्रयोगही तिथे केले जातात. आणि हे तंत्रज्ञान आपल्या भारतात आणायचे असेल, ते समजून घ्यायचे असेल तर जर्मन व जपानी भाषा आत्मसात करावी लागेल. भारतात उदयाला येणाऱ्या टेक्नोसॅव्ही पिढीची ही नांदी आहे. आज आपण आपल्या घरात बसून जगभरात कुठेही व्हिडीओच्या माध्यमातून बैठकीला आणि चर्चासत्राला उपस्थित राहू शकतो.”
‘सुदंर अक्षर हाच खरा दागिना’ हा सुविचार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेच्या भिंतीवर रंगवलेला दिसतो.  हस्ताक्षर सुंदर असावे म्हणून जिल्हापरिषदेच्या शाळेतील शिक्षक नेहमीच कार्यशील असलेले दिसून येतात.  म्हणूनच टाळेबंदीच्या काळातील मोकळ्या वेळेचा उपयोग करत  विद्यार्थ्यासाठी कॅलीग्राफी व सुंदर हस्ताक्षराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचेही व्हिडीओ झेडपी लाइव्ह ऍपवर तसेच यूट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.  या कार्यशाळेचा
नवोदय परीक्षेच्या सराव पत्रिकेचे आयोजन :
जवाहर नवोदय विद्यालयामार्फत दरवर्षी नवोदय परीक्षा घेतल्या जातात. या वर्षी ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा सराव व्हावा म्हणून झेडपी लाइव्ह एज्युकेशन अॅपच्या माध्यमातून ‘तयारी नवोदय परीक्षेची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीही अॅपवर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसेही जिंकता येणार आहेत.
विशालाक्षी चव्हाण
vishalakshichavan@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627540026.jpg [postimage] => upload_post-1627540026.jpg [userfirstname] => Vishalakshi [userlastname] => Chavan [post_date] => 29 Jul 2021 [post_author] => 6094 [display_name] => विशालाक्षी चव्हाण [Post_Tags] => उपक्रमशील शिक्षण, जिल्हापरिषद शाळा, प्रयोगशील शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1010] => Array ( [PostID] => 23109 [post_title] => बदलते जग- बदलते शिक्षण [post_content] => [post_excerpt] => गो फ्रॉम ब्ल्यू कॉलर जॉब्ज- रेड कॉलर जॉब्ज टू ग्रीन कॉलर जॉब्ज. म्हणजे काय? तर या प्रगत देशांमधले ४ टक्के रोजगार हे पृथ्वी दुरुस्त करण्यासाठीचे आहेत. [post_shortcontent] =>

अंक :  जडण-घडण, जुलै २०२१

 बदलत्या जगामध्ये रोजगाराच्याही नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्याला न्यू कॉलर जॉब्ज असं म्हणतात. ग्रीन कॉलर जॉब्ज म्हणजे पृथ्वीची दुरुस्ती करणारे रोजगार. आता तुम्ही जर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, युरोपमधल्या अनेक प्रगत देशांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की, बदलत्या जगाची दिशा अशी आहे - गो फ्रॉम ब्ल्यू कॉलर जॉब्ज- रेड कॉलर जॉब्ज टू ग्रीन कॉलर जॉब्ज. म्हणजे काय? तर या प्रगत देशांमधले ४ टक्के रोजगार हे पृथ्वी दुरुस्त करण्यासाठीचे आहेत. २०३५ सालापर्यंत अशा रोजगारांचे प्रमाण वाढून ते २५ टक्यांपर्यंत जाणार आहे. म्हणजे पर्यावरण वाचवणारे, पर्यावरणाचं संवर्धन करणारे हे जॉब्ज/रोजगार असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी लागणारं नवीन ज्ञान वापरणारे रोजगार असं त्याचं स्वरूप असेल. न्यू कॉलर जॉब्ज म्हणजे ही जी सगळी नवतंत्रज्ञानं आहेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रात जे मूलभूत बदल झालेले आहेत,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627544913.png [postimage] => upload_post-1627544913.png [userfirstname] => Vivek [userlastname] => Sawant [post_date] => 29 Jul 2021 [post_author] => 6124 [display_name] => विवेक सावंत [Post_Tags] => जडण- घडण जुलै २०२१, शिक्षण, विज्ञान आणि तत्रज्ञान, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1011] => Array ( [PostID] => 23076 [post_title] => गथ्री, भाटिया, शिरोळ आणि सरकार [post_content] => [post_excerpt] => पीकेयू या दुर्मिळ आजारावर परिणामकारक उपचार शोधणार्‍या अमेरिकी डॉक्टरची आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून लढणार्‍या भारतातल्या दोन लढवय्यांची ही गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव, जुलै २०२१

दुर्मिळ आजारांच्या कठीण आव्हानात सर्वसमावेशक आणि स्वस्त उपचार कळीचे ठरतात. दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरणाला केंद्राने नुकतीच मान्यता दिली. या निमित्ताने पीकेयू या दुर्मिळ आजारावर परिणामकारक उपचार शोधणार्‍या अमेरिकी डॉक्टरची आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून लढणार्‍या भारतातल्या दोन लढवय्यांची ही गोष्ट.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627432734.png [postimage] => upload_post-1627432734.png [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 28 Jul 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, आरोग्य, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1012] => Array ( [PostID] => 23053 [post_title] => ‘रात्र काळी....’ : एक अप्रकाशित प्रकरण [post_content] => [post_excerpt] => दाजी केविलवाण्या नजेरनं अच्युतच्या लाकडी पायांकडे पाहत राहिला. एखादा खडकच लाकडी पाय लावून खुर्चीवर बसलाय की काय असंच वाटू लागलं दाजीला. [post_shortcontent] =>

दाजी शहारल्यासारखा झाला. कित्येक नखं बाहेर काढून ओरखडे काढणाऱ्या श्वापदासमोर बसल्याचा त्याला याही वेळी भास झाला. समोरचा मोठाथोरला आरसा एकदा तडकलेला होता, कडेच्या भिंगाचा एक तुकडा मागं एकदा निखळून पडला होता, लक्ष्मी पिसाळली होती तेव्हा. लक्ष्मी दाजीला मिठीतून सोडायला तयार नव्हती. दाजीचा जीव कासावीस झाला होता. रक्ताचं पांघरूण ओढून त्याचे प्राण छपायला पाहत होते, पण रक्ताला रक्ताचाच विळखा पडला होता. जिवाचा कोंडमारा झाला होता. दाजीनं मग सर्व शक्तीसह लक्ष्मीला उडवून लावलं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625489079.jpg [postimage] => upload_post-1625489079.jpg [userfirstname] => Chitaman Trambak [userlastname] => Khanolkar [post_date] => 28 Jul 2021 [post_author] => 3451 [display_name] => चिंतामणी त्र्यंबक खानोलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1013] => Array ( [PostID] => 22764 [post_title] => भीतीदायक स्वप्ने कारणे व उपाय [post_content] => [post_excerpt] => मनात असलेला अपराधीपणाचा भाव, भीती, असुरक्षिततेची भावना झोपेत स्वप्नांच्या माध्यमातून प्रकट होतात. [post_shortcontent] =>

रोज दिसणारी सर्व स्वप्ने आपल्याला आठवत नाहीत, पण भीतीदायक स्वप्ने मात्र आपण विसरू शकत नाही. या स्वप्नामुळे दचकून जाग येते, छातीत धडधडू लागते. घाम फुटतो. अशा स्वप्नांचे प्रमाण मुलांमध्ये जास्त असते. २० ते ३०% मुलांना अशी स्वप्ने पडतात. मोठ्या माणसांमध्ये हे प्रमाण ५ ते ८% असते. मात्र एखाद्या संकटात, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या माणसांमध्ये हेच प्रमाण २५ ते ३५% असते. अशा स्वप्नांमध्ये स्वतःचा किंवा प्रिय नातेवाईक, मित्र यांचा मृत्यू, अपघात, दंगली, महापूर यांची दृश्ये दिसतात. भूकंप होतो आहे किंवा प्रलंयकारी प्रचंड लाटा येत आहेत अशी स्वप्ने दिसल्याने खडबडून जाग येते. अशी स्वप्ने पुन्हापुन्हा दिसतात, त्यामुळे झोपण्याचीच भीती वाटते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129982.jpg [postimage] => upload_post-1620129982.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1014] => Array ( [PostID] => 10699 [post_title] => डॉ. अबन मिस्त्री : पहिल्या महिला तबलावादक [post_content] => [post_excerpt] => त्या काळी केवळ पुरुष गायकच नव्हे, तर गायिकासुद्धा त्यांना तबल्याच्या साथीसाठी घ्यायला नकार द्यायच्या. [post_shortcontent] =>

जगातल्या पहिल्या महिला तबलावादक ठरलेल्या डॉ. अबन मिस्त्री यांचा जन्म सहा मे १९४०. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी प्रथम मेहरू वर्किंगबॉक्सवाला यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पंडित लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे त्या गाण्याचं शिक्षण घ्यायला लागल्या. तबलावादनातलं वेगळेपण व तालातल्या नादमाधुर्यानं १७व्या वर्षी त्यांना आकर्षित केलं आणि त्या तबलावादनाकडे वळल्या. पंडित केकी जिजीना आणि तबलानवाज़ उस्ताद आमीर हुसेन खाँ या दिग्गजांकडे त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतलं. दिल्ली, फारुखाबाद, अझर्दाबाद आणि बनारस या तबल्यातील चारही घराण्यांचं प्रशिक्षण घेऊन, त्यातून त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली घडवली. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/t.jpg [postimage] => /2019/05/t.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 2249 [display_name] => प्रसाद जोग [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,प्रसाद जोग [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1015] => Array ( [PostID] => 22524 [post_title] => ऑर्वेल आणि गोलान्झ [post_content] => [post_excerpt] => ललित, दिवाळी अंक २०२० - जॉर्ज ऑर्वेल हे एरिक ब्लेअर याने त्याच्या या पहिल्या पुस्तकासाठी घेतलेलं टोपणनाव होतं. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

‘डाउन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन’ हे जॉर्ज ऑर्वेलचं पहिलं प्रकाशित पुस्तक. ते 9 जानेवारी 1933 रोजी लंडनमधल्या ‘व्हिक्टर गोलान्झ लिमिटेड’ या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रसिद्ध झालं. ऑर्वेल त्या वेळी 29 वर्षांचा होता. त्यानंतर 46व्या वर्षी झालेल्या त्याच्या निधनापर्यंत त्याची आणखी तेरा पुस्तकं प्रसिद्ध झाली. या एकूण चौदा पुस्तकांतली सात पुस्तकं याच गोलान्झ प्रकाशनसंस्थेकडून आली. या पुस्तकांच्या प्रकाशनाचा इतिहास आणि ऑर्वेलचं त्या काळातलं जगणं यांविषयीची रोचक माहिती त्याच्या पत्रांतून आणि चरित्रांतून वाचायला मिळते.

जॉर्ज ऑर्वेल हे एरिक ब्लेअर याने त्याच्या या पहिल्या पुस्तकासाठी घेतलेलं टोपणनाव होतं. सहाच वर्षांपूर्वी ब्लेअरने आपल्या इंडियन इंपिरियल सर्व्हिसच्या बर्मा विभागातल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. बर्मातल्या पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात ब्रिटिश वसाहतवाद आणि त्यांचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार या दोन्ही गोष्टींविषयी त्याच्या मनात तीव्र तिरस्कार निर्माण झाला होता. अशा चाकरीत पाच वर्षं काढल्याचा जणू पश्चात्ताप म्हणून घरी परत आल्यावर काही काळ त्याने सामाजिक दृष्ट्या तळाशी असलेल्या लंडनमधल्या भटक्यांसोबत, त्यांच्यातला एक होऊन काढला. दोन वर्षं तो पॅरिसमधल्या कष्टकर्‍यांच्या वस्तीत जाऊन राहिला. तिथे एका उंची हॉटेलच्या किचनमध्ये त्याने डिश-वॉशिंगसहित हरकाम्या म्हणून काम केलं. या सर्व अनुभवांवरचं त्याचं लेखन जोनाथन केप आणि फेबर अँड फेबर या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थांनी नाकारलं, तेव्हा निराश झालेल्या ब्लेअरने ते मेबल फिअर्झ या त्याच्या लंडनमध्ये राहणार्‍या मैत्रिणीकडे नष्ट करायला पाठवलं. तिने ते लिओनार्ड मूर नावाच्या तिच्या ओळखीच्या एका साहित्यिक एजंटकडे पाठवलं आणि मूरने ब्लेअरला व्हिक्टर गोलान्झ हा प्रकाशक मिळवून दिला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627354267.png [postimage] => upload_post-1627354267.png [userfirstname] => Jayprakash [userlastname] => Sawant [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 5968 [display_name] => जयप्रकाश सावंत [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1016] => Array ( [PostID] => 20209 [post_title] => मी लेखक कसा झालो [post_content] => [post_excerpt] => माझ्या लेखनाच्या मुळाशी जर काही असेल तर हे वाचनाचं वेड. हे वेड ज्याक्षणी संपेल त्याक्षणी माझ्यातला लेखकही अस्तंगत होईल असं मला वाटतं. [post_shortcontent] =>

अंक : ललित, ऑक्टोबर १९७३ लेखाबद्दल थोडेसे: लेखक लिहितो तेंव्हा त्याच्या लेखनामागे केवळ त्याला मिळालेले सृजनाचे वरदान असते का? अर्थातच नाही. कारण लेखक होणे ही फार पुढली गोष्ट झाली, लेखक आधी घडत असतो आणि आपण घडतो आहोत याचा त्याला स्वतःला आणि त्याच्या परिघातील इतर लोकांनाही पत्ता नसतो. या घडण्यातूनच मग तो अचानक कधीतरी प्रकटतो. आधी स्वतःसमोर मग लोकांसमोर. तर गंगाधर गाडगीळांनी  (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८)  त्यांच्या अशाच घडण्याची आणि प्रकट होण्याची त्यांची बहारदार गोष्ट या लेखात सांगितली आहे. लक्ष्मी आणि सरस्वती सुखानं  एकत्र नांदावी, तसे अर्थशास्त्र आणि ललित साहित्य हे दोन गुण गाडगीळांच्या ठायी होते. अर्थशास्त्रात आवश्यक असलेली 'हा सूर्य, हा जयद्रथ'  वृत्ती त्यांनी ललित लेखनात येऊ दिली नाही आणि साहित्यातील हळवेपणाचा स्पर्श कधी आर्थिक विषयावरील लेखनाला येऊ दिला नाही. लेखक म्हणून गाडगीळांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णन,  विनोदी साहित्य, बालसाहित्य असे नाना प्रकार हाताळले, परंतु नवकथांचे आणि मराठी साहित्यातील नवतेच्या एका प्रवाहाचे श्रेय त्यांना प्रामुख्याने दिले जाते .कडू आणि गोड ,  तलावातील चांदणे  इत्यादी  कथासंग्रह. लिलीचे फूल ही कादंबरी,दुर्दम्य ही लोकमान्य टिळकांवरील कादंबरी, मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र आणि बंडू ही खुमासदार व्यक्तिरेखा अशा विपुल साहित्यातून गाडगीळ आपल्याला भेटत आले आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/06/gadgil.jpg [postimage] => /2020/06/gadgil.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 5311 [display_name] => गंगाधर गाडगीळ [Post_Tags] => ललित,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1017] => Array ( [PostID] => 22786 [post_title] => आपणही यात [post_content] => [post_excerpt] => सानिया यांची प्रगल्भ दीर्घकथा, स्त्री-पुरूष संबंधांची परिभाषा वेगवेगळ्या कोनांतून मांडत, तपासत 'मी टू' चळवळीची आठवण जागवत ठेवते. [post_shortcontent] =>

मिहीरने तिकिटे काढली तेव्हा नक्की किती वर्षांनी घरी जातोय याचा फारसा विचार मनात नव्हता. खूप काळानंतर जातोय एवढाच होता. पण घरी कळवल्यावर मालिनी लगेच म्हणाली, की 'सात वर्षानी येणार तू.' तर मिहीर गप्प झाला. वर्षांचा उल्लेख म्हणजे जणू सगळा दोष आहे त्याचाच. तो दुर्लक्षून मग थोड्या वेळाने म्हणाला की, ‘ती दोघे मिळून येणार आहेत. तो आणि त्याची मैत्रीण सुझन.' तर लगेच मालिनी उद्गारली, 'हो की काय!' स्वरात शंका. मिहीर थोडा वैतागला तेव्हा. याचा अर्थ काय समजायचा? नको आहे का त्यांना घरी यायला? मैत्रीण बरोबर आहे म्हणून? पण मुद्दा तोच तर आहे की सुझनला घर पाहायचे आहे, शहर पाहायचे आहे. म्हणून तर ती येणार आहे.

प्रवासाला जाण्याची तयारी करायला लागल्यावर सुझनने विचारले, “मोसम कसा असेल तिथे?”

मिहीर म्हणाला, “ऑगस्ट आहे, पाऊस असणार.”

"पाऊस?" सुदान कपड्याची घडी घालता घालता थांबली. "कठीण आहे मग.”

मिहीर म्हणाला. "आईबाबा घ्यायला येतील. काहीच कठीण नाही."

सुझनने हातातले कपडे खाली ठेवले आणि मिहीरच्या शेजारी बसून त्याच्या केसांतून हात फिरवून ते विस्कटून टाकले. हसत म्हणाली, "तो प्रश्न आहे का? मला वाटलं, आपण टॅक्सी घेणार.”

मिहीर मग अस्वस्थ बसून राहिला. आता कळलेले की सात वर्षांनी तो घरी जाणार होता. सुझन बरोबर असणार होती. ऑगस्टशिवाय पर्याय नव्हता. पाऊस असणारच. शिवाय नेमानुसार एक दिवस तर धो धो पडणार. सगळीकडे पाणीच पाणी तुंबणार. शहर ठप्प होऊन जाणार. बाहेर पडता येणार नाही. घरातच थांबावे लागणार. सगळ्यांनाच. मग काय आणि कशावर बोलणार?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627348961.png [postimage] => upload_post-1627348961.png [userfirstname] => saniya [userlastname] => [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 6126 [display_name] => सानिया [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1018] => Array ( [PostID] => 23037 [post_title] => निसर्गातले नकलाकार [post_content] => [post_excerpt] => आता फुलपाखराने म्हणजे एका कीटकाने झाडाच्या वाळक्या पानाची नक्कल केल्यावर वनस्पतींच्या जगातले भिडू थोडेच मागे राहतील. वनस्पती आणि कीटक यांच्यातलं नातं त्यांच्या निर्मितीपासून चालत आलेलं आहे. फुलं येणाऱ्या वनस्पती या पृथ्वीवर उदयाला आल्या, तेव्हाच कीटकही अवतरले. [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं सदर-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625235832.jpg [postimage] => upload_post-1625235832.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 27 Jul 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1019] => Array ( [PostID] => 23110 [post_title] => भाषेचे राजकारण आणि प्रबंधलेखन (भाग १९) [post_content] => [post_excerpt] => काही प्राध्यापक मंडळी 'कोणत्या विषयात पीएच.डी. लवकर मिळेल' याचा विचार करून विषय निवडतात. [post_shortcontent] =>

“आज देशभरात कुठेही तुम्हांला संशोधनासाठी मोठा निधी हवा असेल, प्रकल्पवृत्ती हवी असेल; तर तुमचं संशोधन किंवा तत्सम लिखाण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध व्हावं लागतं. त्यामुळे अभ्यासकांचं महत्त्वाचं लेखन इंग्रजी भाषेतून होतं. भारतीय भाषांमध्ये सहकारी अभ्यासकांनी मूल्यमापन केलेली (peer reviewed) नियतकालिकं एक तर नसतातच किंवा असली तरी खूप कमी असतात. इंग्रजीतल्या नियतकालिकांचा दर्जा संशयातीत असतो असं नाही; पण भारतीय भाषांमधल्या नियतकालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण अनेकदा सदोष असतो. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये दर्जेदार लेखन केलं जात नाही.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून भाषा अभ्यासक म्हणून प्रबंधलेखन पद्धतीवर विचार मांडत आहेत -
‘जागतिकीकरणानंतरचे महाराष्ट्रातील भाषेचे राजकारण’ या विषयावर मी पीएच.डी.साठी  संशोधन केलं. खरं तर हा माझ्या विषयाच्या शीर्षकाचा अनुवाद आहे. विद्यापीठाला सादर केलेल्या माझ्या प्रबंधाचं  नाव Post Globalisation Politics Of Language in Maharashtra असं आहे. मी रुढार्थाने अभ्यासक असलेला माणूस नाही, मी कार्यकर्ता अभ्यासक आहे. त्यामुळे जशा काही स्वयंसेवी संस्था 'कोणत्या विषयावर निधी मिळतो' याचा विचार करून आपल्या आस्थेचे विषय बदलतात, तसे काही प्राध्यापक मंडळी 'कोणत्या विषयात पीएच.डी. लवकर मिळेल' याचा विचार करून विषय निवडतात. तसं मला करता आलं नाही आणि येत नाही. मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता होतो आणि आहे. त्यामुळे माझं संशोधन हे माझ्या कामाचा विस्तार आहे, असं मला तेव्हाही वाटलं होतं आणि आजही वाटतं. पण, तुम्ही कार्यकर्ते असाल तर तुमची एखाद्या विषयात गुंतवणूक असते; त्यामुळे तुम्ही त्या विषयाकडे तटस्थपणे पाहू शकालच असं नाही. त्यातही भाषेचा विषय अधिक संवेदनशील, त्यामुळे माझ्या मार्गदर्शिका(गाईड) मला सतत सांगत राहिल्या की, मी माझ्या संशोधन विषयाकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. एका अर्थी त्यांचं म्हणणं योग्यच होतं; पण फक्त गुंतलो आहे म्हणून एखादा विषय बरोबर वाटतो असं नव्हे; तर काही वेळा एखादा विषय बरोबर वाटतो म्हणूनही आपण त्यात गुंततो. माझ्या संशोधन विषयाचंही तसंच झालं होतं. त्यामुळे संशोधन चालू असताना आपण मराठी भाषेबद्दल असलेलं हे संशोधन इंग्रजीतून का करावं, असा नैतिक पेच मला पडला. तो इतका तीव्र झाला की 'मी मराठीतून हे संशोधन करू इच्छितो' असं मी माझ्या गाईडना कळवलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627286209.jpg [postimage] => upload_post-1627286209.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 26 Jul 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => प्रबंधलेखन, मराठी भाषा, भाषाविचार, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1020] => Array ( [PostID] => 22925 [post_title] => बी मार्टमधली बाई [post_content] => [post_excerpt] => मीतापुढे काहीही सुरक्षित नाही? एवढी पॉवर आहे तिच्या हातात? [post_shortcontent] =>

बी-मार्टच्या चेकआऊटला उभी होते. आधीची बाई पैसे भरत होती. गोरापान नितळ लख्ख रंग, चंदेरी मऊशार केस एका लिपमध्ये अडकवलेले, बारीक नाक, शिडशिडीत बांधा. साठीपलीकडच्या अनेक बाया दिसतात तशी खुटखुटीत. क्रेडिट कार्डचा पिन भरायला ती वाकली तसं माझंही तिकडे आपसूकच लक्ष गेलं. तीन-एक-चार-दोन... तिने पिन टाकला तसा माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ही बाई पिन म्हणून पायची किंमत टाकतेय? कमाल आहे! 

खरेदी पिशव्यांमध्ये भरून बाहेर आले, तर ही एका बाइकला रेलून फोनवर बोलतेय, गोड आवाजात. ‘रुमिणीला म्हणावं, बाबुल येणार आहे तर दोन पोळ्या जास्त कर.’ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627122513.png [postimage] => upload_post-1627122513.png [userfirstname] => Meghashri [userlastname] => Dalvi [post_date] => 25 Jul 2021 [post_author] => 6064 [display_name] => मेघश्री दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1021] => Array ( [PostID] => 10577 [post_title] => नाही [post_content] => [post_excerpt] => भारतीय लोकांना मात्र कुणाला "नाही" म्हणायला हिंमतच होत नाही, मग ती गोष्ट कामाची असो, प्रेमाची असो, बोलण्याची असो किंवा पैशाची असो. [post_shortcontent] =>

१) मी तुला फोन लावायचा खूप प्रयत्न केला नाही पण लागतच नव्हता. नेटवर्क इश्यू असणार नक्की. (समोरच्या माणसाला साऱ्या जगाचे फोन येत असतात आणि missed call alert मध्ये याचं नावही नसतं) २) मी तुला फोन लावत होतो पण तुझा फोन बिझी होता सारखा. (समोरचा माणूस call waiting सुविधा वापरतो हे माहीत नसतं यांना) ३) तुला Whatsapp मेसेज पाठवले होते, पण तुला मिळाले कसे नाहीत? माझ्याकडून तर send झाले होते!(यांना वाटतं की Whatsapp मध्ये सर्व्हरवर आलेला मेसेज हरवू शकतो किंवा पुढचा माणूस मूर्ख आहे) ४) मी तुला FB/Whatsapp मेसेंजरला ब्लॉक केलं नाहीये. काहीतरी तांत्रिक कारण असेल. (समोरच्या माणसाला you can't reply to this conversation असं FB/Whatsapp इमानेइतबारे दाखवत असतं जेव्हा कुणी ब्लॉक करत) 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/permission-to-say-no-featured.png [postimage] => /2019/05/permission-to-say-no-featured.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Jul 2021 [post_author] => 2237 [display_name] => विनय काटे [Post_Tags] => सोशल मिडीया, विनय काटे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1022] => Array ( [PostID] => 22782 [post_title] => चित्रकलेतील ध्यासपर्व—अमृता शेरगिल [post_content] => [post_excerpt] => अमृता शेरगिल या संवेदनशील चित्रकर्तीचे मुखपृष्ठ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या वर्षी मौजसाठी निवडले आहे. [post_shortcontent] =>

भारतीय चित्रकलेच्या क्षितिजावर कायम अग्रेसर राहिलेली आणि कलेइतकेच लोभस रूप लाभलेली स्त्री-चित्रकार म्हणजे अमृता शेरगिल, तिचे वडील उमरावसिंग मजिथिया, पर्शियन आणि संस्कृत भाषांचे विद्वान होते आणि तिची हंगेरीयन आई मेरी अन्तोनेत्ति गायिका होती. त्यांच्या पोटी बुडापेस्ट (हंगेरी) येथे जन्माला आलेली अत्यंत देखणी, आक्रमक स्वभावाची मुलगी—जी त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय होती. भविष्यात चित्रकला क्षेत्रातील अजोड चित्रकर्ती म्हणून नावारूपाला येणार असल्याची चिन्हे तिच्या उत्स्फूर्त आणि सहज स्वभावी चित्रांतून जाणकारांना दिसत होती. त्यांच्यासाठी ती जणू जन्मतःच कलात्मक अभिव्यक्तीची उपजत नितान्त जाणीव लाभलेली कर्मयोगिणी होती. अशी ही अमरत्व लाभलेली गोंडस मुलगी तिच्या माता-पित्याना प्राणांहून प्रिय होती आणि म्हणूनच त्यांनी तिला तिच्या कला-कार्यात खूप प्रोत्साहन दिले. किंबहुना म्हणूनच त्यांनी तिचे नाव 'अमृता' ठेवले असावे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627121607.png [postimage] => upload_post-1627121607.png [userfirstname] => Prabhakar [userlastname] => [post_date] => 25 Jul 2021 [post_author] => 6123 [display_name] => प्रभाकर कोलते [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1023] => Array ( [PostID] => 10502 [post_title] => जपानी माणूस जेव्हा मराठी बोलतो [post_content] => [post_excerpt] => पुणे - सातारा रस्त्यावर सगळीकडे " अख्खा मसूर " च्या पाट्या लागलेल्या असतात . खरंच कोणी ते खातं का ?  [post_shortcontent] =>

पुणे तिथे ...... " पुण्यात यावेळी मतदान कमी का झालं ? " हा प्रश्न कानी पडला आणि मी चमकून वळून पाहिलं . कारण हा प्रश्न विचारला जाण्याची जागा होती ....चेन्नई . चेन्नई किंवा मद्रासला हिंदी सुद्धा कमी ऐकू येते ...तिथे चक्क मराठी .... आणि हा प्रश्न विचारणारा होता ...एक जपानी माणूस . होय ....जपानी . तो केवळ मराठीत प्रश्न विचारत होता इतकेच नाही ....तर त्याचे मराठी उच्चार सुद्धा अतिशय व्यवस्थित होते . होय ....जपानी माणूस . झालं असं .... मी गेले दोन दिवस ऑफीस टूर मुळे चेन्नईला आहे . आज सकाळी नाश्त्याच्या ( ब्रेकफास्ट ) वेळी माझ्या शेजारच्या टेबलावर ६ - ७ जणांचा एक ग्रूप बसला होता . त्यात काही जपानी व्यक्ति होत्या . ते सगळे एका वाहन - उद्योगाशी संबंधित कंपनीच्या विविध विभागातील , विविध शहरातील आधिकारी होते . त्यापैकी बहुतेकजण एकमेकांना प्रथमच भेटत असावेत . 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/may-essay.png [postimage] => /2019/05/may-essay.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jul 2021 [post_author] => 2205 [display_name] => चन्द्रशेखर टिळक [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,चन्द्रशेखर टिळक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1024] => Array ( [PostID] => 22781 [post_title] => आबा [post_content] => [post_excerpt] => हरी नरके या ज्येष्ठ विचारवंताने आपल्या वडीलभावाच्या आयुष्याची अस्वस्थ चित्तरकथा रेखाटली आहे. जी मनभर कारुण्य निर्माण करते. [post_shortcontent] =>

आबाला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं होतं. त्याच्या तल्लख आणि दणकट स्मरणशक्तीचं मला कायम अप्रूप वाटायचं. घरच्या गरिबीमुळे आईवडिलांनी त्याला शाळेत घातलं नव्हतं. संपूर्ण निरक्षर असला तरीही त्याला शेकडो कविता पाठ होत्या. तो एकपाठीच होता. एकदा ऐकलेलं काहीही त्याच्या कायम लक्षात राहायचं. भजनं, गौळणी, पोवाडे, भलरीगीतं, म्हणी, सिनेमा-तमाशातली गाणी, धनगरी सुंबराण गीतं यांचा भलामोठा खजिना त्याच्याकडे होता. या मुबलक खजिन्यामुळे अंताक्षरीमध्ये तो कधीच हरायचा नाही. तो एकटा विरुद्ध समोर पाच जण असले तरीही तोच जिंकायचा. उन्हाळाच्या सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जायचो. तेव्हा मीही आबाबरोबर गुरं वळायला जायचो. आबा मामांकडे राखुळीचं काम करायचा. तसं ते अतिशय कटकटीचं काम होतं. चुकून जरी एखादी शेळी किंवा मेंढी कुणाच्या पिकात शिरली तर तो शेतकरी शिव्या देत यायचा. ‘तुझं लक्ष कुठं असतंय' म्हणून आबाला थेट रट्टे द्यायचा. काही काही जण तर इतके खडूस असायचे की ते जनावरं कोंडवाड्यात घालायचे. ती कोंडवाड्यातून सोडवून आणणं हे मोठं तापदायक आणि खर्चाचं काम असायचं. त्यामुळे जनावरांकडे सतत लक्ष द्यायला लागायचं. मी शाळेत शिकतोय याचं आबाला गाडीभर कौतुक असायचं. “हा छोटा पाहुणा कोणाय?" असं त्याला कुणीही विचारलं की, ‘'हा माझा धाकटा भाव हाये, पुण्याला अस्तोय. साळंत जातास्तोय, लई हुश्शार हाये, एकदा बी नापास झाला नाय, उलटा न्येह्मी पयला लंबर येतोया त्याचा. आता साळंला सुट्ट्या लागल्यात म्हणूनशानं इकडं आलाय," असं आबा अतिशय अभिमानाने सांगायचा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1627053459.png [postimage] => upload_post-1627053459.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jul 2021 [post_author] => 131 [display_name] => हरी नरके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1025] => Array ( [PostID] => 22949 [post_title] => लोकहितवादी [post_content] => [post_excerpt] => भिक्षुकांच्या चौपद्र्या फुगविण्याऐवजी वृत्तपत्रे, छापखाने, ग्रंथसंग्रहालये, नव्या आधुनिक विद्या शिकविणाऱ्या शाळा स्थापन करण्यासाठी आपले द्रव्य उदार धनिकांनी वेचावे. [post_shortcontent] =>

अंकः महाराष्ट्राचे थोर पुरुष - लोकहितवादी , वर्ष १९४९

इंग्रजांहून हिंदी माणसे बुद्धीने वरचढ असूनही त्यांना आज परवशतेचे लज्जास्पद दैन्य भोगावे लागत आहे याचे कारण त्यांच्या निस्सीम अज्ञानाशिवाय, आळसाशिवाय दुसरे नाही. हिंदुस्थानात जेव्हा ज्ञान होते तेव्हा स्वराज्य होते, ऐश्र्वर्य होते, परंतु अलीकडच्या दोन हजार वर्षांत ज्ञानाचे संवर्धन थांबले. पुराणांतील जातिभेद, व्रतवैकल्यांचा पुंडावा या विषयींची आवड लोकांत बळावून जगात काय चालले आहे,  जगाच्या चढाओढीत आपले स्थान आणि कर्तव्य कोणते, यासंबंधाचा चौकसपणा ठार झाला. काल मुसलमानांनी देश काबीज केला, तुडवला; आज इंग्रज छातीवर चढून बसले, तरी लोकांना त्याचा विषाद नाही, उद्वेग नाही. असल्या सहनशील चेचाड वृत्तीमुळे स्वराज्य, स्वातंत्र्य ही साफ बुडाली व पारतंत्र्याचे दैन्य बोकांडीस बसले अशा अर्थाची मते लोकहितवादींच्या अनेक लेखांतून पसरलेली आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623072984.jpg [postimage] => upload_post-1623072984.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jul 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1026] => Array ( [PostID] => 22522 [post_title] => मिथकं सत्यात आणू पाहणारी साहित्यिक - ओल्गा टोकरझुक [post_content] => [post_excerpt] => ललित, दिवाळी अंक २०२०- माणसाने सत्यापासून, वास्तवापासून दूर जाण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी एकप्रकारचा पडदा बनवला आहे. सत्यापासून आपला बचाव करण्याकरिता नि आपल्याभोवती काय चाललंय हे कळूनच न घ्यायचा यत्न असतो. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

2018 साल हे नोबेल अकादमीसाठी नामुष्कीचे होते. निवडसमितीतील सदस्यांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या फैरी झडू लागल्या. ‘मी टू’ ही मोहीम जोरात होती. नोबेल अकादमीच्या सदस्यांना डच्चू द्यावा लागला. वास्तविक हे सदस्य आजन्म सभासद असतात पण त्या अभूतपूर्व बदनामीमुळे त्यांना काढून टाकले गेले आणि त्यावर्षीचा पारितोषिकाचा समारंभ रद्द केला गेला. पण त्यावर्षीचे विजेते आणि २०१९चे विजेते मिळून पारितोषिके जाहीर झाली. त्यात २०१८ ची साहित्य पारितोषिकाची मानकरी होती पोलंडची ओल्गा टोकरझुक. एका मध्यमवर्गीय शिक्षक मात्यापित्यांची ही कन्या. तिचा जन्म २ जानेवारी १९६२ला कलेचॉव्ह, पोलंड येथे झाला. वडील शाळेत शिकवत तसेच वाचनालय प्रमुख म्हणूनही काम पाहत असत. बालपणीच ओल्गाला वाचनाची आवड लागली. झपाटल्यासारखी ती वाचत बसे. तिला खास करून मिथक कथांचे आकर्षण होते. त्याचाच वापर तिने मानवी वर्तणुकीचा अभ्यास मांडताना केलाय. मानसशास्त्र विषय घेऊन तिने वॉर्सा विद्यापीठातून पदवी घेतली. वयाच्या २३व्या वर्षी तिने रोमन ङ्गिनगासशी विवाह केला पण तो फार काळ टिकला नाही. त्याच्यापासून तिला एक मुलगा आहे, झिबिग्न्यू. आता तिने दुसरा विवाह झॅगोझ झायगॅडिओशी केलाय नि ते दोघे पोलंडमध्ये एका छोट्याशा खेड्यात राहतात. पोलंड येथील राजकीय स्थितीबद्दल, बदलाच्या दिशेने सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग आपल्या लेखनातून ती दाखवत असते. आपल्या देशातील समृद्ध पुरातन संस्कृती, वाङ्मय, परंपरा, मिथकं यांचा वारसा ती लोकांसमोर ठेवते. तिच्या मते युरोपातील ह्या प्रदेशाबद्दल इतर युरोपियनांना नीट पुरेशी माहिती नाहीय.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626967727.png [postimage] => upload_post-1626967727.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 5727 [display_name] => संजीवनी खेर [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1027] => Array ( [PostID] => 22763 [post_title] => स्वप्नांबद्दलचे सत्य [post_content] => [post_excerpt] => मोठ्या माणसाला आठ तासांच्या झोपेत साधारण शंभर मिनिटे स्वप्ने दिसतात. [post_shortcontent] =>

सर्वच माणसांना झोपेत स्वप्ने पडतात. परतु काही जणांना ती आठवत नाहीत. त्यामुळे आपल्याला स्वप्ने पडत नाहीत असे त्यांना वाटते. डोळ्यांची वेगाने हालचाल । होणाऱ्या झोपेत (REM) स्वप्ने दिसत असतात. त्याचवेळी जाग आली तर ती आठवतात. REM नंतर गाढ झोपेची अवस्था येत असते. स्वप्ने पडून गेल्यानंतर ही झोपेची अवस्था सलग, मध्ये जाग न येता सुरू झाली तर स्वप्ने आठवत नाहीत. झोपेच्या शेवटच्या काळात स्वप्ने पडणारी अवस्था अधिक काळ असते. त्यामुळे पहाटेची स्वप्ने बऱ्याचदा लक्षात राहतात. मोठ्या माणसाला आठ तासांच्या झोपल साधारण शंभर मिनिटे स्वप्ने दिसतात. लहान मुलांची झोप जास्त त्यामुळे स्वप्नांचा वेळही जास्त असतो. नवजात बालके अठरा ते वीस तास झोप घेतात त्यातील आठ तास स्वप्ने अनुभवत असतात. ही स्वप्नाची अवस्था मेंदूच्या जडणघडणीसाठी व आरोग्यासाठी अत्यावश्यक असते.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620130863.jpg [postimage] => upload_post-1620130863.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1028] => Array ( [PostID] => 23075 [post_title] => अनाथांचा बाप शंकरबाबा पापळकर [post_content] => [post_excerpt] => ‘शंकर, तू या अनाथांचा नाथ झालं पाहिजेस’ असं गाडगेबाबांनीच त्यांना सांगितलं. ते त्यांच्या मनात कायमचं रुजून राहिलं. [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव, जुलै २०२१

शंकरबाबा पापळकरसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनाथांचा नाथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शंकरबाबा पापळकर यांना नुकतीच डी.लिट. देऊन सन्मानित करण्यात आलं. शंकरबाबांच्या कार्याचा हा परिचय.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626967300.png [postimage] => upload_post-1626967300.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 3369 [display_name] => नरेंद्र लांजेवार [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, व्यक्ती विशेष, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1029] => Array ( [PostID] => 23074 [post_title] => कोरोना विषाणू कोडं उगमाचं! [post_content] => [post_excerpt] => कुठलेही ठोस पुरावे नसतानाही सार्स-कोव्ह २ चा उगम नैसर्गिकच आहे ही शक्यता वर्ष-सव्वा वर्ष रेटली गेली. यात प्रामुख्याने अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा पुढाकार होता. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जुलै २०२१

सार्स-कोव्ह २, म्हणजेच कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, तो नैसर्गिकरीत्या तयार झाला, प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली की तो मुद्दाम बनवला गेला यावर जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या सिद्धांतांचे आधार काय आहेत आणि ही चर्चा सध्या कुठवर येऊन ठेपली आहे याचा वेध.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626785531.png [postimage] => upload_post-1626785531.png [userfirstname] => Aarti [userlastname] => Halbe [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 6117 [display_name] => आरती हळबे [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, आरोग्य [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1030] => Array ( [PostID] => 9807 [post_title] => चवदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास [post_content] => [post_excerpt] => खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवुन ठेवलेले सत्य, एक असे सत्य जे माहित असणारा माणुसही स्वतःच स्वतः आठवू इच्छीत नाही [post_shortcontent] =>

समाजातल्या वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला वर्चस्वात ठेवण्यासाठी त्यांच्या अन्न आणि पाणी ह्या दोन जिवनावश्यक घटकांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उदाहरणांनी अवघा मानव इतिहास बरबटलेला आहे. ह्या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास खालच्या वर्गाच्या जगण्यासाठीच्या हतबलतेचा वापर करुन मोठमोठी साम्राज्ये निर्माण करता आली. कधीकाळच्या ह्या उत्तुंग साम्राज्यांच्या खाणाखुणा मागे राहिलेल्या त्यांच्या बांधकामात दिसुन येतात, त्या बांधकामाच्या तळाशी असलेले शोषितांचे अश्रु वा त्यांचा हिशेब कुणाच्या खिजगणतीतही नसतो. खिज गणती म्हणजे अशी गणती जी सार्वजनिक केली जात नाही कारण मग तिच्यावर टॅक्स बसतो, इतरांना आपल्याकडे असलेल्या वास्तव मालमत्तेबद्दल कळते. खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवुन ठेवलेले सत्य, एक असे सत्य जे माहित असणारा माणुसही स्वतःच स्वतः आठवु इच्छीत नाही कारण स्वतःपुरते आठवले तरी तो कुठेतरी ते बोलुन बसेल आणि त्यातुन मग पुढे त्याला समस्या निर्माण होईल. महाड गावाजवळून सावित्री नदी वहाते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/03/images-1-2.jpg [postimage] => /2019/03/images-1-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 2093 [display_name] => राहुल बनसोडे [Post_Tags] => सोशल मिडीया,अवांतर,राहुल बनसोडे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1031] => Array ( [PostID] => 23036 [post_title] => गुप्त संदेश [post_content] => [post_excerpt] => तुमच्या वाटीत पांढरी शाई नव्हती तर ते दूध होतं. हो की नाही?” “शाबास अन्वू. काडी दुधात बुडवून कागदावर मजकूर लिहायचा. तो वाळू द्यायचा. मग तो जवळजवळ दिसेनासा होईल, हे तू पाहिलंच आहेस. आता कागदाला खालून उष्णता दिल्याने दुधामधील सेंद्रिय पदार्थ जळतात. सेंद्रिय पदार्थांचे रेणू बाष्पाच्या रूपाने निघून जातात आणि कार्बन शिल्लक राहतो. [post_shortcontent] =>

 

‘दूध पिण्यासाठी वापरा किंवा लिहिण्यासाठी, संदेश हा जातोच.’कसा?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625235438.jpg [postimage] => upload_post-1625235438.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 23 Jul 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1032] => Array ( [PostID] => 22779 [post_title] => पश्चिमेतील स्वरपहाट [post_content] => [post_excerpt] => सतारनवाज विलायतखाँ नि त्यांचे बंधू इमरतखाँ या दोघांच्या नात्यातील हळव्या दुखऱ्या क्षणांना तरलतेने शब्दबद्ध केले आहे अंबरीश मिश्र यांनी, नमिता देवीदयाल यांच्या विलायतखाँवरील पुस्तकातील एका भागाच्या अनुवादातून. [post_shortcontent] =>

विसावं शतक उजाडलं आणि पाश्चात्त्य जगाला भारतीय संगीताची पहिल्या प्रथम ओळख झाली. ह्याचं श्रेय हजरत इनायतखाँ यांना दिलं पाहिजे. संगीत आणि सुफी तत्त्वज्ञानाचा हा गाढा अभ्यासक अमेरिकेला गेला. तिथल्या लोकांसमोर हजरतसाहेबांनी वीणा-वादन आणि गायन सादर केलं. प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता; परंतु काहीतरी नावीन्यपूर्ण ऐकायला मिळालं असं तिथल्या लोकांना वाटलं हे खरं. पुढे हजरत इनायतखाँ यांनी आपल्या मांडणीत किंचित बदल केला. झणत्काराचं (स्ट्रोक्सचं) संगीत सोडून ते गूढ ध्वनिशास्त्राकडे वळले. माणसाच्या आत आणि चहूबाजूला फिरणाऱ्या अनाहद नादावर त्यांनी लिखाण केलं. सुफी तत्त्वज्ञान आणि संगीत यांचा एकत्रितपणे विचार करून इनायतखाँ यांनी त्या काळात काही सुरेख लेख लिहिले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619691920.png [postimage] => upload_post-1619691920.png [userfirstname] => नमिता देवीदयाल [userlastname] => [post_date] => 22 Jul 2021 [post_author] => 6121 [display_name] => नमिता देवीदयाल [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1033] => Array ( [PostID] => 23100 [post_title] => बेळगावच्या ऋणातून मुक्त [post_content] => [post_excerpt] => सीमाप्रश्नाचा निर्णय लागावा म्हणून गेली १४ वर्षे आपण प्रदीर्घ लढा दिला. [post_shortcontent] =>

बेळगाववर प्रचंड प्रेम करणारे आणि बेळगावकरांचं प्रचंड प्रेम लाभलेले बॅरिस्टर नाथ पै, त्यांच्या मृत्यूआधी एक दिवस हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात बोलले होते, ते हे भाषण. संसदेच्या व्यासपीठावर सीमाप्रश्नासाठी आवाज उठवणारा प्रगल्भ वक्ता आपल्या प्रकृतीची हेळसांड न करता, तर सीमाप्रश्नाची चार पावलं वेगानं पडली असती...
मित्रांनो, मी आज तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. भावनात्मकदृष्ट्या मी बेळगावच्या प्रश्नाशी जेवढा निगडित आहे, तेवढा दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाशी नाही. बेळगावच्या मातीतच मी वाढलो. तेथील जनतेने मला पोसले, वाढवले, मोठे केले. अनेक वर्षांनंतर मी आपल्याशी बोलत आहे. आपण सीमाप्रश्नाकरता जो लढा दिला, त्याला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी तुम्ही मोठे कार्य केले आहे. एवढे एकच वर्ष तुम्हाला कसोटीचे जाणार आहे. यावेळी तुम्ही साऱ्यांनी आपापसांतील मतभेद विसरून एकदिलाने काम केले पाहिजे. बेळगावमधील ऐक्य, निश्चय, उमेद, तोल टिकून राहिला पाहिजे.
सीमेच्या प्रश्नावर सेनापती बापट यांचे उपोषण चालू होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनत चालली होती. शेवटी त्यांना रक्तस्राव होऊ लागला आणि त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी गेलो. सेनापतींच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. जवळच असलेल्या सहकाऱ्यांकडून सेनापतींनी हार मागवून घेतला आणि माझ्या गळ्यात हार घालून सेनापतींनी आशीर्वाद दिला. ते म्हणाले, “देशसेवेसाठी तुम्हांला उदंड आयुष्य लाभो!" माझ्या आयुष्यातील अत्युत्कट सुंदर असा एखादा क्षण असेल, तर तो हाच. मी ह्या सन्मानापुढे भारतरत्न, पद्मभूषण आदि पदव्या क:पदार्थ मानतो.
महाजन आयोगाला माझा विरोधच होता. तेव्हा लोकांनी मला दूषणे दिली. “नाथ, तू तरुण आहेस. तुझ्या हट्टापायी अनेकांचे प्राण धोक्यात येण्यासारखे आहेत. तू हट्ट सोडून दे. सध्या जे पदरी प्राप्त होण्यासारखे आहे, त्याचा स्वीकार करू या.” माझा विरोध होता तो महाजन आयोगाच्या बिनबुडाच्या स्थापनेसाठी! कालमर्यादा न ठेवता, प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच तत्त्वे निश्चित न करता आयोग, कमिट्या, मंडळे नेमण्याला माझा विरोध होता, आजही आहे. अशी बिनआधाराची मंडळे जनतेची फसवणूक करणारे, जनतेला अडकवून ठेवणारे सोनेरी पिंजरेच आहेत!
लोकसभा विसर्जित केव्हा करायची याची खात्री सरकारी पक्षाला होती आणि कुमुहूर्त साधून लोकसभेपुढे महाजन अहवाल आला. लोकसभेवर म्हैसुरी प्रतिनिधींचा चौफेर हल्ला चालू होता. लोकसभा आपल्याकडे वळवून घ्यावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. सुंदर नक्षीदार अशा चंदनी चकत्या वाटण्यात आल्या. खुशबूचे वातावरण होते. मी सहज म्हणालो, “सुवासिक चंदनी चकत्यांचा वास घेता-घेता महाजन अहवालाची दुर्गंधी दूर करू या."
बेळगावच्या प्रश्नावर मी अधिक लक्ष देतो, म्हणून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न होई. 'तुम्ही अखिल भारतीय नेते. तुम्ही स्थानिक प्रश्नांत गुंतू नये.' मी म्हणे, 'बेळगावच्या स्थानिक प्रश्नासाठी मी झगडत नाही, तर स्थानिक प्रश्नाच्या स्वरूपात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडत आहे.' बेळगावसाठी हौतात्म्य पत्करणे याचाच अर्थ अन्यायाविरुद्ध लढता-लढता हौतात्म्य पत्करण्यासारखे आहे. बाबू गेनू, मारुती बेन्नाळकर यांचे हौतात्म्य हे असे अखिल भारतीय स्वरूपात आहे.
महाजन अहवाल लोकसभेपुढे आला. दुपारचा एक वाजला होता. एक वाजून पाचच मिनिटांनी अहवालासंबंधी पाठवलेले दोन ठराव चर्चेसाठी घेण्याचे सभापतींनी घोषित केले. म्हैसूरच्या सदस्यांनी आकांडतांडव केले. सरकार व नाथ पै यांचे मेतकूट जमले आहे, असेही ते म्हणाले. मी त्यांना म्हणालो, “मित्रांनो, तुम्हाला लोकसभेचे कामकाज माहीत असते, तर तुम्हांलाही अशा प्रकारचे ठराव पाठवता आले असते." लोकसभेचा मुहूर्त साधावा लागतो, लोकप्रतिनिधींना सतत जागृत राहावे लागते. शरसंधान करावे लागते. खेडे, भाषा, सलगता आणि लोकेच्छा या तत्त्वांच्या आधारावर सीमाप्रश्न सोडवला जावा, असे या लोकसभेला वाटते, अशा स्वरूपाची सूचना मी लोकसभेपुढे मांडली. संघटना काँग्रेस पक्षाखेरीज अन्य साऱ्या पक्षांनी माझ्या सूचनेला अनुमती दर्शवली.
देशाची पाळणी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी बेळगावच्या फाळणीचा बेत आखला. मी कसून विरोध केला. अखेर फाळणीची योजना उडवून लावण्यात आम्ही यशस्वी झालो. पार्लमेंटरी कमिटी नेमण्याचा बूट निघाला. त्यालाही विरोध केला, कारण नव्या सापळ्यात सीमाभागातील जनता अडकू नये, असे मला वाटले.
भारताच्या स्वातंत्र्यावर आघात झाला तर तळमळणारा आणि स्वातंत्र्यरक्षणासाठी पुढे होणारा तोच मराठी माणूस होय! या पिढीचा सर्वात थोर वारसा आहे भारताचे ऐक्य राखण्याचा! या वारशाला तडे जाऊ देता कामा नयेत. कन्नड भाषा, कर्नाटक यांच्याशी आमचे भांडण नसून आमचे भांडण त्यांच्या नेत्यांशी आहे, त्यांच्या धोरणाशी आहे. माझ्याविरुद्ध कोण आहे याचा मी विचार करत नाही. माझ्या पाठीशी कोण उभे आहेत, किती उभे आहेत याचाच मी विचार करतो; तेच माझे सामर्थ्य आहे!
श्री. हळ्ळीकेरी हे विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ते एका विद्यापीठाचे उपकलगुरू आहेत. उपकुलगुरू कसा पाहिजे? सुसंस्कृत, सुविद्य, संयमी! आणि श्री हळ्ळीकेरी फुटीर भाषा काढत आहेत. ‘बेळगाव महाराष्ट्रात गेले, तर आम्ही भारतातून फुटून निघू', अशी भाषा ते करत आहेत. भारतातून फुटून निघण्याची शेख अब्दुल्ला, मिर्झाबेग ही मंडळी अशीच भाषा वापरतात. त्यांच्याचप्रमाणे हळ्ळीकेरींवर कारवाई करा; त्यांना बंदिस्त ठेवा.
सीमाप्रश्नाचा निर्णय लागावा म्हणून गेली १४ वर्षे आपण प्रदीर्घ लढा दिला. साराबंदीचाही आपण प्रयोग केला. साराबंदीचा प्रयोग सहजासहजी वापरता येत नाही. त्याला दीर्घ तयारी लागते, जनाची आणि मनाची. त्यासाठी लोकांनी प्रचंड आंदोलन खडे केले. मीही लढ्यात भाग घेतला. खेड्यात गेलो. आमची जीपच जप्त करण्यात आली. पोलिसांनी खेड्याला वेढा घातला होता. हातात संगिनी होत्या. मला पोलिसांनी अडवले. मी चौकशी केली, तर ‘वरचा हुकूम आहे' असे मला सांगण्यात आले. मी म्हणालो, “मला भारतमातेचा हुकूम आहे." पोलिसांचे नेतृत्व विदेशी पोलिस अधिकाऱ्यांकडे होते. मी म्हणालो, “लोकांना मारू नका." त्या वेळी त्याने माझ्यावर काठी उगारली. मी कोण आहे हे मी त्याला सांगितले. “मी खासदार आहे. सौजन्य दाखव. काठी काय उगारतोस?" त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आवरले. पोलिस बायकामंडळींकडून चहा-पाण्याची सोय करून घेत होते, इतके ते हीन वृत्तीचे होते. आमची भांडणे जरूर आहेत, म्हणून अधिकाऱ्यांनी भारतीयत्व विसरावयाचे? सीमाप्रश्नाबाबत झगडत असताना राष्ट्रीय दृष्टिकोन कुणीही टाकू नये. कटुता, वैरभाव नको. स्वकीयांवर पोलिस शस्त्रे उगारतात, हे स्वतंत्र भारताला शोभत नाही. लष्कर-पोलिस स्वकीयांविरुद्ध वापरण्यासाठी नसून, ते चीन-पाकिस्तान अशा आक्रमकांविरुद्ध वापरण्यासाठीच असायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत पार्लमेंटचे मत मी महाराष्ट्राच्या बाजूला वळवू शकेन, असा मला विश्वास वाटतो; कारण सीमेचा प्रश्न हा न्यायाचा आहे, नीतीचा आहे, धर्माचा आहे. अखेर न्याय-नीतीचाच जय होतो, असा इतिहासाचा दाखला आहे. दक्षिण रत्नागिरीत मला केवढाही विरोध झाला, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी विजयी होईन, अशी मला उमेद आहे. मित्रांनो, मी तुम्हांला अभिवादन करतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
बॅ. नाथ पै
(संपादक डॉ. दीपक पवार यांच्या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकातून साभार. मूळ पुस्तक : लोकशाहीची आराधना – संपा. वासू देशपांडे)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626936101.jpg [postimage] => upload_post-1626936101.jpg [userfirstname] => Barrister Nath [userlastname] => Pai [post_date] => 22 Jul 2021 [post_author] => 6122 [display_name] => बॅ. नाथ पै [Post_Tags] => कर्नाटक सीमाप्रश्न, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’, लोकशाहीची आराधना, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1034] => Array ( [PostID] => 22521 [post_title] => माझी कथायात्रा : कामतानाथ [post_content] => [post_excerpt] => टेनिसनची ‘द ब्रूक’ ही कविता होती. ती अभ्यासक्रमात नसल्याने आम्हाला शिकवली नव्हती. पण ती मी जेव्हा वाचली, तेव्हा ती मला खूप आवडली. मी ती कविता कितीतरी वेळा मनातल्या मनात गुणगुणून पाहिली. मग मी त्या कवितेच्या धर्तीवर ‘द रिव्हर’ ही कविता लिहिली. ही माझी पहिली रचना होती. ललित, दिवाळी अंक २०२० [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ

माझ्या घरातील किंवा कुटुंबातील वातावरण साहित्यिक नव्हते. माझ्या एका मामाने ‘अवधी’मध्ये काही दोहे आणि काही फुटकळ काव्य लिहिले होते. आणि माझ्या मोठ्या काकांच्या मुलाने उर्दूमध्ये काही गझला लिहिल्या होत्या. पण ते सगळे केवळ सांगण्यापुरतेच होते. त्यात कोणताही गंभीर प्रयत्न नव्हता आणि त्या दोघांपैकी कुणीही आमच्या बरोबर राहत नव्हते. माझ्या मोठ्या काकांची मुले सुरुवातीला आमच्या घरी राहून शिकली होती. पण मी चारपाच वर्षांचा होईपर्यंत त्यांची लग्ने देखील झाली होती आणि ते वेगळे राहू लागले होते. मला मोठा भाऊ नव्हता. माझे वडील फक्त उर्दू आणि इंग्रजी भाषा जाणत होते. त्यामुळे हिंदीचे एकही पुस्तक आमच्याकडे नव्हते. ‘रामायण’ देखील नाही. अर्थात लखनौच्या ‘नवलकिशोर प्रेस’ने छापलेले ‘रामायण’, ‘महाभारत’, (दोन्हीही नाट्य रूपात) तसेच भागवत... वडिलांकडे होते. पण ते ग्रंथ ते कापडात गुंडाळून ठेवत असत. या शिवाय ‘अलिफ लैला’, ‘गुल सनोवर’, ‘हातिमताई’ सारखी पुस्तके देखील होती. ती ते दुसर्‍या गाठोड्यात बांधून ठेवत असत. माझ्या आणि माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असलेल्या माझ्या बहिणीच्या अभ्यासाची सोडून इतर कोणती पुस्तके क्वचितच त्याकाळी माझ्या घरात असावीत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626857597.png [postimage] => upload_post-1626857597.png [userfirstname] => Kamatanath [userlastname] => Kamatanath [post_date] => 22 Jul 2021 [post_author] => 5962 [display_name] => कामतानाथ [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1035] => Array ( [PostID] => 23052 [post_title] => भोगवाद आणि साहित्य - भाग ५ [post_content] => [post_excerpt] => संदर्भशून्य तुटक उतारे देऊन साहित्याची किंमत ठरविण्याचा पोरकट प्रयोग करावयाचा म्हटल्यास संतकवीदेखील भयंकर लिहिणारे ठरतील, आणि महाभारत लिहिणारे व्यासदेखील भयंकरपणाच्या आरोपांतून सुटणार नाहीत. [post_shortcontent] =>

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

वीर, करुण, हास्य, इत्यादी रसांप्रमाणंच शृंगार हा एक रस आहे. नव्हे, तो प्रधान रस आहे. आणि अनुरूप प्रेमिकांच्या शृंगारचेष्टांप्रमाणंच खलपुरुषांच्या शृंगारचेष्टितांची वर्णनं साहित्यांत यायचींच. प्रेमिकांच्या कामपीडेची वर्णनं वाचून आल्हाद होतो. दुष्टांचे जुलुमी कामाचार बघितले की घृणा उत्पन्न होते. सबंध जीवन चित्रित करण्याची प्रतिज्ञा ज्यानं केली त्या साहित्यिकाला शृंगार आणि बलात्कार दोन्ही सारखेच वर्ज्य वाटतात. रसोत्पत्तीच्या दृष्टीनं दोन्ही विषयांत त्याची लेखणी रंगते. आणि जो खरा रसिक असतो त्याला दोन्हींतही त्या त्या रसाचा आस्वाद मिळतो. सर्व काळच्या सर्व सुंदर साहित्यांत स्त्री-पुरुषांची प्रीति आणि शृंगार भरलेले आहेत, त्याचप्रमाणं बलात्कारांची वर्णनं विपुल आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625487935.jpg [postimage] => upload_post-1625487935.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 21 Jul 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => हंस, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1036] => Array ( [PostID] => 22920 [post_title] => म्हादेव [post_content] => [post_excerpt] => काही केल्या मनाची घरघर थांबत नव्हती. [post_shortcontent] =>

पळसखेड, माझं इवलंसं खेडं. उंच-सखल कोरडवाहू शेतीचं, कष्टाने गांजलेलं. तरीही गीतसंगीत-लोकसंगीत यात आपलं दु:ख विसरून जगासाठी अन्नाचा घास निर्माण करणारं. पिकल्यावर भरभरून आनंदाने नाचणारं, नांदणारं. माझी विहिरीच्या कमी पाण्याची लहान शेती, तिथे निस्सीम कष्टप्रयोग केले. थोडे सुखाचे दिवस आले. मी शेती-पाण्याच्या कविता राज्याला देऊ केल्या. अवघ्या रसिक दुनियेने मला कवेत घेतलं. राजकारण, साहित्य, चित्रपट गीत-संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांचा सहवास लाभला. लोकप्रियतेचं खूप ऐश्‍वर्य लाभलं. पण मी इथल्या भूमीला, शेती-मातीला कधीच सोडलं नाही. माझी मुळं इथेच घट्ट रोवलेली. अनेक आघात झाले; दुष्काळ अंगावर आले. मी इथेच, गाव सोडून लहानशा शेतावर रानात घर करून एकटा-झाडासोबत राहिलो.  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626785904.png [postimage] => upload_post-1626785904.png [userfirstname] => Namdev Dhondo [userlastname] => Mahanor [post_date] => 21 Jul 2021 [post_author] => 6058 [display_name] => ना. धों. महानोर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1037] => Array ( [PostID] => 22519 [post_title] => साहित्यिक सत्यजित राय [post_content] => [post_excerpt] => चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

सत्यजित राय या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कलावंताचा एक विलोभनीय पैलू ‘साहित्यिक’ हा देखील होता. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या पुस्तकांचे जगातील अनेक महत्त्वाच्या भाषांत अनुवाद झालेले आहेत, व तेही आवडीने वाचले जातात. हे वर्ष सत्यजित राय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने त्यांच्या साहित्याचे मूळ बंगाली व इंग्रजीत अनुवादित असे अनेक खंड नव्याने प्रकाशित केले जात आहेत. त्यांच्या चरित्राचा शोध घेण्यासाठी मी ‘शांतिनिकेतन’मध्ये गेलो असता तेथील पुस्तकांच्या दुकानात एक शेल्फ भरून केवळ सत्यजित राय यांची पुस्तके मांडलेली मला दिसली. काही दिवसांपूर्वी प्रो. शंकू या पात्राला मध्यवर्ती ठेवून त्यांनी लिहिलेल्या लघु कादंबर्‍यांचा एक संच  The Final Adventures of Professor Shonku’ या नावाने प्रकाशित झाला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626784862.png [postimage] => upload_post-1626784862.png [userfirstname] => Vijay [userlastname] => padalkar [post_date] => 21 Jul 2021 [post_author] => 30 [display_name] => विजय पाडळकर [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1038] => Array ( [PostID] => 22762 [post_title] => झोपेचे आजार [post_content] => [post_excerpt] => झोपेच्या आजारांबद्दलची जाणीव आपल्या समाजात फार कमी आहे. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास ती करणी, बाहेरची बाधा समजली जाते. [post_shortcontent] =>

झोपेचे काही आजार त्रासदायक असतात. झोपेशी संबंधित असे जवळजवळ साठ आजार असले तरी त्याचे प्रमाण खूप कमी असते. त्यातील तीनचार आजारांचे रुग्ण मात्र आपल्या आजूबाजूला असू शकतात. निद्रानाश, झोप न येणे हा आजार सर्वांनाच माहीत आहे. झोप आणणाऱ्या कोट्यावधी गोळ्या आपल्या देशातही विकल्या जातात. गोळी घेतल्याशिवाय झोप लागतच नाही अशी अनेकांची परिस्थिती असते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620130813.jpg [postimage] => upload_post-1620130813.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 20 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1039] => Array ( [PostID] => 8155 [post_title] => अध्यात्माची भानगड [post_content] => [post_excerpt] => अध्यात्माचा आणि सत्यनारायण, यज्ञयाग वगैरे कर्मकांडाचा कणभरही संबंध नसतो हे सर्वप्रथम जाणणे आवश्यक आहे. [post_shortcontent] =>

अनेकशास्त्रं बहुवेदितव्यम, अल्पश्च कालो बहवश्च विघ्ना: यत् सारभूतं तदुपासितव्य, हंसो यथा क्षीरमिवाम्भुमध्यात् । शिकण्यासाठी शास्त्रे अनेक आहेत आणि ज्ञान तर अपरिमित आहे. आपल्यापाशी वेळ कमी आहे आणि अडचणी अनंत आहेत. म्हणून हंस जसे केवळ दूधच निवडून घेतो तसे शास्त्रांचे सार आपण जाणले पाहिजे. आपण असे पाहिले की... १) ज्या सृष्टीचे आपण घटक आहो, ज्या सृष्टीचे आकलन आपल्याला आपल्या ज्ञानेद्रियांमार्फत होते त्या सृष्टीचे स्वरूप सतत बदलते असते. २) ह्या बदलाचे जे कारण वा हे बदल जी घडविते तिला प्रकृती अथवा माया असे म्हणतात. ३) ह्या सृष्टीत रूपांतरे सतत घडत असली तरी विनाश असा कधीच कशाचा होत नाही. यावरून अनुमान निघते की एक नित्य तत्त्व ह्या रूपांतरांमागे अविचल उभे आहे. त्या अविनाशी नित्य तत्त्वास आत्मा/परमात्मा/ब्रह्म अशा संज्ञांनी ओळखतात.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/a1_feature.jpg [postimage] => /2019/01/a1_feature.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jul 2021 [post_author] => 2129 [display_name] => राजेंद्र मणेरीकर [Post_Tags] => सोशल मिडीया,मनसंवाद,अध्यात्म [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1040] => Array ( [PostID] => 22513 [post_title] => साहित्य : गजांआडचे [post_content] => [post_excerpt] => कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते. [post_shortcontent] =>

साहित्य : गजांआडचे

मीना वैशंपायन

कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र गेले काही महिने एका छोट्याशा विषाणूने जागतिक पातळीवसर जो हाहाकार उडवला आहे तो पाहता हे जग बहुतेकांना ‘बंदिशाले’समान झालं आहे. हा अनुभव खरोखरीच अकल्पनीय आणि अ-भूतपूर्व आहे. काही महिने जवळपास सगळं जग स्थानबद्धतेची शिक्षा भोगत आहे असं वाटलं. आपणा सर्वांनाच हा अनुभव त्रासदायक, कधी कधी जीवघेणा देखील झाला, पण तो अनुभव बरंच काही शिकवूनही गेला. या काळात प्रत्येक जाणत्याला आलेलं मानसिक एकटेपण, मनात दाटलेलं अनामिक भय, सार्वत्रिक अनिश्चितता, यांचा आपण सारेच अनुभव घेत होतो, अजूनही घेत आहोत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626784100.png [postimage] => upload_post-1626784100.png [userfirstname] => Meena [userlastname] => Vaishampayan [post_date] => 20 Jul 2021 [post_author] => 5958 [display_name] => मीना वैशंपायन [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1041] => Array ( [PostID] => 23035 [post_title] => स्कूल बस [post_content] => [post_excerpt] => कधीही नियम न तोडणारा हा माणूस आज एवढी अजिजी का करतोय, हे पोलीसदादांनी मनोमन जाणलं. ते स्वतःच्या मोटरसायकलवरून जग्गूदादांना बसपाशी घेऊन आले. तानी त्यांची वाटच बघत होती. तानीला आता काही काळ एकटीला तिथे शांत राहावं लागणार, म्हणून तिला समजावण्याचा प्रयत्न करत राहिले- “पुढचे किती दिवस कोण जाणे, पण आपली रोजची भेट होणं शक्य नाही. तानी, तू घाबरू नकोस. बाहेर पडायची परवानगी मिळताच मी येईन तुला भेटायला. [post_shortcontent] =>

हताश स्कूल बसची मनस्वी आत्मकथा-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625234932.jpg [postimage] => upload_post-1625234932.jpg [userfirstname] => डॉ. वैशाली [userlastname] => वाडगावकर [post_date] => 20 Jul 2021 [post_author] => 6106 [display_name] => डॉ. वैशाली वाडगावकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1042] => Array ( [PostID] => 23099 [post_title] => अनपाॅझ्ड: कठीण काळातल्या बदललेल्या जगण्याचं कोलाज [post_content] => [post_excerpt] => लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नातेसंबंध यांच्या कथा हा कोरोनाच्या काळात उदयाला आलेला एक नवीन जॉनर होऊ पाहतोय की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र त्यातही या विषयावर लघुपट, चित्रपट बनवताना कलाकारांचा, लेखकांचा कस लागतोय. सामाजिक अंतराचे नियम पाळून शूट करणं, मर्यादित पात्रं असलेल्या कथा लिहिणं आणि त्यातूनही आपल्याला जे सांगायचं आहे, ते मनोरंजनाचे अनेक पर्याय हाताशी असलेल्या प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचवणं, ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही हे प्रयोग होत आहेत आणि त्यातून नवीन, आशयघन कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अलीकडेच याच पठडीतला 'अनपॉझ्ड' नावाचा एक चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे एकाच सूत्राने बांधलेले पाच लघुपट या चित्रपटात आहेत. [post_shortcontent] =>

लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नातेसंबंध यांच्या कथा हा कोरोनाच्या काळात उदयाला आलेला एक नवीन जॉनर होऊ पाहतोय की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र त्यातही या विषयावर लघुपट, चित्रपट बनवताना कलाकारांचा, लेखकांचा कस लागतोय. सामाजिक अंतराचे नियम पाळून शूट करणं, मर्यादित पात्रं असलेल्या कथा लिहिणं आणि त्यातूनही आपल्याला जे सांगायचं आहे, ते मनोरंजनाचे अनेक पर्याय हाताशी असलेल्या प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचवणं, ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही हे प्रयोग होत आहेत आणि त्यातून नवीन, आशयघन कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अलीकडेच याच पठडीतला 'अनपॉझ्ड' नावाचा एक चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे एकाच सूत्राने बांधलेले पाच लघुपट या चित्रपटात आहेत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626682272.jpg [postimage] => upload_post-1626682272.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => वास्तव रूपवाणी, प्रभात चित्र मंडळ, चित्रपट परिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1043] => Array ( [PostID] => 14758 [post_title] => 'अन्नदान' [post_content] => [post_excerpt] => 'श्रवणीय'मध्ये ऐका मनोहर शहाणे यांची कथा - [post_shortcontent] =>

श्रवणीयमध्ये आज ऐकुया मनोहर शहाणे यांची कथा - 'अन्नदान' सत्यकथेने नवकथांच्या प्रवाहाला वाट मोकळी करुन दिली, त्यात मनोहर शहाणे  हे एक महत्वाचे नाव होते. कथा,कादंबरी, नाटक अशा विविध प्रकारांमधून  धारदारपणे व्यक्त झालेल्या शहाण्यांची लिहिण्याची धाटणी फारच जीवंत आणि उपहासानं काठोकाठ भरलेली होती. प्रस्तुतची अन्नदान ही कथा, हे त्यांच्या या शैलीचं खास उदाहरण. पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ भिकारी, साधू, बैरागी यांना अन्नधान करणारा गुजराती शेठ आणि त्याच्या अवतीभतीच्या नमुनेदार व्यक्तिरेखा यांतून लेखकानं उभं केलेलं वातावरण आणि मानवी प्रवृत्तीवर केलेलं भाष्य मनस्वी आहे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626615883.jpg [postimage] => upload_post-1626615883.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 3447 [display_name] => मनोहर शहाणे [Post_Tags] => कथा,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1044] => Array ( [PostID] => 23086 [post_title] => आता शिक्षणविषयक आणीबाणीची परिस्थिती ! [post_content] => [post_excerpt] => ऑनलाईन शिक्षणाचा कितीही बोलबाला झाला असला तरी ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही दरी तशीच राहिली आहे, वाढली आहे असं दिसून येते. [post_shortcontent] =>

अंक: जडण-घडण, जुलै २०२१ 

संपादकीय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं अखंड देशभरातच नव्हे तर जगभरात अक्षरशः हाहाःकार माजवला. गाफील राहण्याच्या आपल्या भारतीयांच्या पारंपरिक रक्तदोषामुळं तर आपल्या देशात या दुसर्‍या लाटेचा जो तडाखा बसला, तोही कल्पनेपलिकडचा! त्यातच अजून आता तिसर्‍या लाटेची भीती! या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपल्याला काही सामूहिक शहाणपण आल्याचं सार्वत्रिक चित्र दिसत नाही. सरकारातले मंत्री एका बैठकीत गर्दी करू नका असं शहाणपण लोकांना सांगतात आणि त्या बैठकीनंतर आपल्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शेकडो कार्यकर्त्यांच्या जमावात सहभागी होतात. आपणच केलेले कायदे, आपणच जाहीर केलेले निर्बन्ध हे आपल्यासाठी नसतातच बहुधा! ते फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात, अशीच जणू या मंडळींनी मंत्रीपदाची शपथ घेताना प्रतिज्ञा केली असावी असं चित्र देशात, महाराष्ट्रात, पुण्यात कुठंही पाहायला मिळतं. आरोग्य व्यवस्थेची धूळदाण उडावी अशी कोरोनामुळं उद्भवलेली परिस्थिती पाहता देशात आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी असं चित्र आहे. (तरीही पुन्हा सरकार आणि समाजाच्या पातळीवर सामूहिक शहाणपणाचा अभावच!)

अशीच आणीबाणीची परिस्थिती आता शिक्षणक्षेत्रातही दिसून येत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठसाहित्यिक, माजी प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी जाहीरपणे तसं मतही व्यक्त केलं आहे. ते प्रातिनिधीक म्हणावं लागेल. अनेकांच्या मनातल्या भावनाच त्यांनी बोलून दाखवल्यात. डॉ. लवटे हे ‘जडण-घडण’चे संपादकीय  सल्लागार आहेत. आपल्या अनेक लेखांमधून ते आपली भूमिका स्पष्टपणे आणि त्याबाबतची उदाहरणं, पुरावे आणि उपायांसह नोंदवत असतात. यावेळीही त्यांनी तशीच अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा कितीही बोलबाला झाला असला (किंवा त्याला सध्या पर्याय नाही असं म्हटलं जात असलं) तरी, त्यामुळं शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी म्हणायचे त्याप्रमाणं ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही दरी तशीच राहिली आहे, वाढली आहे असं दिसून येते. ऑनलाईनच्या सुविधा आणि उपलब्धता असणारा एक वर्ग आणि त्या सुविधांचा अभाव असणारा एक वर्ग अशी ही सरळसरळ विभागणी झालेली दिसते. विशेषतः ग्रामीण भागात तर इंटरनेटची कनेटिव्हिटी पुरेशा प्रमाणात नसल्यानं, स्मार्ट फोन नसल्यानं आणि ऑनलाईन शिक्षण देण्या-घेण्याचं प्रशिक्षण नसल्यानं, मुळातच आपल्याकडं स्वाध्याय पद्धतीनं संकल्पना समजावून घेऊन शिक्षण घेण्याची पद्धतच मोडीत निघाल्यानं, शिक्षण आणि करिअर देखील ‘फास्ट फूड’ प्रमाणंच रेडिमेड मिळावं - मग त्यासाठी लागेल तो पैसा टाकावा हीच संसर्गजन्य स्थिती सार्वजनिक स्वरूपात बोकाळल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सर्वदूर तळागाळातील परिस्थितीचं पुरेसं अवलोकन करून त्यानुसार निर्णय घेण्याऐवजी प्रशासकीय अधिकार्‍यांची परिपत्रकांचे रतीब घालण्याची हौस काही कमी होत नसल्यानं या शैक्षणिक आणीबाणीची तीव्रता आणखी वाढत चालली आहे. परीक्षा घ्याव्यात की नाहीत ? हे वर्षभराच्या कोरोनात्तर परिस्थितीचा अनुभव पाठीशी असतानाही सरकारला पुरेसा घोळ घातल्याशिवाय ठरवता येत नसेल तर मग खात्याच्या इतर उपक्रमांची काय कथा ? शिक्षकांच्या नेमणुका, त्यातले घोळ आणि गैरकारभार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची तळमळ नसलेल्या अधिकारी मंडळींचा भरणा, बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि त्यानुसार शिक्षणक्षेत्राकडं पाहण्याचा आवाका नसलेले धोरणकर्ते आणि त्यांचे सल्लागार अधिकारी... आणि ‘आम्हाला काय त्याचे? आपण फक्त परिपत्रकं अमलात आणावीत’ अशीच भूमिका घेणारे बहुतांशी ‘मानडोलवे!’ त्यामुळं डॉ. लवटे म्हणतात त्याप्रमाणं खरोखरीच शैक्षणिक आणीबाणीची परिस्थिती दिसून येते. सरकार ती अधिकृतपणे जाहीर करत नाही इतकंच!

अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत सरकार, परिपत्रकं, मंत्र्यांच्या घोषणा या सर्वांच्या पलिकडं जाऊन लक्षावधी शिक्षक, बंधू-भगिनींनीच आपापली सदसद्विवेकबुद्धी पणाला लावावी, आरोग्यविषयक सर्व नियम पाळून विद्यार्थी-हितासाठी प्राप्त परिस्थितीत आपल्याला जे जे करता येणं शय आहे ते ते सर्व करावं असं आमचं आवाहन आहे. अनेकजण तसं काम करतही आहेत. बाकीच्यांनाही परमेश्वरानं तशी सुबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना!

सध्याच्या काळात त्यासाठी काय करता येणं शक्य आहे आणि त्यापेक्षाही भविष्यात बदलत्या जागतिक परिस्थितीमुळं शिक्षणातही किती अभूतपूर्व बदल होऊ घातले आहेत - याविषयीची भविष्यवेधी मुखपृष्ठकथा आम्ही या अंकात प्रसिद्ध करत आहोत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एम. के. सी. एल. चे एक शिल्पकार, माहिती-तंत्रज्ञान आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व ‘जडण-घडण’ चे सल्लागार श्री. विवेक सावंत यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं नजिकच्या भविष्यातील शिक्षणाबाबतचे संभाव्य बदल मांडले आहेत. शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी अंतर्मुख होऊन याचा गांभीर्यानं विचार करून आपापला आराखडा तयार करावा असं वाटतं. या लेखाबाबत आपण मोकळेपणानं आपली प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना जडण-घडणकडे कळवाव्यात ही विनंती.

-  डॉ. सागर देशपांडे

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626615009.png [postimage] => upload_post-1626615009.png [userfirstname] => Dr. Sagar [userlastname] => Deshpande [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 6067 [display_name] => डॉ. सागर देशपांडे [Post_Tags] => जडण-घडण, जुलै २०२१, संपादकीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1045] => Array ( [PostID] => 22919 [post_title] => आयझॅक माऊली आणि मी [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांनी आपण अ‍ॅसिमोव्हचं लिखाण वाचून संशोधनाकडे वळल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव दिवाळी २०२०

विज्ञानकथांचा बाप मानल्या जाणार्‍या आयझॅक अ‍ॅसिमोव्ह या अमेरिकी लेखकाच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे परात्पर शिष्य आणि मराठीतील ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी लिहिलेला लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626536847.png [postimage] => upload_post-1626536847.png [userfirstname] => niranjan [userlastname] => [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 6119 [display_name] => निरंजन घाटे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, विज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1046] => Array ( [PostID] => 23098 [post_title] => भाषिक प्रदूषण [post_content] => [post_excerpt] => आपली भाषा संपन्न असताना विनाकारण परके वाक्प्रचार वा शब्द का घुसडा? [post_shortcontent] =>

“हिंदी शब्दांच्या चुकीच्या वापराने तर अर्थाचा अनर्थ होतो. कारण, ते शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने प्रचलित असतात. काही उदाहरणे : ‘संपन्न’ -  नदीमुळे गावाचे जीवन संपन्न झाले, लताबाईंच्या गायनाने आमचे जीवन संपन्न झाले, हे मूळ अर्थ. पण आजकाल गल्लीबोळातला कुठलाही कार्यक्रम ‘संपन्न’ होतो! ‘सतर्क’ - पोलीस सतर्क राहिले आहेत, जनतेने सतर्क राहावे! पूर्वी सरळ ‘जनतेने सावध राहावे’ असे म्हटले जात असे, आणि ते पुरेसे अर्थप्रवाही होते.” सांगतायत लेखक शरद गोखले –
सध्या प्रदूषण हा जगातील शास्त्रज्ञांच्या व विचारवंतांच्या काळजीचा विषय बनला आहे. जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील अशा वातावरणातील अहितकारक बदलांना प्रदूषण म्हणतात. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आपल्याला आधीच माहीत आहे. त्यात आता प्रकाश प्रदूषणाची भर पडली आहे. पाणी, हवा, ध्वनी, प्रकाश प्रदूषणे ही भौतिक प्रदूषणांची उदाहरणे झाली. पण अलीकडे अनेक पर्यावरणवादी या भौतिक प्रदूषणांएवढ्याच गंभीर व धोकादाय असलेल्या जैविक प्रदूषणाची चर्चा करू लागले आहेत. जैविक प्रदूषणाची व्याख्या त्यांनी अशी केली आहे. Biological pollution is the movement of living organisms, either accidentally or intentionally, from the place where they evolved to new environments where a lack of natural enemies permits their population to explode.  ते पुढे म्हणतात: Biological pollutants, like chemical pollutants, are here because of human activities. But unlike chemical pollutants, biological pollutants cannot be reduced or prevented by legislation. Once biological pollutants are imported, they grow, adapt, multiply and spread on their own unless direct, vigorous, and often costly actions are taken to stop them.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626677139.jpg [postimage] => upload_post-1626677139.jpg [userfirstname] => Sharad [userlastname] => Gokhale [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 6120 [display_name] => शरद गोखले [Post_Tags] => मराठी भाषेचे प्रदूषण, मराठी भाषा, शरद गोखले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1047] => Array ( [PostID] => 22509 [post_title] => श्री. पु. आणि राम पटवर्धन [post_content] => [post_excerpt] => राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

‘मौज प्रकाशना’ची पुस्तकं त्यांच्या गुणात्मकते-मुळे, सौंदर्यदृष्टीमुळे आणि निर्दोष छपाईमुळे - या प्रकाशनाने जो वाचकवर्ग निर्माण केला होता त्यात - प्रिय ठरली. ती नावाजली गेली आणि दिवस जसजसे जाऊ लागले तसतसा प्रकाशनाचा वेग मंद असला तरी ती नियमितपणे प्रकाशित होऊ लागली. समाजातील विचक्षण वाचकांमध्ये त्यांना मान्यता मिळू लागली. त्याचा परिणाम असा झाला की दूरवरून लेखकमंडळी आपली हस्तलिखितं ‘मौज’कडे पाठवू लागली. प्रकाशनाला उशीर झाला तरी चालेल, पण ‘मौज’चा शिक्का त्यावर असायला हवा ही लेखकांची दृढ भावना होत गेली. शिवाय पुस्तक प्रकाशित झाल्यावर ‘सत्यकथे’त त्याचे परीक्षण आले तर त्या लेखकाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटू लागले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626614694.png [postimage] => upload_post-1626614694.png [userfirstname] => Anant [userlastname] => Deshmukh [post_date] => 19 Jul 2021 [post_author] => 5957 [display_name] => अनंत देशमुख [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1048] => Array ( [PostID] => 7605 [post_title] => सुमारांची सद्दी [post_content] => [post_excerpt] => लोकशाहीत ९० टक्के लोक ' जीव देतील पण विचार करणार नाहीत' अशी स्थिती असते. [post_shortcontent] =>

अंक - कालनिर्णय – सांस्कृतिक दिवाळी अंक २००३ 

ज्या भूप्रदेशाची संस्कृती मुळातच गौरवशाली असते तिला माझी संस्कृती महान आहे असे ढोल बडवून सांगण्याची गरज नसते. आपण अमुक दिन तमुक दिन साजरा करतो आणि प्रत्यक्षात मात्र तो गौरव केवळ त्या दिवसापुरताच राहतो. खुजेपणा हे आपले व्यवच्छेदक लक्षण असले तरी आपण सदैव भ्रामक उंचीच्या समजुतीत राहतो. विनय हर्डीकरांनी आपल्या याच वैचारिक संस्कृतीचा बुरखा एकेकाळी तरातरा फाडला होता. तेव्हा प्रचंड गाजलेला हा लेख आजच्या काळात तर अधिकच कालसुसंगत आहे. सुमारांची सद्दी या शीर्षकाला वाक्प्रचाराचे स्वरूप आणून देणारा हा गाजलेला लेख प्रथमच online...

[ हे शेतकरी संघटनचे बिनीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे विविध विषयांवरचे लेखन प्रसिद्ध आहे.] Pollution exists already and it is those who point it out who suffer – Henrik Ibsen. गेल्या वर्षी श्री. ना. पेंडसे यांच्याशी गप्पा मारायचा योग आला. नव्वदीचे पेंडसे. नुकतीच ‘घागर रिकामी रे वनमाळी’ ही कादंबरी पॉप्युलरने प्रकाशित केली होती. त्यावर कडी म्हणून की काय स्वतःच्याच ‘जुम्मन’ या दीर्घकथेचं इंग्रजी भाषांतर स्वतः केलेलं. ‘किंग्ज इंग्लिश’ असतं, ‘क्वीन्स इंग्लिश’ असतं, ‘अमेरिकन इंग्लिश’ असतं, तसं म्हटलं ‘पेंडसेज् इंग्लिश ही असू दे,’ म्हणत मोठ्यांदा हसले. त्या भाषांतराची पुढे पटकथा व्हायची होती. ‘या कथेतली शेवटची टोळधाड दाखवणं जुन्या सिनेमातंत्रात शक्य नव्हतं.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/final-2.jpg [postimage] => /2019/01/final-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jul 2021 [post_author] => 1732 [display_name] => विनय हर्डीकर [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन,दीर्घा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1049] => Array ( [PostID] => 7886 [post_title] => प्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा [post_content] => [post_excerpt] => सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श [post_shortcontent] =>

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. जोतिरावांकडून घेतलेला शिक्षणाचा वारसा पुढे नेताना लोकांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं. त्याला सावित्रीबाईंनी फुल म्हणून गोंजारलं. असे अनेक अपमान झेलतच त्यांनी आपला वसा पुढे नेला. सावित्रीबाईंच्या जडणघडणीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांसोबतच त्यांची शौर्यगाथा सांगणारा हा लेख. ‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’ नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०) 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/hh.jpg [postimage] => /2019/01/hh.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jul 2021 [post_author] => 131 [display_name] => हरी नरके [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,सोशल मिडीया,स्त्री विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1050] => Array ( [PostID] => 12986 [post_title] => 'मच्छर'मुक्त नागपूर- धमाल स्वप्नरंजन! [post_content] => [post_excerpt] => नारदाच्या मुलाखतीनंतर “कळ” न लागणे ज्याप्रमाणे अशक्य त्याचप्रमाणे डासांच्या आगमनानंतरही “कळ” न लागणे अशक्यच. [post_shortcontent] =>

पु. भा. भावे (१२ एप्रिल १९१०- १३ ऑगस्ट १९८०) हे कथा-कादंबरीकार म्हणून जास्त परिचित आहेत आणि त्यांच्या जहाल राजकीय लेखांमुळे त्यांच्या लेखकीय व्यक्तिमत्वातील इतर पैलुंकडे थोडे दुर्लक्षच झाले. त्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे विनोदी लेखनाचा. भाव्यांनी विपुल स्फुटलेखन केले आहे, त्यातील अनेक लेख हलके-फुलके, तिरकस, व्यंगात्म शैलीत लिहिलेले होते. मुळात नागपूर हे मध्यप्रदेशाला लागून असल्याने हिंदी मातीतील व्यंगात्मक लिखाणाचे बीज वैदर्भीय लेखकांमध्येही रुजल्याचे अनेकदा दिसून येते. भाव्यांचा जन्म, शिक्षण, जडण-घडण नागपुरातच झाली होती. ‘वाकुल्या (१९५२)’, ‘वायबार (१९६०)’ हे त्यांच्या अशा हलक्या फुलक्या लेखांचे संग्रह आहेत. प्रस्तुत लेख ‘विश्व वाणी’च्या १९३५ सालच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. आज ८५ वर्षांनीही नागपूरसह कोणत्याही शहरांत, गावात मच्छरांची पैदास होती तशीच आहे. स्वच्छतेची तीच ‘बोंब’आहे. त्यामुळे माणूस आणि मच्छर हे नातं कायम आहे. नागपुरात मच्छरांची प्रचंड पैदास झाल्याच्या बातम्या येत असतानाच्या  पार्श्वभूमीवर भाव्यांनी  तिरकस शैलीत आपली लेखणी चालवून माणूस आणि मच्छरांचे ‘रक्ताचे नाते’ मस्त रंगवले आहे. नागपूरी ‘मच्छर’ नंबर १ अंक - विश्र्व वाणी – एप्रिल १९३५ नट, खट व रेल्वे सर्व्हंट ह्यांच्याप्रमाणे रात्रपाळीवर भिस्त ठेवणारी नागपूरी मच्छरांची जमात आहे. आदितवारच्या प्रयोगासारखे भरदिवसाही आपले खेळ करायला हा प्राणी मागे घेत नाही. दिवसां दरोडे घालण्याची बेफाम प्रवृत्ती ह्यांच्यातही कधीमधी बळावते. पण असला प्रकार अपवादात्मकच. शुक्रवार तलाव हा नागपूरी मच्छरांचा बाप आहे. नागनदी ही मच्छरांची महामाता आहे. असल्या जोडप्याचे नाव चालवी

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/VLc37-ADWqb3J9xBlAZvoQdwqVPwxb5GC4UdKZAc8omosquito-bites-mosquito-clipart.jpg [postimage] => /2019/08/VLc37-ADWqb3J9xBlAZvoQdwqVPwxb5GC4UdKZAc8omosquito-bites-mosquito-clipart.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 18 Jul 2021 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => विनोद,विश्व वाणी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1051] => Array ( [PostID] => 22506 [post_title] => नाइन्टीन एटीफोर : एक टिपण [post_content] => [post_excerpt] => जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते. [post_shortcontent] =>

वसंत आबाजी डहाके

जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती, आणि आज 2020 सालीही ती समकालीनच आहे. 1949मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, 36 वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल, काहींना 36 वर्षांनंतरच्या जगाची नव्हे तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. 1984 नंतरच्या 36 वर्षांमध्ये ही कादंबरी 1984च्या आसपासची केवळ नव्हे तर कालच्या-आजच्या, 1985 पासून 2020 पर्यंतची आहे असेही पुष्कळ वाचकांना वाटल्याचे दिसलेले आहे. गेली सत्तर वर्षे ही कादंबरी लोकांच्या नुस्त्या स्मरणात नव्हे तर वाचनात आहे. कारण कोणत्याही काळातल्या वाचकाला ती आपल्याच आजच्या काळाचा आलेख दाखवणारी आहे असे वाटलेले आहे. हिटलरशाही, स्टॅलिनशाही, धार्मिक हुकूमशाही या वस्तुस्थिती आहेत आणि त्यांचीच रूपान्तरे जगात अनेक ठिकाणी गेल्या

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626535938.png [postimage] => upload_post-1626535938.png [userfirstname] => Vasant Aabaji [userlastname] => Dahake [post_date] => 18 Jul 2021 [post_author] => 5954 [display_name] => वसंत आबाजी डहाके [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1052] => Array ( [PostID] => 23044 [post_title] => पानशेतचे दिवस [post_content] => [post_excerpt] => वरसगाव आणि पानशेत या दोन धरणांच्या बरोबर मधे टेकडीवर विश्रामगृह बांधून, त्याची खूप देखणी अंतर्गत सजावट केली होती [post_shortcontent] =>

 

अंक : जडण-घडण, जून २०२१
सदर : कोयना काठ भाग १० उत्तरार्ध 

दिवाळीच्या सुट्टीनंतर कंपनीने सीझन सुरू करायचं फार मोठं फंशन साजरं केलं. स्वतः सचिव गांधी साहेब, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता आले होते. वरसगाव आणि पानशेत या दोन धरणांच्या बरोबर मधे टेकडीवर विश्रामगृह बांधून, त्याची खूप देखणी अंतर्गत सजावट केली होती. तिथे मोठी पार्टी झाली. पण एझियुटिव्ह इंजिनिअरच्या खाली कोणालाही निमंत्रण नव्हतं. एकूणच कंपनीच्या लेखी आम्हाला काय किंमत आहे, याची अतिशय कडवट जाणीव तेव्हा आम्हा सर्वांनाच झाली.
दुसर्‍या दिवशी सकाळी उठून सारे वरिष्ठ आपापल्या गावी निघून गेले, आणि साईटवर पीस वर्कर आणि मजुरांचे मोठमोठे तांडे निरनिराळ्या मोनोलिथवर धडाडीने कामाला लागले. कामाच्या पहिल्याच दिवशी निकम साहेब मला सांडव्याच्या मोनोलिथ वर घेऊन गेले. गेल्या सीझनचा सर्वात वरचा थर हातोडीने ठोकून कसा तपासायचा, त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मला दाखवलं. म्हणजे हाताने हलणारे दगड प्रथम काढायचे. नंतर उरलेल्या प्रत्येक दगडावर हातोडीने ठोकल्यावर पोकळ आवाज देणारे दगड देखील पहारीने टोकरून कसे काढायचे, ते मी नीट समजून घेतलं. याप्रमाणे मधल्या पाचही मोनोलिथच्या वरच्या थराची तपासणी करून त्यांची साफसफाई करून नंतर तारेच्या ब्रशने ते धुवायचे आणि हवा आणि पाण्याच्या प्रेशरजेटने धुऊन त्यावरील धूळ काढून तो कसा स्वच्छ करायचा हेही मी नीट समजून घेतलं. माझे सगळे कनिष्ठअभियंता त्यांच्या त्यांच्या कामाला लागले

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626490488.png [postimage] => upload_post-1626490488.png [userfirstname] => दीपक मोडक [userlastname] => [post_date] => 17 Jul 2021 [post_author] => 6086 [display_name] => दीपक मोडक [Post_Tags] => जडण-घडण, जून २०२१, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1053] => Array ( [PostID] => 22778 [post_title] => एक दर्शन: अफगाणिस्तानचे [post_content] => [post_excerpt] => जगाच्या नकाशावर अशांत आणि धार्मिक पातळीवर अनेकविध घडामोडी चालू असणारा अफगाणिस्तानासारखा देश, त्याचं अंतरंग मिलिंद बोकीलांसारख्या सजग समाजभान असणाऱ्या लेखकाने प्रत्यक्ष भेटीतून उलगडले आहे. [post_shortcontent] =>

माझा मित्र जॉर्ज चिरा एकदा सहज बोलता बोलता म्हणाला की, ‘अफगाणिस्तानमधल्या एखाद्या प्रकल्पाचे मूल्यांकन (इव्हॅल्यूएशन) करायची वेळ आली तर तू ते करशील का?’ मी 'हो' म्हणालो आणि विसरून गेलो. मला वाटलं, जॉर्ज मस्करी करत असेल. कारण अफगाणिस्तान हा अत्यंत असुरक्षित देश. सुखासुखी तिथे कोणी जात नाही. तिथे जायची माझी तयारी आहे का ते तो नुसते चाचपून बघत असेल. जॉर्ज माझा फार जुना मित्र. तो दीर्घ काळ पुण्यामध्ये 'तेरे देस होम्स' या जर्मन संस्थेच्या दक्षिण आशियाई कार्यालयाचा प्रमुख होता. आता निवृत्त झाला असला तरी त्यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम करत होता. मात्र एके दिवशी त्याने खरोखरच तसा प्रस्ताव आणला. तो म्हणाला की,  ‘अफगाणिस्तानमध्ये ‘जारएस’ नावाची संस्था तिथल्या निर्वासित मुलांसाठी एक प्रकल्प राबवत आहे. त्या प्रकल्पाचं मूल्यांकन त्यांना करायचं आहे. ह्या प्रकल्पाला जर्मन सरकार मदत करते. दहा-बारा दिवसांचे काम आहे. करतोस का?’

पूर्वी 'हो' म्हणून बसलो होतो. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. तयारी केली. प्रकल्पाची सगळी माहिती त्यांनी पाठवली. त्याप्रमाणे मूल्यांकनाचा आराखडा तयार केला. मुख्य मुद्दा व्हिसा मिळवण्याचा होता. अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध चांगले असल्याने आपल्याला व्हिसा फी पडत नाही. पण तिथली परिस्थिती असुरक्षित असल्याने व्हिसा मिळायला अडचण येऊ शकते. मात्र 'जेआरएस'चे तिथल्या सरकारमध्ये वजन असल्याने ती समस्या आली नाही. दिल्लीत दोन दिवस थांबून व्हिसा घेतला आणि तिथूनच काबूलला गेलो. तारीख होती २६ डिसेंबर २०१९.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619603677.png [postimage] => upload_post-1619603677.png [userfirstname] => milind [userlastname] => bokil [post_date] => 17 Jul 2021 [post_author] => 6118 [display_name] => मिलिंद बोकील [Post_Tags] => मौज दिवाळी अंक २०२० ,स्थल विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1054] => Array ( [PostID] => 7288 [post_title] => शिवचरित्राचे गाढे अभ्यासक इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे [post_content] => [post_excerpt] => त्यांच्या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे पुरावाच नाही अशा जागा रिक्त ठेवणे [post_shortcontent] =>

आज ग. भा. मेहेंदळे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९ - १२ - १९४७ चा. महाराष्ट्रात मराठा इतिहासात उग्र ज्ञानसाधना करणाऱ्या इतिहासकारांची एक मोठी परंपरा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते ग. ह. खरे यांच्या पर्यंत आहे. आजच्या घडीला अशी ही परंपरा समर्थपणे कुणी पुढे नेत असेल तर ते म्हणजे गजानन मेहेंदळे ! शिवचरित्र हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला. त्यांनी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली ती सुमारे १९६९ साली. तेंव्हापासून आज पर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरु आहे. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील इतिहासग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडात प्रकाशित झालं आहे. हे दोन खंड मिळून मासिक आकाराची सुमारे अडिच हजार पाने भरतात. तरीही ते शिवचरित्र अपुरे आहे. यात ते शिवकालीन इतिहास सांगत अफजलखान प्रकरणापर्यंत आले आहेत. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/mehendale-1.jpg [postimage] => /2018/12/mehendale-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jul 2021 [post_author] => 407 [display_name] => संतोष शेलार [Post_Tags] => इतिहास,सोशल मिडीया,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1055] => Array ( [PostID] => 23051 [post_title] => भोगवाद आणि साहित्य - भाग ४ [post_content] => [post_excerpt] => ‘भोग’ हा शब्द ऐकल्याबरोबर तुम्हाला फक्त स्त्रीपुरुषसंबंधाचाच बोध व्हावा, हे तुमच्या मानसिक विकृतीचं द्योतक आहे. [post_shortcontent] =>

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

असा एक आक्षेप उपस्थित करण्यांत येतो की, ‘भोगवाद’ माणसाला निसर्गतःच प्रिय आणि पसंत असतो, तो शिकवायला कशाला हवा? माणसाला त्याग नको असतो, त्याचे धडे साहित्यिकांनी द्यायला हवेत. परंतु ही कल्पना भ्रममूलक आहे. मनुष्य स्वभावतः आळशी आणि क्रियाशून्य आहे. हा नैसर्गिक आळस आणि ही क्रियाशून्यता वाढविणारी जी कोणती विचारसरणी असेल तिचा स्वीकार मनुष्य चटकन् करतो. परमार्थवाद सहजासहजी लोकप्रिय ठरतो याचं कारण हेंच आहे. ज्याला कधी कुणी पाहिलं नाही अशा परमेश्र्वराच्या सत्तेनं वस्तुमात्राचं नियंत्रण होत आहे, या जगांत न्यायाच्या-अन्यायाच्या, चांगल्या-वाईट ज्या कांही गोष्टी घडत असतील त्या सर्व त्या जगन्नियंत्या प्रभूच्या कृपेनं घडत आहे, म्हणून जे कांही वाट्याला येईल ते घ्यावं, अधिकाची इच्छा करू नये, आपल्या दैवांत नसेल ते कदापी मिळणार नाही आणि जे असले ते मिळाल्यावांचून राहणार नाही – ही विचारसरणी एकदां पत्करली की मानवी प्रयत्न नुसता व्यर्थच नव्हे, तर एक प्रकारे ईश्र्वरद्रोही ठरतो. समाज निष्क्रिय आणि आळशी बनतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625487663.jpg [postimage] => upload_post-1625487663.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 17 Jul 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => हंस, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1056] => Array ( [PostID] => 22504 [post_title] => वाग्वैजयंती [post_content] => [post_excerpt] => वाग्वैजयंती या गोविंदाग्रजांच्या कवितासंग्रहास इ. स. 2021 मध्ये शंभर वर्षे होतात. या निमित्ताने प्रस्तुत लेख लिहिला आहे. [post_shortcontent] =>

ललित, दिवाळी अंक २०२०

वाग्वैजयंती या गोविंदाग्रजांच्या कवितासंग्रहास इ. स. 2021 मध्ये शंभर वर्षे होतात. या निमित्ताने प्रस्तुत लेख लिहिला आहे. मराठी कवितेकडे काव्यरसिकांचे विशेष लक्ष वेधून ती लोकप्रिय करण्याचे महत्कार्य गोविंदाग्रजांनी केले. विस्मयकारक कल्पनाशक्ती, उत्कट भावाभिव्यक्ती आणि नाट्यपूर्ण व रसपूर्ण काव्यनिर्मिती या गुणविशेषांनी युक्त असणारी कविता गोविंदाग्रजांनी लिहिली. अपूर्व निर्माणक्षम

प्रज्ञा असणार्‍या या कवीच्या कवित्वशक्तीचे वैभव अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे. ‘‘चुंबनेंच की मज बनवी/तव ओठावरली लाली!’’ अशी भारावून टाकणारी कल्पना व भावना ज्या कवीच्या कवितेतून प्रकटली त्या कवीच्या कवितांतून उमटलेले वेगवेगळे सूर प्रदीर्घ काळ रसिक मनात रेंगाळत राहिले. अशा कवितांचा जो संग्रह त्याचे स्मरण करणे हे कोणाही सहृदय रसिकाला आनंददायीच वाटेल.

ललित, दिवाळी अंक २०२०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626413393.png [postimage] => upload_post-1626413393.png [userfirstname] => विलास [userlastname] => खोले [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 5952 [display_name] => विलास खोले [Post_Tags] => ललित, दिवाळी अंक २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1008 [ParentMagzineName] => ललित दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => lalit diwali 2020 ) [1057] => Array ( [PostID] => 23050 [post_title] => भोगवाद आणि साहित्य - भाग ३ [post_content] => [post_excerpt] => अहिंसा आणि त्याग या तत्त्वांच्या आधारावर समाजाचा अगर राष्ट्राचा अभ्युदय तर राहोच, परंतु नित्याचा साधा योगक्षेमदेखील होऊं शकत नाही. [post_shortcontent] =>

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

व्यक्तीच्या जीवनाचं सार्थक्य कशांत तर जन्ममरणाच्या फेऱ्यांतून, सुखदुःखाच्या चक्रांतून मुक्त होण्यांत! ब्रह्मपद मिळविण्यांत! निर्वाणांत! राष्ट्राच्या जीवनाचं सार्थक्य मात्र फार वेगळ्या गोष्टींत आहे. या बाबतींत विचारवंतांनी आपल्या मनाच गोंधळ कधी होऊं देतां कामा नये. भगवद्गीतेविषयी माझा एक आवडता विचार आहे, तो हा की, अर्जुनाला जो ‘व्यामोह’ झाला होता तो व्यक्तिजीवनाची मूल्यं आणि राष्ट्रजीवनाची मूल्यं यांच्या बाबतीतलाच होता. त्या दोहोची गल्लत करून तो म्हणत होता, ‘नको हे लढणं!’ आप्तस्वकीयांची हत्या करून राज्य मिळविण्यापेक्षां त्या राज्याचा त्याग केलेला काय वाईट, अशा शंकेनं तो गोंधळला होता. राज्यभोगापेक्षां राज्यत्यागच त्याला अधिक बरा वाटत होता. त्याला कळेनासं झालं होतं की, वैयक्तिक हिताहिताच्या दृष्टीनं माणसाचं जे कर्तव्य असतं, त्याहून समाजाचा किंवा राष्ट्राचा एक घटक या दृष्टीनं त्याचं कर्तव्य सर्वस्वी भिन्न असण्याची शक्यता आहे. म्हणून पराक्रम, हिंसा आणि राज्यभोग यांची त्याला भिती वाटू लागली होती! गीता सांगितली गेली ती अर्जुनाच्या मनाचा हा गोंधळ नाहीसा करण्यासाठीच! व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन यांची मूल्यं भिन्न भिन्न आहेत हे त्याच्या मनावर ठसविण्यासाठीच!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625488071.jpg [postimage] => upload_post-1625488071.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => हंस, चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1058] => Array ( [PostID] => 22761 [post_title] => झोपेत चालणे, बोलणे व दात चावणे [post_content] => [post_excerpt] => शंभरापैकी वीस माणसे झोपेत कधी ना कधी चाललेली असतात. झोपेत चालण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असते. [post_shortcontent] =>

झोपेत शरीराला विश्रांती मिळत असली तरी झोप ही केवळ विश्रांतीसाठी नाही. मेंदूच्या जडणघडणीमध्ये, कार्यामध्ये झोपेचा मोठा वाटा आहे. झोपेत स्वप्ने पडतात, कुशीवर वळले जाते, काही माणसांमध्ये मात्र झोपेत इतरही काही हालचाली होतात. अशी माणसे झोपेत चालतात, बोलतात दात चावतात आणि खातातदेखील !

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129389.jpg [postimage] => upload_post-1620129389.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1059] => Array ( [PostID] => 23073 [post_title] => शेअरबाजाराची स्वमग्न भरारी [post_content] => [post_excerpt] => अर्थव्यवस्थेची वाताहत झालेली असताना शेअरबाजारात तेजी का, या प्रश्नाचं उत्तर असं सरळसोट नसून बहुपदरी आहे. [post_shortcontent] =>

अंक  : महा अनुभव, जुलै २०२१

 

शेअरबाजारातली सध्याची उसळी पाहून त्याचा अर्थव्यवस्थेशी काही संबंध असतो का, असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. या दोघांच्या गणितांमध्ये काही सांधा असतो, की त्यांची आपापली चक्रं स्वतंत्रपणे फिरत असतात? एका पातळीवर शेअरबाजाराची ही स्वमग्न भरारी कुणाला क्रूर आणि संवेदनशून्य वाटू शकेल, किंवा शेअरबाजारातली किंमतवाढ ही केवळ सट्टेबाजी आहे असंही वाटू शकेल. पण अर्थव्यवस्थेची वाताहत झालेली असताना शेअरबाजारात तेजी का, या प्रश्नाचं उत्तर असं सरळसोट नसून बहुपदरी आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626412989.png [postimage] => upload_post-1626412989.png [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => महा अनुभव, जुलै २०२१, अर्थकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1060] => Array ( [PostID] => 7286 [post_title] => हायर अॅन्ड रिटर्न [post_content] => [post_excerpt] => भारतीय लोक निर्जीव वस्तूत फार जीव लावतो अस माझं ऑब्झरर्व्हेशन आहे [post_shortcontent] =>

भाडेतत्वावर घ्या, नीट वापरा आणि परत करा हा येत्या काळाचा फंडा असणार आहे. सो काही महागड्या वस्तूत इन्व्हेस्ट करणार असाल तर चार वेळा विचार नक्की करा. काही वर्षांपूर्वी बंगलोर आणि पुण्यात ' कॅमेरा गिअर' रेंटवर मिळण्याची सोय झाली. अनेकांना वाटले होते, हे चालणार नाही परवडणार नाही. पण ओव्हर द पिरियेड हे मॉडेल मॅच्युअर झाले. कमर्शियल फोटोग्राफर्सच्या गरजा तर अजूनच जास्त असतात. किती इन्व्हेस्ट करणार याला लिमिट असते.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/1200px-HK_Shek_Pai_Wan_Estate_High-rise_buildings.jpg [postimage] => /2019/01/1200px-HK_Shek_Pai_Wan_Estate_High-rise_buildings.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 1728 [display_name] => हर्षद शामकांत बर्वे [Post_Tags] => अर्थकारण,सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1061] => Array ( [PostID] => 23033 [post_title] => ऑक्सिजन कमी का पडतो? (भाग- १) [post_content] => [post_excerpt] => जेव्हा काही कारणाने फुप्फुसातले काही ‘अल्विओलि’ बंद होतात, त्यांची वायू देवाणघेवाण करण्याची क्षमता काही कारणाने संपते तेव्हा मात्र, साहजिकच शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू उपलब्ध होत नाही. परिणामी, प्राण जातोय असं वाटायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, बैचेनी येते, ऊर्जा कमी पडते. अशा वेळी ‘ऑक्सिजन सिलेंडर’ची नळी पेशंटच्या नाकाला जोडतात. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये २१ टक्के ऑक्सिजन असणारी साधी हवा नसून, शुद्ध म्हणजे ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजनच असतो. साहजिकच फुप्फुसातले जे काही ‘अल्विओलि’ कार्यरत असतील, त्यांच्यापर्यंत जास्त प्रमाणातील ऑक्सिजन पोहोचतो, जिथून तो रक्तातील आवश्यक त्या सर्व पेशींना पुरेशा प्रमाणात मिळतो आणि पेशंटला परत ऊर्जा-निर्मिती करायला मदत होते. [post_shortcontent] =>

अनेक करोना रुग्णांना ऑक्सिजन ‘कमी’ पडतोय, सध्या ऑक्सिजन तयार करण्याचे कारखाने घातले जाऊ लागले आहेत, अशा बातम्या आपण ऐकतोय. असं का होतंय?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625231930.jpg [postimage] => upload_post-1625231930.jpg [userfirstname] => डॉ. मानसी [userlastname] => राजाध्यक्ष [post_date] => 16 Jul 2021 [post_author] => 6105 [display_name] => डॉ. मानसी राजाध्यक्ष [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1062] => Array ( [PostID] => 23064 [post_title] => कोरोना- न्यू ऍबनॉर्मल [post_content] => [post_excerpt] => व्यंगचित्र मालिका [post_shortcontent] =>

अंक -  महा अनुभव,जून २०२१

व्यंगचित्र मालिका

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626328264.png [postimage] => upload_post-1626328264.png [userfirstname] => असीम कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 15 Jul 2021 [post_author] => 6059 [display_name] => असीम कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव,जून २०२१, व्यंगचित्र [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1063] => Array ( [PostID] => 22918 [post_title] => अंधाऱ्या जगावरचा प्रकाशझोत [post_content] => [post_excerpt] => आपण कुठून कुठपर्यंत आलो याचं भान या फोटोंच्या साखळीमुळे येतं, असं तिला वाटतं. [post_shortcontent] =>

अंक- महा अनुभव दिवाळी २०२०

जगभरातल्या जमतील त्या अंधार्‍या कोपर्‍यांना भेट देऊन तिथलं अधोजग आणि आवाज नसलेली माणसं आपल्या छायाचित्रांमध्ये कैद करणार्‍या बार्बरा डेव्हिडसन या कनेडियन छायाचित्रकार महिलेच्या कामाची ओळख करून देणारा लेख

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626105939.png [postimage] => upload_post-1626105939.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jul 2021 [post_author] => 1863 [display_name] => नितीन दादरावाला [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1064] => Array ( [PostID] => 23085 [post_title] => अमेरिकेतले 'क्लासरूम कल्चर' (भाग – ५) [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील शिक्षणप्रणाली मुख्यत: विद्यार्थीकेंद्री आहे. [post_shortcontent] =>

शिक्षक नोट्स लिहून देत आहेत आणि विद्यार्थी त्या उतरवून घेत आहेत असा प्रकार या शाळांमधून दिसून आला नाही. शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसले. मुले ग्रंथालयात जाऊन संदर्भग्रंथ वाचतातइंटरनेटवरून माहिती मिळवतात.” गोरेगाव मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा अमेरिकेतील शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखमालेतील हा पाचवा भाग.
गुणवत्तादायी शिक्षण देणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांत अमेरिका अग्रस्थानी आहे. यामागचे कारण म्हणजे, तेथील शैक्षणिक धोरण आणि शाळांमधील सुविधांबरोबरच त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेले ‘क्लासरूम कल्चर’ आहे. अमेरिकेतील शिक्षणप्रणाली मुख्यत: विद्यार्थीकेंद्री आहे; त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांच्या सहभागाला अतिशय महत्त्व दिले जाते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील ‘सॉक्रेटीसचे मॉडेल’ इथे अक्षरश: अनुभवायला मिळते. वर्गात होणाऱ्या चर्चांमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, या दृष्टीने शिक्षक पाठांचे नियोजन करतात. वर्गातल्या या चर्चा नीरस आणि कंटाळवाण्या होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड, व्हाइट बोर्ड, ओव्हरहेड प्रोजेक्टर, डॉक्युमेंट कॅमेरे, संगणक, इंटरनेट, यांसारखे अद्ययावत तंत्रज्ञान शिक्षकांना उपलब्ध आहे. शिक्षकही या तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करतात. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही टेक्नोसॅव्ही असल्याचे जाणवले.
अमेरिकेतल्या शाळा भेटीदरम्यान अमेरिकन संशोधक हॉवर्ड गार्डनर यांच्या ‘बहुविध प्रज्ञा सिद्धांता’चा प्रत्यक्ष वापर पाहायला मिळाला. या प्रकारच्या पाठनियोजनामध्ये भरपूर प्रमाणात कल्पक आणि उपक्रमशील कृतींचा समावेश असतो. शिक्षक बोलत आहेत आणि विद्यार्थी श्रोत्यांच्या भूमिकेत आहेत, असे चित्र जवळपास कुठेही दिसले नाही. अध्यापन सुरू असताना वर्गात शिक्षक-विद्यार्थी यांच्यात सतत संवाद सुरू असतो. वर्गातील वातावरण अगदी मोकळेढाकळे असते. शिक्षक मुलांबरोबर मित्रांसारखे वागतात. थेट आणि मोकळेपणाने बोलण्याचा संस्कार अमेरिकन कुटुंबात केला जात असल्याने मुलेही वर्गात आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारताना दिसली. शिक्षकही मुलांच्या मताचा आदर करतात; त्यांना स्वत:ला व्यक्त करावे, यासाठी प्रोत्साहन देतात. मुख्य म्हणजे, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाचे म्हणणे पटले नाही आणि ते त्याने शिक्षकांना नम्रपणे सांगितले तर शिक्षकही शांतपणे त्या विद्यार्थ्याचे मत ऐकून घेतात. वर्ग अध्यापनात सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी शंका विचारणे अपेक्षित असते. मुलांनी शंका विचारल्या नाहीत किंवा ती शांत बसून राहिली तर आपल्या अध्यापनात दोष आहे, असे इथले शिक्षक मानतात. त्यामुळे वर्ग अध्यापनात शंका निरसनाला महत्त्व दिले जाते.
शिक्षक नोट्स लिहून देत आहेत आणि विद्यार्थी त्या उतरवून घेत आहेत असा प्रकार या शाळांमधून दिसून आला नाही. शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसले. मुले ग्रंथालयात जाऊन संदर्भग्रंथ वाचतात, इंटरनेटवरून माहिती मिळवतात. शिक्षक आणि समवयस्क मित्रांबरोबर चर्चा करतात. अमेरिकन शिक्षणप्रणालीमध्ये घोकंपट्टीला स्थान नाही. या प्रणालीत स्वयंअध्ययनासाठी मुलांना सातत्याने प्रेरित केले जाते.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अनेक प्रकारांनी केले जाते. लेखी आणि तोंडी परीक्षा या पारंपरिक मूल्यमापन पद्धतींबरोबरच प्रकल्प, प्रश्नमंजूषा, वादविवाद, वैयक्तिक आणि गटांनी केलेले सादरीकरण, वर्गात होणाऱ्या चर्चा आणि वेगवेगळ्या उपक्रमांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, या बाबींना मूल्यमापनात महत्त्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे, मूल्यमापनाची ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. काही उपक्रमांत तर विद्यार्थी परस्परांचे मूल्यमापन करतात.
अमेरिकेतील क्लासरूम कल्चर हे खऱ्या अर्थाने खूप वेगळे आहे. हे वेगळेपण कल्पक आणि प्रयोगशील शिक्षकांमुळे जोपासले गेले आहे, हेही तितकेच खरे आहे. या संदर्भातील काही उदाहरणे देता येतील.
एका शाळेत स्पॅनिश विषय शिकवणाऱ्या शिक्षिकेने मुलांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करायला सांगितले होते. हे खाद्यपदार्थ मुलांनी स्वत: त्यांच्या घरी करणे अपेक्षित होते. मुलांनीही बर्गर-पिझ्झापासून ते केकपर्यंत वेगवेगळे पदार्थ तयार करून शाळेत आणले होते. वर्गात प्रत्येक मुलाला त्याने केलेल्या खाद्यपदार्थाच्या संदर्भात स्पॅनिश भाषेतून सादरीकरण करायला सांगण्यात आले होते. त्यासाठी चार-पाच मिनिटांचा अवधी प्रत्येकाला देण्यात आला होता. या सादरीकरणामध्ये मुले खाद्यपदार्थ कसा केला आणि तो करत असताना आपल्याला काय अनुभव आले, हे सांगत होती. वर्गातली इतर मुले त्यांना प्रश्न विचारत होती आणि आणलेल्या पदार्थाचा अधूनमधून आस्वादही घेत होती. एका मुलाच्या वडिलांनी खाद्यपदार्थ करताना व्हिडीओ शूटिंग केले होते. हे शूटिंग वर्गात दाखवण्यात आले. या सगळ्या उपक्रमातून मुलांना प्रत्यक्ष कृती करण्याचा अनुभव तर मिळालाच; शिवाय स्पॅनिश भाषेतून बोलणे बंधनकारक असल्याने प्रत्यक्ष भाषेचाही वापर झाला. हे उपक्रम मुलांना आवडले असल्याने वर्ग नियंत्रणाचा प्रश्न निर्माण झाला नाही.
शाळांमध्ये मुलांना असे अनेक कल्पक उपक्रम दिले जातात. या उपक्रमांसाठी विषय निवडतानाही ते मुलांना आवडतील असे आणि त्यांची क्षमता लक्षात घेऊन दिले जातात.
एका शिक्षिकेने वर्गातील मुलांना त्यांच्या पसंतीच्या देशाची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या मदतीने द्यायला सांगितली होती. हे प्रेझेन्टेशन दाखवताना आपण विशिष्ट देश का निवडला आणि हे देश त्याच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेपेक्षा कसे वेगळे आहेत, हे मुलांनी सांगितले. मुलांना या तासाला वेगवेगळ्या देशांची माहिती तर मिळालीच, पण पुस्तकात नसलेल्याही अनेक गोष्टी समजल्या.
अमेरिकेतल्या शाळांमधील वर्गाचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असले तरी वर्गात मात्र तो बंदिस्तपणा नाही. मुलांच्या वर्गातील वावरावर जाचक वाटतील अशी बंधने नाहीत. मुलांना हवे तिथे ती बसू शकतात, अध्यापन सुरू असताना तहान लागली तर पाणी पिऊ शकतात, भूक लागली तर डबा खाऊ शकतात. हा मोकळेपणाच अमेरिकेच्या ‘क्लासरूम कल्चर’चे वेगळेपण दाखवून देतो. अर्थात, लोकशाहीची तत्त्वे कसोशीने पाळणारे शिक्षक आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करणारे विद्यार्थी, हे दोघेही तिथले हे ‘मोकळे’ क्लासरूम कल्चर जोपासण्यास सक्षम आहेत, यात शंका नाही.
(समाप्त)
मच्छिंद्र बोऱ्हाडे 
borhadem@gmail.com
(लेखक गोरेगाव मुंबई नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626330703.jpg [postimage] => upload_post-1626330703.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 15 Jul 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => अमेरिकन शिक्षण, जीवनकेंद्री शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1065] => Array ( [PostID] => 23043 [post_title] => गणितीय सौंदर्याचा उपासक... रॉजर पेनरोज [post_content] => [post_excerpt] => जगभरातील तरुण संशोधकाना प्रेरित करेल असं हे व्यक्तिमत्त्व आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१ सदर : नोबेल पुरस्कार कथा गेल्या साठसत्तर वर्षात पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंकशास्त्र, .. आदी गणिताशी संबधित विषयात ज्यांना ज्यांना मोठे पुरस्कार मिळाले त्या सर्वांचा केव्हा ना केव्हातरी रॉजर पेनरोज यांच्याशी संबंध आलेला होता असं माझ्या वाचनात आलं होतं. रिचर्ड फिनमन, स्टिफन हॉकिंग्ज, व्हीलर.. किती नावे घ्यावीत.. तेव्हा हे नाव परिचयाचं झालेलं होतं. जेव्हा २०२० सालाचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि त्या यादीत पेनरोजचं नाव आलं तेव्हा अनेकांना वाटलं की यांना पुरस्कार मिळण्यात तसा उशीरच झालेला आहे.. आणि त्यांची करियर पाहिली तर आपल्यालाही तसंच वाटेल. असो.. फक्त शांतीचेच नाही तर सायन्सशी संबंधित माणसालाही नोबेल पुरस्कार देण्यात अनेकदा राजकारण, वैयक्तिक संबंध अन् इतर अनेक बाबी आडव्या येतात, हे काही आता गुपित राहिलेलं नाही.  रॉजर पेनरोज यांना पुरस्कार देताना, ‘कृष्णविवराचं विश्लेषण करताना जे गणित वापरले गेले ते आपण विकसित केलं अन् एकूण विश्वाच्या उत्पत्तीसाठी तसेच व्यापक सापेक्षतेच्या सिध्दान्तासाठी आपण विकसित केलेल्या अनेक गणितीय सूत्रांचा वापर करून अनेक कूट प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.’ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626315625.png [postimage] => upload_post-1626315625.png [userfirstname] => प्रा. माधुरी शानभाग [userlastname] => [post_date] => 15 Jul 2021 [post_author] => 6080 [display_name] => प्रा. माधुरी शानभाग [Post_Tags] => जडण-घडण, जून २०२१, व्यक्ती विशेष, विज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1066] => Array ( [PostID] => 23084 [post_title] => अलका - व्यंगचित्रं [post_content] => [post_excerpt] => स्त्री आणि पुरुष दोघांची भिन्न भिन्न मानसिकता अचूकपणे टिपणारे व्यंगचित्रं [post_shortcontent] =>

अलका - व्यंगचित्रं 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626314765.jpg [postimage] => upload_post-1626314765.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 15 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1067] => Array ( [PostID] => 23083 [post_title] => व्यंगचित्रं - अलका [post_content] => [post_excerpt] => हल्ली असतील असे उधार माल देणारे आणि पैसे न देता आल्यामुळे तोंड लपवणारे ? [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं - अलका 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626101601.jpg [postimage] => upload_post-1626101601.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 14 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1068] => Array ( [PostID] => 22760 [post_title] => घोरण्याचा घोर [post_content] => [post_excerpt] => स्थूल, जास्त वजन असलेल्या माणसांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असते. [post_shortcontent] =>

झोपेत घोरणारी माणसे आपण घोरतो हे मान्य करीत नाहीत. कारण त्यांना ते समजतच नाही. आजूबाजूच्या माणसांना मात्र त्यांच्या चित्रविचित्र आवाजाने झोप लागत नाही. घोरण्याचा आवाज श्वासोच्छ्वासाच्या वेळी होणाऱ्या तालूच्या (Soft Palate) थरथरीमुळे होतो. अशी थरथर अनेक कारणांमुळे होते. लहान मुलांच्या नाकातल्या ग्रंथी वाढल्या असल्या, टॉन्सिल वाढले असले किंवा सर्दीने नाक चोंदले असले की श्वास घेताना व सोडताना तालूची थरथर होते. स्थूल, जास्त वजन असलेल्या माणसांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार ते वाढते. घशाच्या जवळ साचलेल्या चरबीमुळे श्वसनमार्ग अवरुद्ध होतो, लहान होतो. त्यामुळे तालूची थरथर आणि घोरण्याचा आवाज होतो. चेहऱ्याच्या विशिष्ट ठेवणीमुळे घोरण्याचा आवाज वाढतो. मद्यपान किंवा झोपेच्या गोळ्या यामुळेही घोरणे वाढते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620129060.jpg [postimage] => upload_post-1620129060.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 13 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1069] => Array ( [PostID] => 23063 [post_title] => स्व त: प ली क डे [post_content] => [post_excerpt] => मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव, जून २०२१

मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626103706.png [postimage] => upload_post-1626103706.png [userfirstname] => Vrushali [userlastname] => Jogalekar [post_date] => 13 Jul 2021 [post_author] => 6047 [display_name] => वृषाली जोगळेकर [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1070] => Array ( [PostID] => 6044 [post_title] => डॉ. स. गं. मालशे- चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा आढावा [post_content] => [post_excerpt] => थक्क करून टाकणारी विविधता [post_shortcontent] =>

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, संपादक, समीक्षक प्रा. डॉ. स. गं. मालशे यांची काल जयंती होती. त्यांचा जन्म २४ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणा-या मालशे यांनी फादर स्टिफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/malshe-1_6e8a42ccb6ba5eba7ecf341885dfb840.jpg [postimage] => /2018/09/malshe-1_6e8a42ccb6ba5eba7ecf341885dfb840.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jul 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => सोशल मिडीया,ज्योत्स्ना प्रकाशन,दैनिक प्रहार,स. गं. मालशे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1071] => Array ( [PostID] => 23082 [post_title] => हमाम साबण [post_content] => [post_excerpt] => ही जाहिरात जुनी असली तरी हमाम साबण आजही तितकाच खपत असावा. [post_shortcontent] =>

हमाम साबण

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626101336.jpg [postimage] => upload_post-1626101336.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 13 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1072] => Array ( [PostID] => 23032 [post_title] => चंद्राला गिरक्या घातलेला वीर [post_content] => [post_excerpt] => एक तर, या मोहिमेत कायम आमच्या तिघांची टीम होती. कोणीच पहिला, दुसरा, तिसरा असं नव्हतं. म्हणजे इतकं की, चंद्रभूमीवर जो फलक ठेवला गेला, त्या स्टीलच्या फलकावर लिहिलं होतं- “Here men from the Planet Earth first set foot upon the Moon in July 1969. We came in Peace for all Mankind.” त्याखाली आम्हा तिघांच्या सह्या होत्या. म्हणजे माझे पाय लागले नाहीत, तरी मी होतोच की त्यात! [post_shortcontent] =>

२० जुलै १९६९ रोजी मानवाने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्या घटनेतील तीन अंतराळवीरांच्या टीममधील मायकल कॉंलिन्स यांचं २८ एप्रिल रोजी, वयाच्या ९१व्या वर्षी निधन झालं. तिघांपैकी दोघे- नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रिन (बझ) चंद्राच्या भूमीवर उतरले. मायकल कॉंलिन्स त्या यानाचे पायलट होते. त्यांना काय वाटलं तेव्हा? आपलं पाऊल चंद्रावर पडू शकलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असेल का? कॉलिन्स यांचं हे मनोगत... त्यांच्या आत्मचरित्राच्या आधारे लिहिलेलं-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625228696.jpg [postimage] => upload_post-1625228696.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 13 Jul 2021 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1073] => Array ( [PostID] => 12883 [post_title] => व्हिलन [post_content] => [post_excerpt] => दि. बा. मोकाशींची कथा... [post_shortcontent] =>

व्हिलन

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621510249.jpg [postimage] => upload_post-1621510249.jpg [userfirstname] => akshay [userlastname] => [post_date] => 12 Jul 2021 [post_author] => 2015 [display_name] => अक्षय वाटवे [Post_Tags] => कथा,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1074] => Array ( [PostID] => 23071 [post_title] => भाषाविचार - साधनांचा शोध आणि इतिहासाचं पुनर्वाचन (भाग - १८) [post_content] => [post_excerpt] => आपल्याकडे भाषांची हेळसांड होणं म्हणजे पर्यायाने इतिहास आणि संस्कृतीची हेळसांड होणं, [post_shortcontent] =>

“आज महाराष्ट्रातल्या अनेक अभिलेखागारांत मोडीतले दस्तावेज अक्षरश: वाचणाऱ्यांची वाट पाहत आहेत. पण मोडीच्या प्रशिक्षणाची स्थायी व्यवस्था आणि दस्तावेजांचं काम मार्गी लावण्याचं काही नियोजन नाही. त्यामुळे आपल्याकडच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी जगभरातले लोक येत आहेत, पण भाषेच्या टप्प्यावर अडखळत आहेत. इतिहासाची इतकी सातत्यपूर्ण हेळसांड करण्यासाठी जर काही पुरस्कार असेल तर तो आपल्याला मिळावा, इतकी पात्रता आपण कमावली आहे.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  इतिहासाच्या पुनर्वाचनाबाबत सांगतायत -
छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या दृष्टीने फारच आस्थेचा विषय आहे. गेल्या काही काळात तो गंभीर जातीयवादाचाही विषय झाला आहे. त्यांच्याबद्दलचे ठोकताळे फार न बदलता उदात्तीकरण, गौरवीकरण अशी निर्बुद्ध समाजाची सर्व लक्षणं आपण प्रकट करत आहोत. त्याबद्दल बोलणंसुद्धा लोकांना फारसं चालत नाही. हे होण्याच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, वाचनाचा अभाव आणि या अभावग्रस्ततेत भाषिक अभावग्रस्तता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा झाला तर मोडी, फारसी, उर्दू तर माहीत असावं लागतंच; शिवाय डच, फ्रेंच, पोर्तुगीज इंग्रजीही माहीत असावं लागतं; आणि भाषांचं हे ज्ञान वरवरचं असून चालत नाही. भाषांच्या तत्कालीन व्यवहारातल्या अर्थछटा कळल्या नाहीत तर अर्थाचा अनर्थ होतो; त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकाला अनेक भाषा चांगल्या यायला हव्यात. त्यांचं तुलनात्मक स्थानमाहात्म्य माहीत असायला हवं. अर्थात, शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे 'पुत्र महाराष्ट्राला झाला', 'पुत्र सह्याद्रीला झाला' हे वर्णन; आणि महाराजांचा मृत्यू म्हणजे 'आणखी काय लिहू', 'शब्दच संपले' असं वर्णन करायला, भाषिक फुलोऱ्याव्यतिरिक्त काहीही नसलं तरी चालतं. ज्या समाजाचं एवढ्यावर भागतंय तो कुपोषित होऊन कणाकणाने मरतोय असं समजायला काहीच हरकत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626022924.jpg [postimage] => upload_post-1626022924.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 12 Jul 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, पुस्तके, वाचन संस्कृती, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1075] => Array ( [PostID] => 23042 [post_title] => किस्से वैज्ञानिकांचे [post_content] => [post_excerpt] => वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१

सदर : किस्से वैज्ञानिकांचे

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626060658.png [postimage] => upload_post-1626060658.png [userfirstname] => डॉ. पंडित विद्यासागर [userlastname] => [post_date] => 12 Jul 2021 [post_author] => 6073 [display_name] => डॉ. पंडित विद्यासागर [Post_Tags] => जडण-घडण, जून २०२१, शिक्षण, विज्ञान, ज्ञानरंजन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1076] => Array ( [PostID] => 23072 [post_title] => पनामा सिगारेट [post_content] => [post_excerpt] => झूम करून वाचा जरा ... काळ केवढा बदलला आहे. [post_shortcontent] =>

पनामा सिगारेट 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1626060305.jpg [postimage] => upload_post-1626060305.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 12 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1077] => Array ( [PostID] => 22917 [post_title] => बंद दारं थोडी किलकिली [post_content] => [post_excerpt] => 'सुशांतने त्याच्या पन्नाशीनिमित्त स्वतःविषयी लिहिलं तर तो काय लिहील?' असा विचार मनात आला आणि अनेक वर्षं निद्रावस्थेत असलेला माझ्यातील लेखक जागा झाला. [post_shortcontent] =>

महा अनुभव दिवाळी २०२०

सुशांत रेगेला मी गेली अनेक वर्षं ओळखतो. सुरुवातीला काही वर्षं केवळ तोंडओळख होती. तेव्हा आम्ही दोघं मुंबईच्या गिरगावात राहायचो. तरुण अविवाहित पोरं नाक्यावर रात्री पान-सिगारेटच्या ठेल्यावर फेरफटका मारायला जातात, तशा फेरफटक्यात सुशांत कोणा मित्राचा मित्र किंवा आत्ये-मामे भाऊ म्हणून भेटला. पुढे अधूनमधून असाच भेटत राहिला. त्यातून दोघांना एकमेकांची नावं कळली होती एवढंच. त्यापुढे आम्ही गेलो नव्हतो. केवळ तोंडओळखच राहिली आमची. नंतर दोन-चार वर्षं भेटच झाली नाही. आणि झाली नाही हे जाणवलंही नाही. एकदा असेच रात्री डोंबिवलीच्या एका गल्लीच्या नाक्यावर तशाच रात्रीच्या वेळी भेटलो. त्याने तीनेक वर्षांपूर्वी गिरगाव सोडलं होतं आणि मी सहाएक महिन्यांपूर्वीच डोंबिवलीत संसार थाटला होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625804336.png [postimage] => upload_post-1625804336.png [userfirstname] => Pradeep [userlastname] => Champanerkar [post_date] => 11 Jul 2021 [post_author] => 6109 [display_name] => प्रदीप चंपानेरकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1078] => Array ( [PostID] => 8770 [post_title] => अद्भुत अंटार्क्टिका भाग २ [post_content] => [post_excerpt] => एक गमतीदार गोष्ट म्हणजे, येथे आकाशात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे क्षितिजाला समांतर फिरताना दिसतात. पूर्वेला सूर्य उगवणे, मध्यान्हीला डोक्यावर येणे आणि संध्याकाळी तो पश्चिमेला मावळणे वगैरे आपल्याला इकडे नेहमी अनुभवास येणारा काही प्रकारच नाही. मग अंटार्क्टिकामध्ये दिवस-रात्र असते का ? अशीच रंजक माहिती सांगणारा हा अद्भुत अंटार्क्टिका भाग २ आहे. [post_shortcontent] =>

सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, हिऱ्यासारखे चमचमणारे तारे, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे... अद्भुतरम्य आणि नितांतसुंदर खंड आहे अंटार्क्टिका ! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. ‘अंटार्क्टिका’- आपल्या पृथ्वीवरील अतिशय खडतर, परंतु नितांतसुंदर व आश्चर्यकारक भूभाग! मैलोन् मैल अंथरलेली बर्फाची चादर, असंख्य हिमनद्या आणि नि:स्तब्ध करणारी शांतता! मानवाचा स्पर्श न झालेल्या आणि पृथ्वीच्या कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याची झलक म्हणजे अंटार्क्टिका! हे तर भूतलावरून स्वर्गलोकाकडे जाणारे द्वार... नाही-नाही, जणू स्वर्गलोकच! सूर्याचे रूप म्हणजे अक्षरश: ‘तेजोनिधी लोहगोल.. भास्कर हे गगनराज!’ अशा ह्या गगनराजांच्या आगमनाची वर्दी चहूबाजूंनी होणाऱ्या अलौकिक स्वर्गीय रंगांच्या उधळणीने मिळते. जणूकाही पंचमहाभूतांचा साक्षात्कारच! भूमीवर अंथरलेली बर्फाची पांढरीशुभ्र चादरही या रंगात न्हाऊन निघते.. नोव्हेंबर ते फेब्रुवारी येथे सूर्य मावळतच नाही. मध्यरात्रीसुद्धा आकाशात सूर्य तळपतो. (Midnight Sun). आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे, येथे आकाशात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे क्षितिजाला समांतर फिरताना दिसतात. पूर्वेला सूर्य उगवणे, मध्यान्हीला डोक्यावर येणे आणि संध्याकाळी तो पश्चिमेला मावळणे वगैरे आपल्याला इकडे नेहमी अनुभवास येणारा काही प्रकारच नाही. [caption id="attachment_8880" align="alignright" width="300"]

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/download-1-rr.jpg [postimage] => /2019/02/download-1-rr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jul 2021 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1079] => Array ( [PostID] => 5971 [post_title] => गावातील पिक्चर [post_content] => [post_excerpt] => निळू फुलेचा पडद्यावरील कपटीपणा बघून आयाबाया बोट मोडायच्या [post_shortcontent] =>

गावात लहानपणी सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाचा सण असायचा. या गणेशोत्सवाच्या दरम्यान मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम असायचे यापैकी एक म्हणजे चित्रपट दाखवणे. हल्ली पायलीला पन्नास चॅनल आणि त्यावरील विविधढंगी कार्यक्रम हे फावल्या वेळेचे मनोरंजनाचे साधन आहे. पण पूर्वी तसे नव्हते. या बाबतीत दूरदर्शन हाच एकमेव सखा होता आणि तोही सर्वांना सहजसाध्य नव्हता. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/cinema2.jpg [postimage] => /2018/09/cinema2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jul 2021 [post_author] => 134 [display_name] => यश दळवी [Post_Tags] => सोशल मिडीया,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1080] => Array ( [PostID] => 23068 [post_title] => दृश्यकला जागतिक कलेचा संक्षिप्त इतिहास [post_content] => [post_excerpt] => जागतिक चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्य कला यांचा सविस्तर इतिहास सांगणारा दृश्यकला हा ग्रंथ आहे. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन) मे २०२१

संपादक - गुलाम मोहम्मद शेख

पुस्तक खरेदीसाठी आमच्या वेबसाईटवरील लिंकला आजच भेट द्या https://bit.ly/2T9mTWQ

दृश्यकला या महत्त्वाच्या ग्रंथाबद्दल तुम्हा रसिकांना सांगायचं आहे.जागतिक चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्य कला यांचा सविस्तर इतिहास सांगणारा दृश्यकला हा ग्रंथ आहे.सुप्रसिद्ध चित्रकार, कवी, कला समीक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेले श्री.गुलाममोहम्मद शेख यांनी या ग्रंथाचं संपादन केलं आहे.‘ज्ञानगंगोत्री’ या मालिकेतल्या या मूळ गुजराती ग्रंथाचा मराठी अनुवाद अरुणा जोशी यांनी केला आहे.कलेचे विद्यार्थी आणि रसिक यांना उपयुक्त असलेला हा ग्रंथ गेल्या एक वर्षांपासून प्रकाशनासाठी तयार आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625803261.png [postimage] => upload_post-1625803261.png [userfirstname] => Gulam Mohammad [userlastname] => Shekh [post_date] => 11 Jul 2021 [post_author] => 6113 [display_name] => गुलाम मोहम्मद शेख [Post_Tags] => प्रिय रसिक, मे २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1081] => Array ( [PostID] => 23070 [post_title] => किर्लोस्कर - व्यंगचित्रं [post_content] => [post_excerpt] => टकलावर विनोद करणे ही अगदी जुनी परंपरा आहे. व्यंगचित्रकाराला तो मोह आवरणे अशक्यच. [post_shortcontent] =>

किर्लोस्कर - व्यंगचित्रं 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625802870.jpg [postimage] => upload_post-1625802870.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1082] => Array ( [PostID] => 23041 [post_title] => लोकहितं मम आचारणीयम् | संस्कृततज्ज्ञ पं. गुलाम दस्तगीर बिराजदार [post_content] => [post_excerpt] => पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांचा हिंदु धर्माचाही गाढा अभ्यास होता. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१

पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांचा हिंदु धर्माचाही गाढा अभ्यास होता.‘कुराणा’चं जसं त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केलं. तसंच अमर चित्रकथा मालिकेतील कॉमिसचंही संस्कृत भाषांतर केलं होतं. संस्कृत पुराणं, कर्मकांडाचं त्यांचं ज्ञान एवढे गहन होतं की अनेक धार्मिक कार्यांची आमंत्रणं त्यांना मिळत असायची. महाराष्ट्र सरकारने संस्कृतच्या अभ्यासक्रमासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतलं होतं. काशीच्या विश्व संस्कृत प्रतिष्ठानने त्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्या संस्कृतबाबतच कामाची दखल घेतली होती. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625802499.png [postimage] => upload_post-1625802499.png [userfirstname] => Madhuri [userlastname] => Abhay Kulkarni [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 6108 [display_name] => माधुरी अभय कुलकर्णी [Post_Tags] => जडण-घडण, जून २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1083] => Array ( [PostID] => 8466 [post_title] => अद्भुत अंटार्क्टिका भाग १ [post_content] => [post_excerpt] => येथील ९८% भूभाग बर्फाने आच्छादलेला आहे. येथील बर्फात आपल्या पृथ्वीवरील सुमारे ७०% गोड्या पाण्याचा साठा आहे. ह्यावरुन आपणा सर्वांच्या लक्षात आलेच असेल की अंटार्क्टिका खंड हा आपल्या किती अनमोल ठेवा आहे! [post_shortcontent] =>

सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, हिऱ्यासारखे चमचमणारे तारे, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे... असा अद्भुतरम्य आणि नितांत सुंदर खंड आहे अंटार्क्टिका. भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडवर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला- भूतलावर दृष्टी पोहचू शकेल तेथपर्यंत आच्छादलेली आणि मैलोनमैल पसरलेली बर्फाची चादर, त्यावर स्वर्गलोकातून अवतरणारे आणि आसमंतात सर्वत्र उधळणारे मनोहर रंग! येथे सूर्य पूर्वेलाच उगवतो असे नाही आणि पश्चिमेलाच मावळतो असेही नाही. एवढेच नाही तर कधी सूर्य उगवला तर मावळतच नाही आणि कधी मावळला तर उगवतच नाही! हिर्यासारखे चमचमणारे तारे, सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे असे सारे आहे या खंडावर.. अद्भुतरम्य आणि तेवढाच गूढ, पृथ्वीच्या तळाशी असलेला हा खंड- अंटार्क्टिका! अशा या नितांत सुंदर आणि एका आगळ्यावेगळ्या जगात जाण्याची संधी मला मिळाली. सुमारे वर्षभर राहून या अलौकिक व स्वर्गीय निसर्गाचा अनुभव घेता आला मला. अंटार्क्टिकामध्ये आपल्या देशाची दोन शास्त्रीय संशोधन केंद्रे आहेत- ’मैत्री’ आणि ’भारती’. येथील मैत्री केंद्रात ३६व्या भारतीय संशोधन मोहिमेत एक डॉक्टर म्हणून सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या खंडाला अंटार्क्टिका हे नाव मिळाले एका ग्रीक शब्दावरुन! अंटार्क्टिका = अँटी + आर्कटाईक. अँटी म्हणजे विरुद्ध आणि आर्कटाईक म्हणजे सप्तर्षी. उत्तर गोलार्धातून आकाशात दिसणारे

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/30.-Rafted-iceburg-in-sea-ice.jpg [postimage] => /2019/02/30.-Rafted-iceburg-in-sea-ice.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => ज्ञानरंजन,अनुभव कथन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1084] => Array ( [PostID] => 1696 [post_title] => श्रद्धा आणि अंधश्रद्धा [post_content] => [post_excerpt] => आपल्या पंचेंद्रियांच्या व विज्ञानाच्या बाहेरचे जग असते आणि आपण त्याची अनुभूती घेणे जरुरीचे आहे. तुमच्या श्रद्धेतील कोणतीच गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या जोरावर समजावून सांगता येत नाही, पण विज्ञानाच्या मर्यादांचे भान असेल तर त्यामुळे आपण गोंधळून वा भांबावून जात नाही. [post_shortcontent] =>

पुस्तक: निवडक कालनिर्णय लेखाबद्दल थोडेसे : कालनिर्णय मधीला  हा लेख  डॉ दत्तप्रसाद दाभोळकरांच्या जीवनमूल्याचे प्रतिबिंबच म्हणता येईल. ना फार उजवीकडे, ना फार डावीकडे असा मस्त तोल सांभाळत ते लिहितात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अगदी धूसर आहे. कुठली श्रद्धा डोळस आणि कुठली अंध हे कोण ठरवणार? श्रद्धा आणि अंधश्रद्धा या जोपर्यंत घराच्या उंबरठ्याच्या आत आहेत तोपर्यंत इतर कोणाला त्यात काही आक्षेप असू शकत नाही. पण त्या जेव्हा उंबरठा ओलांडतात तेव्हा प्रश्न सुरु होतात. आणि त्याचा जेव्हा बाजार मांडला जातो तेव्हा ते प्रश्न गंभीर होतात. हीच बाब या लेखातून नेमकेपणाने सोदाहरण  मांडली आहे. निवडक कालनिर्णय या पुस्तकातील  हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** भूत दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा या आमच्या आव्हानावर आमचा मित्र विचारे खळाळून हसला. म्हणाला, ‘‘आव्हानेच द्यावयाची असतील तर चल मी तुला प्रतिआव्हान देतो. दाऊद इब्राहीम दाखव आणि दहा लाख रुपये मिळव!’’ विचारेने मला प्रतिप्रश्र्न विचारायला दिलेच नाहीत. माझ्या मनातले पुढचे प्रश्र्न ओळखत स्वत:च बोलत राहिला. म्हणाला, ‘‘अरे भूत मनात असते, ते दाखवता येत नाही. दाऊद इब्राहीम सातासमुद्रापलीकडे कुठेतरी असतो. तुला मला दिसत नाही, पण दाऊद इब्राहीम आहे हे तू मान्य करतोस. आता भूत आहे आणि त्याचा बंदोबस्त करणारा देव आहे हे एखाद्याने मान्य केले तर बिघडले कुठे? एक गोष्ट लक्षात घे. जगभरच्या सर्व धर्मग्रंथांनी आणि प्रेषितांनी परमेश्र्वर मानला आहे, चमत्कार मानलेत, वाईट शक्ती म्हणजे भूत मानले आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2017/11/datta-दाभोळकर.jpg [postimage] => /2017/11/datta-दाभोळकर.jpg [userfirstname] => Dattaprasad [userlastname] => Dabholkar [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 26 [display_name] => दत्तप्रसाद दाभोळकर [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन,समाजकारण,मनसंवाद,अध्यात्म [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1085] => Array ( [PostID] => 5965 [post_title] => गोविंदविडा [post_content] => [post_excerpt] => एक विडा पूर्णपणे आपल्या तोंडात बसत नाही, त्याचे दोनतीन घास करावेच लागतात. [post_shortcontent] =>

विविध पदार्थांविषयी आपल्याला सोशल मिडीयावर नेहमी वाचायला मिळतं. पण मुखशुद्धी म्हणून खाल्ला जाणारा विडा, गौरी - महालक्ष्मी च्या वेळी लागणारा गोविंदविडा याबद्दल कुणी लिहित नाही. खानदेशात ज्यांचे मूळ गाव आहे असे वकील श्री. माधव भोकरीकर यांनी फेसबुकवर लिहिलेला हा छोटासा लेख सोशल मिडीयावर खूप गाजला. आज आपण तोच 'सोशल मिडीया' या साप्ताहिक सदरासाठी निवडला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/41991054_1990227164366689_7059960223464685568_n.jpg [postimage] => /2018/09/41991054_1990227164366689_7059960223464685568_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 133 [display_name] => माधव भोकरीकर [Post_Tags] => सोशल मिडीया,माधव भोकरीकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1086] => Array ( [PostID] => 23067 [post_title] => आन्नूंच्या आठवणी… [post_content] => [post_excerpt] => 'बॉम्बे बुक डेपो', मराठी पुस्तकांचे माहेरघर म्हणून ओळखला जायचा. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन) मे २०२१

आज आन्नू (पांडुरंग नागेश कुमठा, २५ मे १९२१ - २८ मार्च २०१९) असते, तर शंभर वर्षांचे असते.ते अठ्ठ्यांणव वर्षांचे होईपर्यंत त्यांची प्रसन्न साथ आम्हाला लाभली. ते एक यशस्वी पुस्तक-विक्रेते म्हणून पुस्तक-जगतात प्रसिद्ध होते.त्यांचा 'बॉम्बे बुक डेपो', मराठी पुस्तकांचे माहेरघर म्हणून ओळखला जायचा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625801320.png [postimage] => upload_post-1625801320.png [userfirstname] => Anand [userlastname] => Kumtha [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 6112 [display_name] => आनंद कुमठा [Post_Tags] => प्रिय रसिक, मे २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1087] => Array ( [PostID] => 23049 [post_title] => भोगवाद आणि साहित्य - भाग २ [post_content] => [post_excerpt] => समाजाचं कल्याण ज्याला नको आहे, जो समाजाचा घातपातच करूं इच्छितो, असा कोणता कवी, नाटककार, किंवा कादंबरीकार असूं शकेल? कलावंताचा समाजाशी संबंध असतोच असतो, एवढंच नव्हे, तर समाजाच्या एकंदर विराट स्वरूपाशी त्याचा संबंध असतो! [post_shortcontent] =>

अंक:  हंस, फेब्रुवारी १९५६ 

राजकारणावरच लिहा, दलितांवरच लिहा, शेतकरी-कामगारांवरच लिहा, असेल टीकाकारांचे फतवे फसवे आणि घातुक होत. असल्या फतव्यांना साहित्यिकाचं असं उत्तर सेल की, ‘जीवनाची सर्व क्षेत्रं मला खुली आहेत. माझं अंतःकरण ज्या क्षेत्रांतल्या अनुभवांत रमेल त्याबद्दल लिहिण्याचं माझं स्वातंत्र्य अबाधित राह्यला हव. अमक्या रस्त्यानं तू जा आणि तमक्या रस्त्यानं जाऊं नकोस, असा ‘ट्रॅफिक कंट्रोल’ मी कास मान्य करीन? चाहेल त्या विषयावर मी लिहीन. नवरसांनी नटलेल्या या सबंध जीवनावर माझी सत्ता आहे. जगण्यासाठी मी लिहीत नाही, तर लिहिण्यासाठी मी जगतो. कलावंताचा समाजाशी संबंध असतोच असतो, एवढंच नव्हे, तर समाजाच्या एकंदर विराट स्वरूपाशी त्याचा संबंध असतो!

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625485697.jpg [postimage] => upload_post-1625485697.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => चिंतन, हंस [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1088] => Array ( [PostID] => 23069 [post_title] => अलका - व्यंगचित्रं [post_content] => [post_excerpt] => बाळ ठाकरे यांचे अजून एक मुखपृष्ठ : अलका ऑगस्ट १९५९ [post_shortcontent] =>

अलका - व्यंगचित्रं 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625800488.jpg [postimage] => upload_post-1625800488.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 10 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1089] => Array ( [PostID] => 23066 [post_title] => तो गेला तेव्हा... [post_content] => [post_excerpt] => स्वत:वरच्या दुर्बोधतेच्या शिक्क्याविषयी बोलताना ग्रेस म्हणाले होते, “वास्तवच दुर्बोध आहे त्याला मी तरी काय करू?" [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन) , मे २०२१

ऐन सतरा-अठरा वर्षांचा असताना ग्रेस पहिल्यांदा माझ्या हाती लागला.तेव्हा तो 'तरुण भारत'मध्ये 'मितवा' नावाचं सदर लिहीत होता.तेव्हा मला त्यातलं नेमकं काय कळत असेल देव जाणे, पण हे सदर मात्र मला खूप आवडायचं आणि झपाटल्यासारखा मी ते नियमित वाचत असे.'ग्रेस' नावाचा हा कोणी फार मोठा कवी आहे, हेही तेव्हा कदाचित माझ्या गावी नव्हतं.मितवाने माझ्या मनाची जमीन नांगरली गेली असल्यामुळे की काय कोण जाणे, पण नंतर जीएंचं काजळमाया जेव्हा हाती लागलं तेव्हा त्यानेही मी झपाटून गेलो होतो.लिहिणाऱ्या प्रतिभावंतांची जशी एक जातकुळी असते तशीच वाचणाऱ्या रसिकांचीही एक जातकुळी असते आणि ती बहुधा याच वयात तयार होत असावी.ग्रेसनी दिलेल्या 'मितवा'च्या दीक्षेमुळेच कदाचित मग पुढे जीए, नेमाडे, एलकुंचवार, सुभाष अवचट, हृदयनाथ मंगेशकर हा पंथ मला भावू लागला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625748843.png [postimage] => upload_post-1625748843.png [userfirstname] => आशुतोष [userlastname] => शेवाळकर [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 6057 [display_name] => आशुतोष शेवाळकर [Post_Tags] => प्रिय रसिक, मे २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1090] => Array ( [PostID] => 1907 [post_title] => लेखन व्यवसाय व चरितार्थ [post_content] => [post_excerpt] => लेखन हे चरितार्थाचे साधन होऊ शकते? का नाही? १९३४ सालच्या या लेखात या दुर्लक्षित विषयाकडे वाचकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखन ही एक कला आहे आणि लेखक हा एक कलाव्यावसायिक आहे. म्हणून इतर व्यवसायांप्रमाणे लेखनातून लेखकाला चांगले पैसे मिळाले पाहिजेत ही प्रथमपासून पुनश्चची देखील भूमिका आहे. [post_shortcontent] =>

लेखनाकडे एक 'अंतरीचा उमाळा' यापलीकडे एक चरितार्थाचे साधन म्हणून बघणाऱ्या लेखकांसाठी मार्गदर्शक असा लेख 'पारिजात' जानेवारी १९३४  आजकाल पाश्चिमात्य देशांत जे अनेक व्यवसाय म्हणजे कोणते तरी काम करून चरितार्थासाठी पुरेसे किंवा अधिक पैसे मिळविण्याचे उद्योग अथवा धंदे आहेत त्यांत लेखनव्यवसाय हा एक मानाचा आणि महत्त्वाचा आहे. आपले नित्याचे काम आटपून उरल्या वेळात सरस्वतीची सेवा लेखनमार्गाने करणारे लोक तिकडेही नाहीत असे नाही. पण ते थोडे आहेत. आणि लेखनव्यवसाय सर्वस्वी करणारे व इतर व्यवसायांप्रमाणेच त्याच्या प्राप्तीतून आपला संसार वगैरे नेटका करून चार पैसे गाठीला बांधून ठेवणारे तिकडे आता बरेच लोक झाले आहेत. व खानेसुमारीच्या वेळी हे लोक आपला धंदा किंवा व्यवसाय ‘लेखन’ किंवा ‘ग्रंथकर्तृत्व’ असा सांगतात. अर्थात इतर व्यवसायांप्रमाणे याही व्यवसायात मोठी प्राप्ती थोडक्यांना होते व बऱ्याच जणांचा फक्त उदरनिर्वाह होतो व काहींनी काही काळपर्यंत तोही पल्ला गाठलेला नसतो. इतर धंद्यांप्रमाणे यातही चार पैसे मिळू लागण्याला उमेदवारी करावी लागते, वाट पहावी लागते व इतर धंद्यांप्रमाणे यातही बरीचशी मंडळी उदरनिर्वाहाला लागेल त्या पलीकडे फारसे मिळवू शकत नाहीत. तेव्हा तिकडे हा व्यवसाय वकिली, वैद्यकी, व्यापार यांप्रमाणे आहे. व्यवसाय किंवा धंदा या शब्दाची आर्थिक व्याख्याच अशी आहे की त्यामुळे उदरनिर्वाह हा झालाच पाहिजे आणि अशा दृष्टीने पाहता वर्तमानपत्रात पगार घेऊन काम करणार्‍या लेखकांव्यतिरिक्त इतर फारच थोड्या लेखकांच्या बाबतीत आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रात लेखनाला व्यवसाय किंवा धंदा असे नाव देता येईल. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/writing.png [postimage] => /2018/01/writing.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 36 [display_name] => माधव दामोदर अळतेकर [Post_Tags] => चिंतन,पारिजात,भाषा,करिअर [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1091] => Array ( [PostID] => 22759 [post_title] => सकाळी मरगळ जाणवते ? [post_content] => [post_excerpt] => झोपेत श्वास अपुरा होण्याच्या त्रासामुळे झोप मिळत नाही व तिचा संबंध घोरण्याशी असतो. [post_shortcontent] =>

रात्री उगाचच टाईमपास करीत, टी.व्ही. बघत न राहता लवकर झोपायला हवे. प्रत्यक्ष अंथरुणावर पडण्यापूर्वी अर्धा तास दिवे मंद करायला हवेत. झोपण्यापूर्वी मला पहाटे इतक्या वाजता जाग येईल अशा स्वयंसूचना घेतल्या की गजर होण्यापूर्वी आपोआप जाग येते. अशी जाग येते तेव्हा झोपेचे नैसर्गिक चक्र पूर्ण झालेले असते. रात्री झोपताना घेतलेल्या सूचना हमखास परिणामकारक ठरतात. जाग येईल की नाही अशी चिंता करीत न राहता आत्मविश्वासाने व स्वयंसूचना तंत्रावरील विश्वासाने बिनधास्त झोप लागू शकते. अगदीच काळजी वाटत असेल व त्यामुळे झोप लागत नसेल तर गजरही लावून ठेवावा पण त्यापूर्वीच, गजराची गरज न लागताच आपल्याला उठायचे आहे, असा मनाशी निश्चय केला की जाग येतेच.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620128906.jpg [postimage] => upload_post-1620128906.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1092] => Array ( [PostID] => 23061 [post_title] => शहर चालवणारी माणसं [post_content] => [post_excerpt] => आपल्या आसपास कित्येक माणसं नाना प्रकारची कामं करून आपलं पोट भरत असतात. चांगलं जगण्यासाठी धडपडत असतात. ही माणसं रोज भेटतात. त्यांच्या कहाण्या मात्र अबोल राहतात.. [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव, जून २०२१

आपल्या आसपास कित्येक माणसं नाना प्रकारची कामं करून आपलं पोट भरत असतात. चांगलं जगण्यासाठी धडपडत असतात. ही माणसं रोज भेटतात. त्यांच्या कहाण्या मात्र अबोल राहतात..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625747151.png [postimage] => upload_post-1625747151.png [userfirstname] => Tushar [userlastname] => Kalburgi [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 6068 [display_name] => तुषार कलबुर्गी [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१, मुलाखत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1093] => Array ( [PostID] => 6150 [post_title] => कविता... दिसली तशी ! [post_content] => [post_excerpt] => असे अनेक अनुभव ती हसत हसत, मजा घेत सांगायची तेव्हाही तिच्या डोळ्यांत वेदना असायचीच. [post_shortcontent] =>

लेखक- श्रीकांत बोजेवार

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका कविता महाजन यांचं  धक्कादायक आणि अकाली निधन झालं. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यावर विविध प्रकारे हळहळ आणि दुःख व्यक्त झाले. सोशल मिडीया तर त्यांच्यावरील पोस्ट्स नी भरून गेला. पुनश्चचे मार्गदर्शक-सल्लागार आणि महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्री. श्रीकांत बोजेवार यांचे कविता महाजनांशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध होते.  कविता महाजनांबद्दल ते काय म्हणतात हे त्यांच्याच शब्दात वाचूया विशेष अवांतर सदरात ...

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/ghumakkadi-kavita-mahajan-1.jpg [postimage] => /2018/10/ghumakkadi-kavita-mahajan-1.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => श्रीकांत बोजेवार, मृत्युलेख​ [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1094] => Array ( [PostID] => 23062 [post_title] => एव्हरग्रीन प्रॉडक्टस् [post_content] => [post_excerpt] => ६३ साली कसल्या कसल्या जाहिराती यायच्या ... अर्थात त्यावेळेच्या मानाने हे ' यंत्र ' मॉडर्नच असणार म्हणा [post_shortcontent] =>

एव्हरग्रीन प्रॉडक्टस्

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625739687.jpg [postimage] => upload_post-1625739687.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1095] => Array ( [PostID] => 23031 [post_title] => बदलती हवा वनस्पतींच्या मुळावर? [post_content] => [post_excerpt] => मोरा सांगतात की, उष्णकटिबंधात अतितप्त हवा आणि दुष्काळ यामुळे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण वर्षातल्या २०० दिवसांत असणार नाही. याच भागातील वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अतितप्त हवेचा अनिष्ट परिणाम होत असल्याचं नजीकच्या काळातच दिसून येईल. नव्यानं वनस्पती उगवणार नाहीत याचा अर्थ हवेत सतत टाकला जाणारा कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणाच कमकुवत होत जाणार, असा होतो. [post_shortcontent] =>

पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारात आलेल्या रानभाज्या पाहिल्यात तुम्ही? खाल्ल्यात त्या भाज्या? नसतील खाल्ल्या तर नक्की खा कारण यात औषधी गुणधर्म असतात. या रानभाज्यांविषयी-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625227926.jpg [postimage] => upload_post-1625227926.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jul 2021 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1096] => Array ( [PostID] => 23040 [post_title] => मुलांच्या मानसिक लसीकरणासाठी [post_content] => [post_excerpt] => शिक्षण म्हणजे आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण, समृद्ध करणं असेल तर त्यात पर्यावरणाबाबतची जाणीव असणं अपरिहार्य आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१

शिक्षण म्हणजे आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण, समृद्ध करणं असेल तर त्यात पर्यावरणाबाबतची जाणीव असणं अपरिहार्य आहे. ही जाणीव जितक्या कमी वयात पेरली जाईल तितकं त्यातून उगवणारं रोप अधिक सक्षम असेल यात शंकाच नाही. पर्यावरण हा केवळ मार्कांपुरता मर्यादित न ठेवता या विषयाचं प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण कसं दिलं जाऊ शकतं याबाबत शोध घेत असताना फिनलंड आणि स्वीडन या देशांतील पर्यावरण शिक्षणाबाबतचे काही संदर्भ वाचनात आले. शिक्षणाच्या नव्या आणि परिणामकारक पद्धती अवलंबणार्‍या फिनलंडसारख्या देशांत पर्यावरण-निसर्ग शिक्षण हा शैक्षणिक धोरणातला महत्त्वाचा घटक आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625716681.png [postimage] => upload_post-1625716681.png [userfirstname] => ऋजुता खरे [userlastname] => [post_date] => 08 Jul 2021 [post_author] => 6084 [display_name] => ऋजुता खरे [Post_Tags] => जडण-घडण-जूून २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1097] => Array ( [PostID] => 23065 [post_title] => लोककथा’७८ - आणि त्याविषयी सर्वकाही [post_content] => [post_excerpt] => या नाटकातील रौद्रभीषण वास्तव आणि त्याचा मन हादरवून टाकणारा प्रत्यय म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरला. [post_shortcontent] =>

संपादक : प्रतिभा मतकरी

लोककथा७८ हे बेचाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले.या नाटकातील रौद्रभीषण वास्तव आणि त्याचा मन हादरवून टाकणारा प्रत्यय म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरला.नाटककार रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या या नाटकातला भेदक सामाजिक आशय हा आजही तसाच आहे, किंबहुना अधिकच भीषण झालेला असल्यामुळे हे नाटक आजही तितकेच सुसंगत राहिले आहे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625747565.png [postimage] => upload_post-1625747565.png [userfirstname] => Ratnakar [userlastname] => Matkari [post_date] => 08 Jul 2021 [post_author] => 6110 [display_name] => रत्नाकर मतकरी [Post_Tags] => प्रिय रसिक, मे २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1098] => Array ( [PostID] => 23060 [post_title] => इंग्लिश विंग्लिश [post_content] => [post_excerpt] => एकदा इंग्रजीतून व्यक्त होणे जमल्यास ते वहीवर उतरवणे सहज शक्य होते. [post_shortcontent] =>

गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून मुलांचं शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. सुरुवातीला आभासी व्यासपीठांवर शिकवताना मुलांना आणि शिक्षकांना अनेक अडचणी आल्या, अजूनही येतायत. पण, आपल्या पेशाविषयी तळमळ असणाऱ्या शिक्षकांनी त्यातूनही मार्ग काढत मुलांना शिकतं ठेवलं. गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील शिक्षिका मंजुळा गाडगे-बोडके यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या संदर्भात, अशाच तळमळीने केलेले प्रयोग आणि त्याला मिळालेलं यश, याविषयी सागंणारा हा लेख –
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला आणि माझ्याकडे असलेल्या पाचवी-अ  आणि सहावी-अ या वर्गांना इंग्रजी हा विषय कसा शिकवायचा, हा प्रश्न मला सतावू लागला होता. वर्गात मी व विद्यार्थी यांच्यामधील संवादातून, विद्यार्थ्यांच्या बोलक्या चेहऱ्यांवरून इंग्रजीसारखा तृतीय  भाषा विषय शिकवणे आनंददायी  करण्याची कला मला जमली होती. पण, विद्यार्थी समोर, शेजारी नसताना आभासी माध्यमातून त्यांच्याशी संवाद कसा साधायचा? त्यांचे  नवीन चेहरे कसे ओळखायचे? आणि त्या चेहर्‍यांवरील भाव कसे वाचायचे?  इंग्रजीतून त्यांचा नि माझा सूर जुळेल का? असे अनेक  प्रश्न मला सतावू लागले. पण तरी माझ्या मूळ स्वभावानुसार परिस्थितीला दोष न देता तिला स्वीकारून जिद्दीने पुढे जाण्याचा मी निश्चय केला. ऑनलाइन तर  ऑनलाइन, काही हरकत नाही. आपण प्रामाणिकपणे जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न  करायचे, असे मन सांगू लागले नि ऑनलाइन इंग्रजी अध्यापनाचा मार्ग मला दिसू लागला. सर्वप्रथम मी ऑनलाइन हे माध्यम व हायर लेव्हल लँग्वेज, हा निकष लक्षात घेऊन त्यावर केंब्रिजच्या आंतरराष्ट्रीय परीक्षांवर (सदर परीक्षेची तयारी आम्ही गेली सात-आठ वर्षे करून घेत आहोत.) आधारित अभ्यासक्रम  राबवण्याचे निश्चित केले. हेतू हाच की या ऑनलाइनच्या काळात विद्यार्थ्यांची श्रवणक्षमता वाढून त्यांना इंग्रजीतून बोलण्याचा सराव व्हावा.
प्रत्यक्ष अध्यापन करताना वर्ड लिस्ट, त्यावर आधारित विविध वाक्यप्रकार,  मुलांच्या भावविश्वातील घटकांविषयी (घर, कुटुंब, मित्र-मैत्रिणी, सण, शाळा, घरातील वस्तू, परिसरातील पक्षी-प्राणी, फळे इत्यादी) परिच्छेद, छोटे निबंध, धडे, चित्र-वर्णन, चित्रावरून कथाकथन, असे सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचे तंत्र वापरले. मुलांचे इंग्रजीसाठीचे कान तयार होणे, त्यांना इंग्रजीतून बोलता येणे, इंग्रजीचे प्रकट वाचन करता येणे, या क्षमता विकासावर मी भरपूर भर दिला होता.  त्यामागचे कारण असे होते की, माझा अध्यापन क्षेत्रातील अनुभव मला असे सांगतो की, मुलांना इंग्रजी बोलण्यास शिकवले असता, त्यांना ते बोलता आल्यावर त्यांचा इंग्रजी भाषेविषयीचा न्यूनगंड नाहीसा होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो व विषयाची गोडी लागते. तसेच, जेवढा इंग्रजी बोलण्याचा वेग व दर्जा उत्तम तेवढा लेखनाचाही वेग व दर्जा उत्तम होत जातो. एकूण काय तर,  इंग्रजीतून बोलणे (spoken English) हा माझा इंग्रजी विषयासंबधीच्या नियोजनाचा व अध्यापनाचा पाया होता.
ऑनलाइन अध्यापनात जिवंतपणा येण्यासाठी गूगल जॅमबोर्ड, व्हाइट बोर्ड, स्वनिर्मित फळा (फ्रीजची काच, मोबाइल कॅमेरा, व्हाइट बोर्ड, मार्कर यांचा समन्वय साधून तयार केलेला), या तंत्रांचा वापर केला. त्यामुळे अध्ययन-अध्यापनास अनुकूल अशी वातावरण निर्मिती होत होती व मुलांच्या संकल्पनाही स्पष्ट होत होत्या. केंब्रिजच्या ऑनलाइन टेस्ट, वर्ड लिस्ट व स्टोरी-फन पुस्तकांतील धडे इत्यादींच्या व्हिडिओजद्वारे विद्यार्थ्यांना ब्रिटिश इंग्लिश श्रवणाचा आदर्श अनुभव जाणीवपूर्वक दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे  इंग्रजी भाषेसाठी अपेक्षित असे कान तयार झाले आहेत, याची मला खात्री आहे. विद्यार्थी ऑनलाइन तासिकेला जे काही इंग्रजी  शिकतो, ते सर्व काही बोलून त्याची उजळणी करावी, या उद्देशाने स्पेलिंग पाठांतर, शब्द-वाक्य पाठांतर, निबंध, चित्र-वर्णन, कथाकथन, पाठवाचन, या घटकांच्या ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची अॅक्टिव्हिटी मी घेतली. त्याचा खूपच फायदा झाला. मुलांच्या जिभेला इंग्रजीचे वळण लागले. कळत-नकळत मुले व्याकरणाचे कोणतेही नियम न शिकता इंग्रजी सहज बोलू लागली. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे, नंदादीप विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला. ही मुले त्यांना दिलेली वाक्ये, प्रश्नोत्तरे, एखाद्या घटकावर आधारित छोटी माहिती इंग्रजीतून अस्खलितपणे बोलत, सांगत होती. इंग्रजीतून बोलताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास व आनंद स्पष्ट दिसत होता. इंग्रजीतून  बोलतानाचा, प्रश्नांची उत्तरे देण्याचा व्हिडिओ तयार करण्याची त्यांनाही गोडी लागली होती. त्यामुळेच अभ्यास पाठवल्याबरोबर व्हिडिओ पाठवण्याचीही स्पर्धा सुरू व्हायची. गंमत अशी की, ज्यांना काही अडचणींमुळे दिवसभरात व्हिडिओ पाठवणे शक्य  व्हायचे नाही, ती मुले रात्री अकरा-बारा वाजेपर्यंतपण व्हिडिओ  पाठवून  आपला अभ्यास पूर्ण  करायची! विद्यार्थ्यांच्या या उत्साही प्रतिसादामुळेच त्यांचे अचूक मूल्यमापन करणे मला शक्य होऊ लागले. ह्या अॅक्टिव्हिटीच्या रूपाने पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला. पालक व विद्यार्थ्यांनी या अॅक्टिव्हिटीच्या संदर्भात फोनद्वारे मला खूप चांगला अभिप्राय दिला. विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन क्लासवेळी वा सहज गप्पांमध्येही, 'बाई, आमचा असाच अभ्यास घ्या, आम्हांला तो खूप आवडतोय' असा आग्रह धरला. अर्थात, माझ्या मुलांना इंग्रजी भाषेची भीती न वाटता ती त्यांना  आवडू लागली होती!
इंग्रजीच्या वर्कशीटस् वहीत सोडवणे,  इंग्रजी परिच्छेद मराठीत व मराठी परिच्छेद इंग्रजीत भाषांतरीत करणे, अशा स्वरूपाचा त्यांचा लेखन सराव घेण्यात आला. भाषांतर पद्धतीचा इंग्रजी अध्यापनात मी आवर्जून वापर केला. परकीय भाषा-शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात तरी मातृभाषेचा आधार घ्यायला हवा, असे मला मनापासून वाटते. पुढे-पुढे नियोजनपूर्वक हळूहळू मातृभाषेचा वापर कमी करून, इंग्रजीतूनच विचार करण्यावर व संभाषणावर भर दिल्यास विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटत नाही. आणि एकदा इंग्रजीतून व्यक्त होणे जमल्यास ते वहीवर उतरवणे सहज शक्य  होते. अशा पद्धतीच्या लेखन सरावाला पाचवी-अ आणि सहावी-अ या दोन्ही वर्गांनी व्हॉट्सअॅपच्या लेखी अभ्यासातून मला उत्तम प्रतिसाद दिला. सहावी-अ या वर्गाचा लेखी अभ्यासातील प्रतिसाद तर दखल घेण्यासारखा होता. मी वर्गशिक्षक असलेल्या सहावी-‘अ’च्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तीन-चार विद्यार्थी (त्यांची इतर काहीएक अडचण होती) वगळता, सर्व विद्यार्थी व्हॉट्सअॅपवरील लेखी अभ्यासाला छान प्रतिसाद देत होते.फोनद्वारे पालकांच्या सतत संपर्कात राहणे; मुलांच्या अभ्यासाविषयी त्यांचे उद्बोधन करणे; त्यांच्या अडचणी ऐकून घेणे; दिवसभरात अभ्यासाविषयी  विद्यार्थ्यांचे कधीही येणारे फोन स्वीकारून, त्यांच्या शंका व अडचणी दूर करणे; या सर्व गोष्टी न कंटाळता आवडीने केल्याचा परिणाम म्हणून इंग्रजीबाबत व्हॉट्सअॅप अभ्यासाची हजेरी वाढत होतीच. त्याबरोबरीने ऑनलाइन तासिकेच्या
हजेरीचा आलेख तर दिवसागणिक अधिक वेगाने वाढत होता. वर्षाच्या शेवटी-शेवटी तो शंभर टक्केपर्यंत पोहोचला होता! ही माझ्यासाठी खूपच समाधानकारक व आनंददायी  बाब होती. सुरुवातीला ऑनलाइन इंग्रजी अध्यापनासंदर्भात मला वाटणारी भीती, संकोच तर कधीच गळून पडले होते. माझ्या मुलांसोबत मीही इंग्रजीच्या नावेत बसून ऑनलाइनच्या जलप्रवासाचा आनंद अनुभवत होते!  सगळ्यात  महत्त्वाची व अभिमानास्पद  गोष्ट  म्हणजे, माझ्या वर्गातील निखिल देवकर ह्या विद्यार्थ्याने तर आपल्या इंग्रजी अध्ययनातून प्रेरणा घेऊन स्वतःचे युट्यूब  चॅनल सुरू केले आहे. आपल्याबरोबर इतर लहानग्यांनाही इंग्रजी सोपी वाटावी, त्यांना ती भाषा सहज अवगत व्हावी या प्रांजळ हेतूने सुरू केलेल्या या चॅनलचे नावही त्याने अगदी त्याच्या हेतूला साजेसे  LEE (Learn English Easily) असे ठेवले आहे. त्याचा दुवा पुढीलप्रमाणे आहे - https://www.youtube.com/channel/UCnN4Y2wNrxnNEGLe1BIl0gA  तो स्वतः आता मार्गदर्शकाच्या  भूमिकेतून त्याच्या मित्रांना सोप्या व मनोरंजक शैलीत इंग्रजी भाषेसंदर्भात  मार्गदर्शन करतो!
मंजुळा गाडगे-बोडके
संपर्क - ८४२४०१९५८९
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625725853.jpg [postimage] => upload_post-1625725853.jpg [userfirstname] => Manajula [userlastname] => Gadage - Bodake [post_date] => 08 Jul 2021 [post_author] => 6111 [display_name] => मंजुळा गाडगे-बोडके [Post_Tags] => प्रयोगशिल इंग्रजी शिक्षण, इंग्रजी विषय, माध्यमिक शिक्षण, मंजुळा गाडगे-बोडके, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1099] => Array ( [PostID] => 23059 [post_title] => दगडोबा आणि कंपनी [post_content] => [post_excerpt] => कंपनीचे नाव आणि त्याचे प्रॉडक्ट यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे. काय म्हणता ? [post_shortcontent] =>

दगडोबा आणि कंपनी

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625716060.jpg [postimage] => upload_post-1625716060.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 08 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1100] => Array ( [PostID] => 22916 [post_title] => चाचेगिरी इथली संपत नाही.. [post_content] => [post_excerpt] => हवाई चाचेगिरी आणि सामुद्री चाचेगिरीत मुख्य फरक हा त्यामागच्या हेतूचा आहे [post_shortcontent] =>

वर्षभरापूर्वी एका तरुण मराठी दर्यावर्दीला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच चाचेगिरीच्या भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं. तो थरार आणि त्यानिमित्ताने सामुद्री चाचेगिरीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, त्यामागची गुंतागुंत मांडणारा हा लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625640028.png [postimage] => upload_post-1625640028.png [userfirstname] => Anil [userlastname] => Paranjape [post_date] => 07 Jul 2021 [post_author] => 6040 [display_name] => अनिल परांजपे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1101] => Array ( [PostID] => 23048 [post_title] => भोगवाद आणि साहित्य - भाग १ [post_content] => [post_excerpt] => उत्कट संस्काराचा सुंदर आणि प्रभावी आविष्कार’ हेच साहित्याचं मुख्य स्वरूप राहिलं पाहिजे, आणि मानलं पाहिजे. [post_shortcontent] =>

ललित साहित्याचा मूळ उगम कशांत आहे? कलेच्या शुद्ध व्यवहारांत श्रोताप्रेक्षकवाचकया घटकांची आवश्यकता आहे काय? ‘रसाची भाषा केव्हां व कशी उत्पन्न होतेललित-लेखक आणि समाज यांचे संबंध कोणते? ‘जीवनमूल्यं ही काय भानगड आहेकलात्मक आनंद हेंच एक महत्त्वाचं जीवनमूल्य आहे की नाहीसमाज-कल्याण न इच्छिणारा कुणी साहित्यिक असूं शकतो कायगांधीवादाचा प्रचार हीच एक ललित साहित्याची कसोटी समजतां येईल कायलोकशिक्षणाच्या कामी ललित साहित्याची शक्ती केवढी समजतां येईलअहिंसा आणि त्याग या गोष्टी समाजाला शिकवणं अवघड की सोपंआजच्या मराठी भाषिकांना कोणत्या शिकवणुकीची खऱी गरज आहेत्यागाच्या की भोगाच्याभोगवाद म्हणजे नक्की कोणती विचारप्रणाली? शृंगार रस भयप्रद समजतां येईल काय इत्यादी अनेक महत्त्वाच्या प्रश्र्नांची शास्त्रशुद्ध आणि सडेतोड चर्चा करणारा प्रानासीफडके यांचा हा लेख वाचकांना अत्यंत उद्बोधक वाटेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625485282.jpg [postimage] => upload_post-1625485282.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 07 Jul 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => चिंतन, हंस [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1102] => Array ( [PostID] => 23029 [post_title] => सोनाळ्याची निसर्गशाळा [post_content] => [post_excerpt] => आदिवासी मुलांना शाळेबाहेरचं शिक्षण देता देता आलेले निसर्गाच्या जवळ नेणारे अनुभव. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जून २०२१

आदिवासी मुलांना शाळेबाहेरचं शिक्षण देता देता आलेले निसर्गाच्या जवळ नेणारे अनुभव.

नोव्हेंबर, २०१८. पालघर जिल्ह्यातल्या सोनाळ्याला जायला म्हणून मी गाडीत बसले. ‘क्वेस्ट’ संस्थेतर्फे तिथल्या मुलांसाठी ‘निसर्गशाळा’ हा उपक्रम सुरू करायचा होता. माझ्याकडच्या बॅगेत ‘आयकॉस’ संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने तयार केलेल्या निसर्गशाळेच्या पुस्तिका, मुलांसाठीचे बॅजेस, लेखनसाहित्य; मनात एकाचवेळी उत्सुकता आणि हूरहूर. ‘क्वेस्ट’ ही विशेषतः वंचित भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था. ‘गोष्टरंग’ या क्वेस्टच्या उपक्रमामुळे मी संस्थेशी जोडले गेले होतेच. त्याच वर्षी मी ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा पर्यावरणविषयक अभ्यासक्रम करत होते. त्यातच मुलांना त्यांच्या भवतालच्या निसर्गाची उपक्रमांमधून शास्त्रशुद्ध माहिती देणार्‍या निसर्गशाळा या अभ्यासक्रमाविषयी कळलं होतं. त्यामुळे क्वेस्टमार्फत असा एखादा अभ्यासक्रम घेण्याविषयी गीतांजली कुलकर्णीने मला विचारलं तेव्हा मी तात्काळ होकार दिला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625637972.png [postimage] => upload_post-1625637972.png [userfirstname] => Rupali [userlastname] => Bhole [post_date] => 07 Jul 2021 [post_author] => 6104 [display_name] => रुपाली भोळे [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१, शिक्षण, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1103] => Array ( [PostID] => 23057 [post_title] => पनामा सिगारेट [post_content] => [post_excerpt] => देशी सिगरेटी खपवा नी परदेशी चलन वाचवा म्हणे.. हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर [post_shortcontent] =>

पनामा सिगारेट 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625624542.jpg [postimage] => upload_post-1625624542.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 07 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1104] => Array ( [PostID] => 22758 [post_title] => झोप नीट तर प्रकृती ठीक [post_content] => [post_excerpt] => आपण झोपलो तरी आपले शरीर काम करीत राहते, जंतूंशी झुंजत राहते. जंतुसंसर्गामुळे झालेल्या आजारासाठी झोप हे उत्तम नैसर्गिक औषध आहे. [post_shortcontent] =>

झोप मिळाली नाही तर आरोग्य बिघडते. उंदीर दोन वर्षे जगतात पण त्यांना अजिबात झोपू दिले नाही तर ते दोन आठवड्यात मरतात. माणसांवर असे प्रयोग अर्थातच शक्य नाहीत. पण स्वेच्छेने, अजिबात न झोपता जागे राहण्याचा विक्रम, जागतिक विक्रम अकरा दिवसांचा आहे. निद्रानाशाचा आजार असणारे अनेक जण आपल्याला अनेक महिने झोप लागली नसल्याची तक्रार करतात पण । त्यांना रोज थोडीशी झोप लागत असतेच. शरीरातील रसायनांचे संतुलन राखण्यासाठी जेवढा वेळ झोप आवश्यक आहे तेवढीच ती लागते. झोप आणणाऱ्या गोळ्या । संतुलन कृत्रिमरीत्या बिघडवतात. मेंदूतली झोप आणणारी रसायने वाढवतात, ती । कमी करण्यासाठी झोप लागते. हळूहळू शरीराला या रसायनांची सवय लागते. गोळी । घेतल्याशिवाय झोप लागत नाही. दिवसभरातील आहार, विहार आणि विचार यांच्या । सवयी बदलवूनच झोप नैसर्गिकरीत्या आणण्याचे प्रयत्न आरोग्य राखतात. शरीरमन निरोगी व तरुण ठेवायला मदत करतात.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620128877.jpg [postimage] => upload_post-1620128877.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 06 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1105] => Array ( [PostID] => 23028 [post_title] => मेरी कोल्विन : नीडर युद्धपत्रकार [post_content] => [post_excerpt] => युद्धपत्रकारितेच्या प्रस्थापित चौकटी मोडणार्‍या मेरी कोल्विन यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जून २०२१

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. युद्धांत होरपळणार्‍या सर्वसामान्यांना थेट भिडणार्‍या, युद्धपत्रकारितेच्या प्रस्थापित चौकटी मोडणार्‍या मेरी कोल्विन यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

मेरी कोल्विन, अमेरिकन पत्रकार. न्यूयॉर्कमध्ये जन्मल्या, वाढल्या. येल विश्वशाळेत त्यांनी पत्रकारीचे धडे घेतले. युपीआय या वृत्तसंस्थेत त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर १९८५ साली त्या संडे टाईम्स या वृत्तपत्राच्या परदेश बातमीदार झाल्या. २०१३ साली सीरियातली यादवी कव्हर करत असताना बॉंबस्फोटात त्यांना मरण आलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625508239.png [postimage] => upload_post-1625508239.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 06 Jul 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१,व्यक्तीविशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1106] => Array ( [PostID] => 23056 [post_title] => प्रभात चित्र मंडळ वर्धापन दिन [post_content] => [post_excerpt] => *५ जुलै - 'प्रभात चित्र मंडळ’ स्थापना दिन- सिनेमा या कलामाध्यमाकडे सजगपणे पाहण्याची जाण रुजवणाऱ्या ‘प्रभात चित्र मंडळ’ या संस्थेचा स्थापना दिन. *त्या निमित्त दिनकर गांगल यांचा लेख* [post_shortcontent] =>

*५ जुलै - 'प्रभात चित्र मंडळ’ स्थापना दिन.  सिनेमा या कलामाध्यमाकडे सजगपणे पाहण्याची जाण रुजवणाऱ्या ‘प्रभात चित्र मंडळ’ या संस्थेचा आज स्थापना दिन. *त्या निमित्त दिनकर गांगल यांचा लेख*

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625508034.jpg [postimage] => upload_post-1625508034.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Jul 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => वास्तव रूपवाणी, प्रभात चित्र मंडळ, संस्था परिचय [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1107] => Array ( [PostID] => 23055 [post_title] => व्यंग-काव्य [post_content] => [post_excerpt] => व्यंगचित्र आणि धमाल व्यंगकाव्य यांचं मिश्रण.. अलका मासिकाच्या ऑगस्ट १९५९ च्या अंकात [post_shortcontent] =>

व्यंग-काव्य 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625507407.jpg [postimage] => upload_post-1625507407.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 06 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1108] => Array ( [PostID] => 23030 [post_title] => पिंगूचा समुद्र [post_content] => [post_excerpt] => स्वत:ची दिशा स्वत:च शोधून तो स्वत:च्या घराच्या परिसरात आला. सूर्यावरचा ढग आता दूर झाला. एकच, पण चमकदार सूर्यकिरण त्याच्या टप्पोर खवल्यांवर सर्रकन् चमकून गेला. त्यानं स्वत:कडे पाहिले. किती देखणे दिसत आहोत आपण! आणि सशक्तही झालो आहोत. त्या मघाचच्या बलाढ्य लाटा आणि आता या शांत. पण आपण आता वेगळे झालो आहोत. एवढ्यात आई-बाबांचा आवाज कानावर आला- “अभिनंदन सोन्या!” पिंगूबानं आणि पिंगुईनं एकमेकांकडे पाहिलं- “आता आपली काळजी मिटली. छोटा पिंगू मोठा झाला नि त्याचा समुद्रही!” [post_shortcontent] =>

‘पिंगू बेटा, मोठ्ठं व्हायचच्; पण एवढी घाई नको. ही स्वप्न, ही उत्सुकताच तुझं इवलसं जग मोठं करतील. लाटांचे तडाखे झेलताना तू मोठा होशील. समुद्राचाही अभ्यास कर.’… उत्सुक डोळ्यांनी, जिद्धीच्या बळाने स्वत:चा समुद्र विशाल करणा-या या गोजिरवाण्या पिंगूची धमाल गोष्ट- खास ‘वयम्’दोस्तांसाठी!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625227066.jpg [postimage] => upload_post-1625227066.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jul 2021 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1109] => Array ( [PostID] => 23017 [post_title] => रंगकमल : लवकरच उपलब्ध होत आहे. [post_content] => [post_excerpt] => ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार कमल देसाई यांच्या अप्रकाशित कथा आणि कविता यांचा अनोखा संगम! [post_shortcontent] =>

ज्येष्ठ कथाकारकादंबरीकार कमल देसाई यांच्या अप्रकाशित कथा आणि कविता यांचा अनोखा संगम!

रंगकमल

संपादक :प्रिया जामकर
लवकरच उपलब्ध 

मोजकेच तरीही सकस लेखन करणाऱ्या मराठी साहित्यक्षेत्रातल्या महत्त्वाच्या लेखिका कमल देसाई यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त!

‘बाई, सर्व्या घंटा झाल्या!’ या पहिल्याच कथेने जाणत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कमलताईंचे रंग आणि रंग  हे कथासंग्रह आणि रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगकाळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या तीन दीर्घकथा म्हणता येतील अशा कादंबरीका, एवढेच साहित्य आतापर्यंत वाचकांना उपलब्ध होते. कमलताईंच्या स्नेही आणि त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक प्रिया जामकर यांनी त्यांच्या अनेक असंग्रहित कथा आणि काही अप्रकाशित कविता मिळवल्या.कमलताईंचे हे अप्रकाशित साहित्य रंगकमल नावाने लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625288276.png [postimage] => upload_post-1625288276.png [userfirstname] => Priya [userlastname] => Jamkar [post_date] => 05 Jul 2021 [post_author] => 6101 [display_name] => संपादक- प्रिया जामकर [Post_Tags] => प्रिय रसिक : जून २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1110] => Array ( [PostID] => 23047 [post_title] => की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने [post_content] => [post_excerpt] => पन्नास वर्षांचा अनुभव घेऊन काका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. [post_shortcontent] =>

महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांतले व्यवसाय, उद्योग अमराठी माणसांच्या हातात आहेत, हे उघड गुपित आहे. मराठी तरुण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आल्यावरच हे चित्र पालटू शकेल. एखादा धंदा-व्यवसाय करताना कोणती कौशल्ये जोपासायला हवीत, कोणत्या खुब्या अंगिकाराव्यात, या विषयीचे स्वानुभव मांडणारा मयूरेश गद्रे यांचा हा लालित्यपूर्ण लेख. 
'की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने' स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या अजरामर ओळी आज अगदी वेगळ्या संदर्भात मी वापरतो आहे. काल संध्याकाळी डोबिंवलीतील फडके रोडवरून घरी येत होतो. सध्या लॉकडाऊनमुळे दुपारी चार वाजता दुकानं बंद करावी लागतात. त्यामुळे संध्याकाळी पाच-साडेपाचनंतर फडके रोडवर सुनसान वाटतं. एरवी रात्री उशिरापर्यंत चैतन्याने सळसळणारा हा रस्ता सध्या अकाली वृद्धत्व आलेल्या तरुणासारखा वाटायला लागतो. असो, पण त्यानिमित्ताने त्या बंद दुकानांकडे पाहताना काही वेगळाच विचार मनाला स्पर्श करून गेला; आणि मी अचानक थरारलो.
फडके रोड तसा फक्त अर्धा किलोमीटर लांबीचा. बाजीप्रभू चौकातून सुरुवात केली तर गणपती मंदिरापर्यंत डाव्या-उजव्या बाजूला मिळून, फारफार तर दहा-दहा म्हणजे, एकूण वीसेक इमारती. प्रत्येक इमारतीत पाच-सात दुकानं. (इमारतीच्या काटकोनात, गल्लीत असणारी दुकानं धरली नाहीत) तर ही सगळी मिळून ११०-१२० दुकानं होतात. यापैकी जेमतेम वीस-बावीस दुकानं मराठी माणसांची, म्हणजे शेकडा पंधरा टक्के. मुळात हे सगळे वाडे, कौलारू घरं एकेकाळी बहुतांश मराठी माणसांची होती. सत्तर-ऐंशीच्या दशकात डोंबिवलीने कात टाकायला सुरुवात केली. आज दोन-तीन अपवाद वगळता या जुन्या वाड्यांच्या सोसायट्या झाल्या. जुनी बिऱ्हाडं वर ब्लॉकमध्ये राहू लागली. दुकानं मात्र मराठी माणसांनी घेतली नाहीत. परभाषिक मंडळी व्यापार करण्यासाठी इथे येऊन स्थायिक झाली. त्यात मारवाडी आणि गुजराती मंडळींचा भरणा जास्त. नियमाला अपवाद म्हणून एखादा दक्षिण भारतीय असेल. या सगळ्यांनी इथे संपत्ती-निर्मिती केली. (wealth Creation)  मत्ता-निर्मिती (Asset Creation) केली. संस्था-निर्मिती (Institutional province) केली.
एवढंच कशाला, आज फडके रोडवरचे फेरीवाले बघा. त्यातले भाजीवाले थोडेफार मराठी आहेत. पण, फुलं आणि फळं, ज्यात भाजीपेक्षा जास्त फायदा आहे, यांची विक्री करणारे मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आहेत. आणि महिन्याला लाखो रुपये आपल्या गावी पाठवत आहेत. (पूर्वी मनिऑर्डरने आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या साहाय्याने). त्यातल्या अनेकांची मुलं आमच्या दुकानातून पुस्तकं घेऊन शिकली आणि वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी वडिलांचा व्यवसाय पुढे नेऊ लागली आहेत. मला त्यांच्या या वृत्तीचा राग अजिबात नाही, उलट त्यांचं कौतुकच जास्त वाटतं. मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये कोटींचा पोर्टफोलिओ सांभाळणारे अनेक मराठी डोंबिवलीकर माझ्या परिचयाचे आहेत, मित्र आहेत. (माझी शैक्षणिक पार्श्वभूमी बघता, कदाचित मीही त्यांच्यापैकी एक झालो असतो.). पण, या प्रकारचं wealth creation आपल्याला जमू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.
थोड्याफार फरकाने पुण्याचा लक्ष्मीरोड, ठाण्याचा गोखले रोड, कल्याणचा आग्रा रोड आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गावातला प्रत्येक महत्त्वाचा रोड, इथे हीच परिस्थिती असेल  किंवा आहे.
बाहेरून फिरणारा माझ्या लिखाणाचा कॅमेरा आता थोडा आतमध्ये वळवतो.
यापुढचं लेखन काहीसं आत्मपर आहे. त्यात कदाचित कुणाला आत्मप्रौढी वाटली तर तो माझ्या लेखनातला दोष समजावा. पण, त्यातून कुणाच्या विचारांना चालना मिळाली तर या लेखनाचं सार्थक होईल. मुळात माझी शैक्षणिक कारकिर्द बरी होती. कल्याणच्या ओक हायस्कूलचा विद्यार्थी. दहावीला राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती ( National Talent Scholarship) मिळाली. नंतर केळकर कॉलेजमध्ये बीकॉमला पहिला आलो. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या दहाजणांच्या (Top 10) यादीत येण्याचा मान केवळ पाच मार्कांनी हुकला. नंतर कॉस्ट अकाउंटंट आणि दोन वर्षं कायद्याचं (Law) शिक्षण.
दरम्यान वडिलांचं अचानक निधन झाल्यामुळे कौटुंबिक व्यवसायात आलो. खरंतर मी आलो असं म्हणण्यापेक्षा काकांनी, म्हणजे कै. निळूभाऊ गद्रे यांनी मला व्यवसायात ओढलं, असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. दुकान पुढे चाललं पाहिजे ही त्यांची जिद्द होती. त्यावेळी कल्याणचा माझा चुलतभाऊ सुद्धा दुकानात येत होता. आठवड्यातून दोनदा मी आणि दोनदा तो असे आम्ही मुंबईला जायचो. काका यादी लिहून द्यायचे. चिंचपोकळी, मस्जिद, गिरगाव; आणि अर्थातच, स्टेशनरी व्यवसायाची पंढरी म्हणजे क्रॉफर्ड मार्केटसमोरच असलेला अब्दुल रहमान स्ट्रीट. सामानाचे पंधरा-वीस किलोचे बोजे उचलून आणावे लागायचे. कॉलेजला असताना फर्स्ट क्लासचा पास होता. पण, लोकलमधून हे बोजे आणायचे तर माल डब्यातून यावं लागायचं. वडिलांनी-काकांनी हे आयुष्यभर केलं होतं; पण माझं शिक्षण आणि त्यातून तयार झालेला ‘अहं’ आड यायचा. खूप लाज वाटायची. मानसिकदृष्ट्या स्वतःशीच खूप झगडावं लागायचं. काकांना हे समजत नसेल असं नाही; पण, जाणतेपणी त्यांनी ही श्रमप्रतिष्ठा माझ्या मनात रुजवली. आईचे आणि वडिलांचे अफाट कष्ट मी पाहिले होते; पण तरीसुद्धा माझ्यात ते उतरवायला मला बरेच मानसिक कष्ट घ्यावे लागले. कदाचित आज आमचे सप्लायर जेव्हा रोज मुंबईत जाऊन अशा भरलेल्या पिशव्या घेऊन येतात, तेव्हा मी त्यांच्या कष्टांचा अधिक चांगल्या प्रकारे आदर करू शकतो.
दुसरा एक नेहमीचा आणि काही वर्षांपूर्वी मला अनेकदा अस्वस्थ करणारा अनुभव सांगतो. गेली अनेक वर्षे डोंबिवलीतील अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची तिकीट-विक्री आमच्या दुकानातून होत असते. दुकान प्राइम स्पॉटवर असल्याने आयोजकांची आमच्याकडे सतत ये-जा असते. कॉलेजमध्ये असताना मी स्वतः अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या, जिंकल्या. तेव्हापासून अशा कार्यक्रमांची झिंग अनुभवली. त्यामुळे ही मेजवानी हवीहवीशी वाटते. पण योगायोग असा की, यातले बहुतेक कार्यक्रम रविवारी संध्याकाळी असतात. रविवार संध्याकाळी दुकानात कायम गर्दी; कारण कुटुंबासहित खरेदीला बाहेर पडण्यासाठी डोंबिवलीकर ग्राहकांना रविवार संध्याकाळ ही हक्काची. त्यामुळे चांगल्या कार्यक्रमाचे पास माझ्याकडे असूनही, अनेकदा मी स्वतः तिथे जाऊ शकत नाही. दुकान बंद करून साडेनऊच्या सुमारास भैरवी ऐकायला मिळायची. (भैरवी हा शब्द लाक्षणिक अर्थाने!) सुरवातीला याचं वैषम्य वाटायचं. आता ती खळखळ खूपच कमी झाली. काळानुरूप तसं अस्वस्थपण जाणवत नाही. अनुभवातून आलेली ही परिपक्वता असेल; पण, हे प्रत्येकाला जमेल का? 
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला याबाबत विचारलं. त्याचा मुलगा तबला वाजवतो. साथीला जातो. त्यांना एक दुकानाचा गाळा स्वस्तात मिळत होता. मुलाला दुकान टाकून द्यावं, म्हणजे जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा दुकानात व्यवसाय करेल, अशी कल्पना. मी त्याला प्रेमाने सांगितलं की, असा दोन दगडांवर पाय नाही ठेवता येत. गाडून घ्यावं लागतं. ती तयारी असेल तरच रिटेल दुकानाचा विचार करावा.
आणखी एक वेगळा पैलू म्हणजे गोड बोलून काम साधायची हातोटी. शिक्षणाचे फायदे होतातच. पण, मुळात माझं शिक्षण इतपत बरं आहे याची लोकांना कल्पना नसते. त्यामुळे कधी-कधी वेगळेच कसोटीचे क्षण येतात. एकदा कुणीतरी रबर स्टॅम्प बनवून घ्यायला आला. त्याचं स्पेलिंग दोन ठिकाणी चुकलं होतं. मी सांगितलं तर तो ऐकेचना! शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरी काढून दाखवली. तेव्हा त्याला पटलं. मला मुळात ही वाद घालण्याची खोड आहेच. त्यातही ‘किमान शब्दांत कमाल अपमान’ करण्याची हौस. पण, त्यातून ग्राहक तुटतो हे समजायला फार वेळ जावा लागला. स्मिता (माझी पत्नी) यावरून अनेकदा मला टोकते. माझे काही जवळचे मित्रही याबद्दल माझी टर उडवतात. या सगळ्यांच्या रेट्यामुळे माझ्यातही हळूहळू थोडे बदल झाले. कारण, तुम्हांला ग्राहकांना जे सांगायचंय, मग ते कटू का असेना, ते सगळं वेगळ्या शब्दांत सांगता येऊ शकतं, याचा मला मानसिक पातळीवर खूप सराव करावा लागला. अजूनही ते मला पुरेसं साध्य झालेलं नाही. आमचे मारवाडी,  गुजराती मित्र ज्या पद्धतीने गोड बोलून कार्यभाग साधतात, ते खरंच शिकण्यासारखं असतं. त्यांनाही राग येतो. उद्धटपणे बोलणाऱ्या कस्टमरला चार शब्द सुनवावेत, असं त्यांनाही वाटतं. हे ते खाजगीत मान्य करतात, पण तरीही ग्राहकांशी गोडच बोलतात.  हे दरवेळी आपल्याला जमेल का? कविवर्य मर्ढेकरांच्या शब्दांत सांगायचं तर -
भंगू दे काठिण्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे
ही स्थिती यायला हवी. पण, काही गोष्टी मात्र आपल्या संस्कारातून आलेल्या असतात, त्या सोडून नाही चालत. मी अनेकदा अब्दुल रहमान स्ट्रीटवर हा अनुभव घेतला आहे. आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीची चौकशी केली आणि ती वस्तू त्या दुकानात नसेल, तर ते एका झटक्यात कधीही दुसऱ्या दुकानाचं नाव सांगत नाहीत. अगदी त्यांच्या शेजारच्या दुकानात ती वस्तू मिळत असेल तरी. "हमें मालूम नहीं। आगे पूछो।" हे ठरलेलं उत्तर असतं. ही गोष्ट मात्र आम्ही कटाक्षाने टाळतो. जर एखादी वस्तू आमच्याकडे नसेल आणि मला किंवा आमच्या दुकानातल्या कुणालाही ती कुठे मिळेल हे माहीत असेल, तर आम्ही ताबडतोब तसं सांगतो. एकप्रकारे हा सगळा  learning to de-learning   या प्रक्रियेचा भाग आहे.
पन्नास वर्षांचा अनुभव घेऊन काका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी चुकलो तरी त्यांनी मला निर्णय घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण असे काका (नातेवाईक) प्रत्येकाला मिळाले तर तो साजरा करण्याचा दिवस असेल. पुलंच्या भाषेत सांगायचं तर, तीर्थरूपांच्या कृपेने जागा मिळाली म्हणून धंदा टाकून बघायचा, नाही जमलं की जागा विकून पैसे बँकेत टाकायचे आणि मग व्याजावर जगताना, मराठी माणूस धंदा करायच्या लायकीचा नाही, यावर व्याख्यानं देत गावभर फिरायचं. यातला गमतीचा भाग सोडून द्या. विशेषतः नोकरदार मराठी मंडळी जेव्हा व्यवसाय कसा करावा याच्या सूचना करतात, तेव्हा मला ते फारच धाडसाचं वाटतं; आणि त्यांच्या या सुप्रीम कॉन्फिडन्सला दाद द्यावीशी वाटते. कारण व्यवसाय चालवणं ही जाता-जाता करायची गोष्ट नव्हे.  त्यासाठी पाय रोवून उभं राहावं लागतं. स्वतःला गाडून घ्यावं लागतं.
आर्थिक पाठबळ हा मराठी व्यावसायिकांसाठी अनेकदा अडचणींचा विषय आहेच; पण, मानसिक तयारी हा त्याहीपेक्षा मोठा अडथळा असतो, हा माझा अनुभव आहे. आपल्यातल्या कमतरतांवर मात करत, मराठी समाजाने श्रमप्रतिष्ठा शिकून घ्यायची तयारी दाखवली, तरच हे चित्र बदलू शकेल. कोरोनामुळे अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ असं म्हणून व्यवसाय-उद्योग क्षेत्रात झोकून देण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आत्ताच ही संधी साधली तर येत्या काळात आपण स्वातंत्रवीर सावरकरांचे हे अजरामर वाक्य वेगळ्या संदर्भात सार्थ करू शकू.
की न घेतले व्रत हे
आम्ही अंधतेने
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625479263.jpg [postimage] => upload_post-1625479263.jpg [userfirstname] => Mayuresh [userlastname] => Gadre [post_date] => 05 Jul 2021 [post_author] => 6081 [display_name] => मयूरेश गद्रे [Post_Tags] => मराठी व्यवसायिक, गद्रे बंधू, मयूरेश गद्रे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1111] => Array ( [PostID] => 23016 [post_title] => नाट्यवेडा व्हायरस : शेखर ताम्हाणे [post_content] => [post_excerpt] => मिश्किलपणा हा शेखरदादांचा जगण्याचाच स्थायीभाव होता.तालमींना वातावरण हलकं करण्याची जणू त्यांची जबाबदारी होती. अतिशय प्रासंगिक विनोद करून स्वत:चं पोट गदगदा हलेस्तोवर हसण्याची सवय त्यांना होती. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक, जून २०२१

कोरोनाचा राग येतच होता अशा वातावरणात आणखी एक बातमी आली ती ‘शेखरदादाच्या' जाण्याची.ज्या व्यक्तीला सदैव हसतमुख पाहिलं त्या व्यक्तीला थंड मृत्यूच्या सरणावर पाहायचं हे मनाला न आवडणारं घडत होतं.लेखक, निर्माते शेखर ताम्हाणे यांचं निधन झालं.

तिन्हीसांज हे व्यावसायिक मराठी नाटक २०१६-२०१७ मधे मी दिग्दर्शित केलं.त्रिकुट ह्या संस्थेची स्थापना शेखर आणि राजन ताम्हाणे या दोघांनी केली. शेखर  दादा स्वत: एक लेखक, दिग्दर्शक, निर्माते होते. कित्येक एकांकिका, कादंबरी, नाटक यांचं लिखाण करणारे शेखरदादा केमिकल इंजिनियर होते.अल्ट्राटेक, एनव्हायर्नमेंटल कन्सल्टन्सी अँड लॅबोरेटरी याचे मालक आणि संचालक होते. लहानपणापासून लेखन आणि नाटकाची प्रचंड आवड असणाऱ्या शेखरदादांची नाटकं, एकांकिका हिंदी, इंग्रजी, गुजराथी, फ्रेंच या भाषांमधून भाषांतरीत झाली होती त्या शेखरदादांनी   मी दिग्दर्शित केलेलं किमयागार नाटक पाहून तिन्हीसांज या नाटकाबद्दल विचारलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625287701.png [postimage] => upload_post-1625287701.png [userfirstname] => Sampda [userlastname] => Joglekar- Kulkarni [post_date] => 05 Jul 2021 [post_author] => 6100 [display_name] => संपदा जोगळेकर- कुलकर्णी [Post_Tags] => प्रिय रसिक : जून २०२१, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1112] => Array ( [PostID] => 23039 [post_title] => शाळांशिवाय शिक्षण [post_content] => [post_excerpt] => प्लॅन बी चा विचार करायचा असतो हे माहीत नाही. अजूनही ‘कसं होणार मुलांचं’ या चिंतेत आहोत [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१

सदर : आनंददायी शिक्षण

रस्त्यात मुलं खेळत होती. मी विचारलं ‘अरे, मज्जा आहे ना सध्या?’ मुलं खेळात दंग होती, ‘अरे! तुमच्याशी बोलते मी शाळा नाही, अभ्यास नाही... कसं वाटतं?’ मुलं म्हणाली, ‘मस्त वाटतं.’ शाळेबद्दलची किती आस्था आहे हे व्यक्त झालं. आता तर हे सरावाचं झालं. पालक तरी मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी का करणार? याच कारण ‘प्लॅन बी’ चा आपण फारसा विचार केला नाही

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625410592.png [postimage] => upload_post-1625410592.png [userfirstname] => Renu [userlastname] => Dandekar [post_date] => 05 Jul 2021 [post_author] => 5965 [display_name] => रेणू दांडेकर [Post_Tags] => जडण-घडण- जून २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1113] => Array ( [PostID] => 23046 [post_title] => वॉटरबरीज कंपाऊंड [post_content] => [post_excerpt] => अजूनही मिळत असेल का हे उत्पादन ? [post_shortcontent] =>

वॉटरबरीज कंपाऊंड  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625410021.jpg [postimage] => upload_post-1625410021.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 05 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1114] => Array ( [PostID] => 23027 [post_title] => अफगाण निर्वासित; फुफाट्यातून कुठे? [post_content] => [post_excerpt] => निर्वासितांना मायदेशी परतायला मिळणं ही खरंतर आनंदाची बातमी. पण जेव्हा मायदेशी परतणं हे आगीतून फुफाट्यात जाणं ठरतं, तेव्हा माणसांनी काय करायचं? [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जून २०२१

निर्वासितांना मायदेशी परतायला मिळणं ही खरंतर आनंदाची बातमी. पण जेव्हा मायदेशी परतणं हे आगीतून फुफाट्यात जाणं ठरतं, तेव्हा माणसांनी काय करायचं?

अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरालगत गेल्या काही वर्षांत एक नवी वस्ती उभी राहिली आहे. वस्ती कसली, एक लहानसं खेडंच म्हणायला हवं. खेड्यात एका जेमतेम गिलावा केलेल्या छोट्या घरात ६० वर्षीय हलिमा बीबी आपल्या तीन तरुण मुलांसह राहते. त्यांतल्या एकालाही नोकरी नाही. हलिमा बीबीची प्रकृती वयोमानापरत्वे खालीवर होत असते. पण गावात कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. गावात अशी आणखी पाचशे-सहाशे कुटुंबं सहज असतील. त्यांची संख्या सतत वाढते आहे. गावाच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. चिंतेने ग्रासलेली हलिमा बीबी म्हणते, ‘इथे अवघड परिस्थिती आहे. आमचे नातेवाइक, मित्रमंडळी सगळे तिकडेच आहेत. इथे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्‍न आहे.’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625377213.png [postimage] => upload_post-1625377213.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 04 Jul 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१ , विश्ववेध, समाजकारण, राजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1115] => Array ( [PostID] => 167 [post_title] => मामोनी रायसम गोस्वामी [post_content] => [post_excerpt] => 'मामोनी' हे इंदिरेचे घरचे लाडाचे नाव. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद

तेहतीस वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयाच्या 'आधुनिक भारतीय भाषाविभागा'तील अध्यापकवर्गात मी प्रविष्ट झालो तेव्हा देशभरातल्या विविध भागांमधून आलेले प्राध्यापक माझे सहकारी बनले. त्यावेळी असमिया, बांगला, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि मणिपुरी अशा बारा भाषांचा त्या विभागात समावेश होता. या सगळ्या प्राध्यापकांमध्ये असमिया भाषेची त्यावेळी प्रपाठक असलेली इंदिरा गोस्वामी चटकन कुणाचेही लक्ष वेधून घेईल अशीच होती. अडतीस वर्षांची ही तरुण प्राध्यापिका भडक प्रसाधन करून विद्यापीठात यायची, अतिशय महाग साड्या नेसायची, आणि मुख्य म्हणजे सगळ्या प्राध्यापकांत तिची एकटीची गाडी होती. ड्रायव्हर होता. विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रांमध्ये अथवा डिपार्टमेंटल कौन्सिलच्या बैठकींमध्ये ती फारशी बोलायची नाही; पण एवढ्या-तेवढ्या कारणाने खळखळून मधुर हास्य करायची आणि वातावरण उत्साहाने भारून टाकायची. चारपाच वर्षे, 'एक आकर्षक व्यक्तिमत्वाची श्रीमंत सहकारी प्राध्यापिका’ यापलीकडे तिच्याविषयी मला जास्त काहीच माहिती नव्हती. असमियाची ती एकटीच प्राध्यापिका त्यावेळी असल्यामुळे तिला तास भरपूर होते, आणि तिच्याभोवती सतत विद्यार्थ्यांचे कोंडाळे असायचे. मीही दिल्लीच्या सर्वस्वी परक्या वातावरणात मुळे रुजविण्याच्या व्यापात व्यग्र असल्यामुळे आमच्यात फारसे संभाषणही होत नव्हते. तिच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा "ही मामोनी रायसम गोस्वामी तुझ्या नात्यातली आहे का?' असे मी इंदिरेला विचारले; आणि तिने 'मीच ती' म्हणून सांगितल्यावर अविश्वासाने काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. 

[post_status] => publish [postmainimage] => /2017/08/indira.jpg [postimage] => /2017/08/indira.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jul 2021 [post_author] => 4330 [display_name] => निशिकांत मिरजकर [Post_Tags] => भाषा,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1116] => Array ( [PostID] => 21106 [post_title] => खमंग सुगंध मातीचा! [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला माहितीये, मृद्गंधाची निर्मिती जीवाणू व कवके करीत असतात. जेव्हा माती उन्हाळ्यात अगदी कोरडी असते, तेव्हा देखील जीवाणू व कवके या दोन सजीव वर्गातील मंडळी त्यांचा जीवनक्रम जगत असतात. हे करताना त्यांच्या उत्सर्जक क्रियांमधून `जिओस्मिन’ नावाचा रासायनिक पदार्थ निर्माण होत असतो. [post_shortcontent] =>

गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत. पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो. दोन्ही नाकपुड्या फुलवून जेवढा हा मृद्गंध शरीरात घेता येईल तेवढा घ्या. हा मृद्गंध फक्त पहिल्या पावसानंतरच कां येतो, माहितीये? या मृद्गंधाची निर्मिती नेमकी कशी होते? जर आपण माळरानावर किंवा शेतावर अ सलो तर तिथे हा मृद्गंध शहरापेक्षा अधिक जाणवतो. असे कां? हा मृद्गंध साठवून ठेवता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मनोरंजक आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हांला निसर्गात घडत असलेल्या विविध बाबी समजू शकतील. तुम्हांला माहितीये, मृद्गंधाची निर्मिती जीवाणू व कवके करीत असतात. जेव्हा माती उन्हाळ्यात अगदी कोरडी असते, तेव्हा देखील जीवाणू व कवके या दोन सजीव वर्गातील मंडळी त्यांचा जीवनक्रम जगत असतात. हे करताना त्यांच्या उत्सर्जक क्रियांमधून `जिओस्मिन’ नावाचा रासायनिक पदार्थ निर्माण होत असतो. पण ह्या जीवाणू पेशींमध्ये किंवा कवकांमध्ये वेगळी उत्सर्जक प्रणाली नसल्यामुळे ते पेशींमध्ये साठून राहते. उन्हाळा जसा कडक होत जातो, तसतसे जमिनीतील पाणी कमी होऊ लागते आणि मग हे असंख्य जीव पाण्याअभावी म

[post_status] => publish [postmainimage] => /2020/07/global-earthworm-map-39ljk9m3cmr3qqzwoyeww0.jpg [postimage] => /2020/07/global-earthworm-map-39ljk9m3cmr3qqzwoyeww0.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jul 2021 [post_author] => 5555 [display_name] => शरद काळे [Post_Tags] => पर्यावरण, वयम् [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1117] => Array ( [PostID] => 23045 [post_title] => व्यंगचित्रं - अलका [post_content] => [post_excerpt] => शिवसेनाप्रमुख होण्याआधी बाळ ठाकरे यांची पहिली ओळख व्यंगचित्रकार हीच होती. सन १९५९ [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं - अलका 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625364176.jpg [postimage] => upload_post-1625364176.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 04 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1118] => Array ( [PostID] => 23015 [post_title] => सूर्याची पिल्ले : एक विनोदी नाटक [post_content] => [post_excerpt] => मी फार मोजकीच नाटकं केली आहेत. तरीही, मी केलेल्या नाटकांपैकी सूर्याची पिल्ले हे आजच्या घडीला तरी माझं सर्वात लाडकं नाटक आहे. [post_shortcontent] =>

अंक - प्रिय रसिक : जून २०२१

एखादी संहिता ही पूर्ण कलाकृती बनून समोर येते तेव्हा ती सहजच, स्वाभाविकपणेच तशी घडली असेल असं आपण गृहीत धरतो.ती कथा जशी सांगायला गेली पाहिजे होती तशीच सांगितली गेली आहे असं वाटत. पण थोडा विचार केला, अभ्यास केला, तर लक्षात येतं की, एखादी कथा आणि ती सांगण्याची पद्धत - किंवा नाटकातलं नाट्यगत विधान आणि त्याची झालेली मांडणी, त्यासाठी योजलेल्या व्यक्तिरेखा, त्यांना मिळालेलं कोंदण आणि मग घडवलेल्या घटना - हे सगळं ठरवण्यामागे भरपूर विचार असतो, त्यामागे एक भूमिका असते आणि जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन  - वर्ल्डव्ह्यू - सुद्धा असतो.

प्रा.वसंत कानेटकरांचं सूर्याची पिल्ले हे नाटक बसवताना हे अत्यंत तीव्रतेने जाणवलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625282960.png [postimage] => upload_post-1625282960.png [userfirstname] => Pratima [userlastname] => Kulkarni [post_date] => 03 Jul 2021 [post_author] => 6099 [display_name] => प्रतिमा कुलकर्णी [Post_Tags] => प्रिय रसिक : जून २०२१, नाटक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1119] => Array ( [PostID] => 23023 [post_title] => माझे किशोरवय- दिलीप प्रभावळकर [post_content] => [post_excerpt] => माझ्याकडे स्वतःला व्यक्त करण्याची ऊर्मी उपजतच होती आणि या पोषक वातावरणामुळे ती बहरली. आपल्याकडे संवेदनक्षमता, काहीतरी सांगण्याची, व्यक्त होण्याची ऊर्मी असेल आणि निरीक्षण शक्ती, एखाद्या गोष्टीचा आपल्या क्षेत्रात उपयोग करण्याची दृष्टी असेल, कुठल्याही छंदाचा पाठपुरावा करण्याची, आपल्यातल्या कलागुणांवर मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपण नक्कीच चांगलं काहीतरी घडवू शकतो! [post_shortcontent] =>

‘माझे किशोरवय’ या सदरात  भेटणार आहोत, ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांना. ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’मधले चिमणराव, ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातली चेटकीण, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या टी.व्ही. मालिकेतले आबा टिपरे, ‘बोक्या सातबंडे’ चित्रपटातले बेलवंडी आजोबा, ‘चिंटू’ चित्रपटातले जोशी काका, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातले महात्मा गांधी, ‘फास्टर फेणे’ या चित्रपटातले ‘भा. रा. भागवत’ अशा अनेक भूमिका करणारे हे कलाकार तुम्हांला माहीत आहेतच. त्यांनी लिहिलेली ‘बोक्या सातबंडे’ ही पुस्तकांची मालिका तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल. या पुस्तकाला दोन वेळा राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे आणि ‘बोक्या सातबंडे’च्या चौथ्या आणि पाचव्या भागांसाठी दिलीप प्रभावळकर यांना साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सुरुवातीला अनेक वर्षं त्यांनी नोकरी सांभाळून कलाक्षेत्रात काम केलं. दिलीप प्रभावळकर यांनी ‘बायोफिजिक्स’ या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ इथून ‘रेडिएशन टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केला आहे. अशा या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे किशोरवयीन दिवस कसे होते, ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया! अशा कर्तृत्ववान व प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या किशोरवयात नेमक्या कशा होत्या, त्यांनी तेव्हा काय काय केलं, जे त्यांना पुढे कायम उपयोगी पडलं, हे आपण या सदराच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625137788.jpg [postimage] => upload_post-1625137788.jpg [userfirstname] => Anjali [userlastname] => Kulkarni [post_date] => 03 Jul 2021 [post_author] => 6107 [display_name] => अंजली कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1120] => Array ( [PostID] => 23024 [post_title] => माझे पहिले प्रकाशन [post_content] => [post_excerpt] => १९४५ साली मी जो धंदा पत्करला, आज ज्या धंद्यांत मी दोन दोन पैसे मिळवतो आहे, त्याचा पाया ‘सुगी’ ने घातला. [post_shortcontent] =>

 अंक : ललित, दिवाळी अंकः १९६४

ग.ल. ठोकळांचे नाव ग्रामीण कवितांशी जोडले  गेले आहे. ग्रामीण कवितांचा पदर धरुन ते पुस्तक प्रकाशनाच्या व्यवहारात कसे उतरले त्याची  बहारदार हकीकत त्यांनी या लेखात लिहिली आहे. ५७ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना मौज वाटते आणि खंतही दाटून येते.  पुस्तकांचा व्यवहार आज एवढा सोपा, सरळ, विश्वासाचा आणि फायद्याचाही राहिलेला नाही हे वास्तव अस्वस्थ करते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625145325.jpg [postimage] => upload_post-1625145325.jpg [userfirstname] => ग.ल.ठोकळ [userlastname] => [post_date] => 03 Jul 2021 [post_author] => 6103 [display_name] => ग.ल.ठोकळ [Post_Tags] => अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1121] => Array ( [PostID] => 23034 [post_title] => व्यंगचित्रं - हंस [post_content] => [post_excerpt] => म्हणजे १९५६ सालीही हीच अवस्था होती ? की हा विनोद काळाच्या पुढे होता ? [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं - हंस 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625232299.jpg [postimage] => upload_post-1625232299.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 03 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1122] => Array ( [PostID] => 5859 [post_title] => शरद जोशी- एक स्मरण [post_content] => [post_excerpt] => तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारावर सभा.... [post_shortcontent] =>

तुझे पत्र कालच सुरेशचंद्र म्हात्रे यांनी दाखवले. पत्रातील तुझी भावना पाहुन दाटून आले. दहा वर्षांपुर्वी आल्पसमध्ये गिर्यारोहण करणारा, खरोखरच सणसणीत प्रकृतीचा मनुष्य पार संपायच्या आसपास येतो, हे कसे काय? तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारावर सभा, रात्रीचा प्रवास, राहण्यासाहण्याच्या गैरसोई, खाण्यापिण्यातील अनियमितपणा, एवढी दगदग लक्षात घेतली तरी प्रकृतीवर एवढा विपरीत परिणाम व्हायला नको होता असे वाटते. जनसामान्यांच्या बाजूने उठणार्‍यांना हा काय शाप आहे?...

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/40642821_2209347642471268_5993889795170893824_n.jpg [postimage] => /2018/09/40642821_2209347642471268_5993889795170893824_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 131 [display_name] => हरी नरके [Post_Tags] => सोशल मिडीया,शरद जोशी,हरी नरके,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1123] => Array ( [PostID] => 23026 [post_title] => मुंबईच्या रंगीत फुलपाखरांची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => माझ्या रंगीत, ढगळ शटार्र्वर बसलेली फुलपाखरं मला आजही जिवंत वाटत होती- चिमटीत दोन्ही पंख गच्च धरावीत अशी. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, जून २०२१ 

एका रविवारी मी आणि आमच्या वर्गातला हरी काळ्याच्या नळीतून दमून घरी आलो. आमच्या घराच्याच बाजूला असलेली पिठाची गिरण उघडी होती. गिरणीच्या उघड्या चौकटीची सावली थेट आमच्या अंगणापर्यंत पसरत पसरत शेवटी विरून गेली होती. अंगात बनियन आणि पायजमा घातलेला गिरणीवाला बाबूकाका गिरणीचा लांबसर पट्टा खाली काढून काही तरी खटपट करत होता. आमच्या घराच्या ओढ्यावर माझे चुलते बसलेले होते. मला कळेना, मोठ्याबाबा अंधार पडल्यावर आज अचानक गावात कसा आला?

माझ्या खांद्यावर हात टाकत मोठ्याबाबा मला म्हणाला, ‘‘काय पैलवान! काय म्हणतेय शाळा?’’ मी गप बसून राहिलो. मागच्या वर्षी मी नववीत नापास झालोय, ही गोष्ट मोठ्याबाबाला अजून माहीतच नव्हती. हरी मोठ्याबाबासमोरच खिशातली बोरं काढून खाऊ लागला, तेव्हा मोठ्याबाबा म्हणाला, ‘‘मग आज दिवसभर बोरं खायची मज्जा केली का?’’ मी मोठ्याबाबाकडे पाहून नुसताच हसलो. मी आणि हरीने दिवसभर आंबट-गोड बोरं खाऊन खाऊन दात आंबून टाकले होते. पाणी पितानाही माझे दात सळसळत होते. घरात वडील टेबलवर चादर टाकून त्यांच्या कपड्यांना इस्त्री करत होते. आई भाकरीसाठी बाजरीचं पीठ मळत होती. मळलेलं पीठ बाजूला ठेवून आईने मोठ्याबाबासाठी चहा केला. आमची शेळी गाभण असल्यामुळे आम्ही कोराच चहा पीत होतो. माझ्या बशीतला कोरा चहा हरीने दोन फुरक्यांतच पिऊन टाकला. हातातली बशी खाली ठेवून हरी घरी निघून गेला. मी कपातला चहा घोट घोट पीत होतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625231410.png [postimage] => upload_post-1625231410.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 2258 [display_name] => अनिल साबळे [Post_Tags] => महा अनुभव, जून २०२१, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1124] => Array ( [PostID] => 23014 [post_title] => चाळीस वर्षांपूर्वी [post_content] => [post_excerpt] => लोककथा’ ७८चा नेमका फॉर्म त्याला बरेच दिवस सापडत नव्हता - तरीही त्यातून रंगभूमीवर नवीन काय काय करून पाहता येईल, याच्या शक्यता तो चाचपून पाहतच होता. [post_shortcontent] =>

अंक - प्रिय रसिक : जून २०२१

नाटक लिहिण्याच्या आधी बराचकाळ, रत्नाकर त्या नाटकाच्या विचारात बुडालेला असायचा. म्हणजे एकाच नाटकाच्या असंही नाही, तर एकाचवेळी दोन-तीन प्रकारच्या नाटकांच्या! त्यातही, काहींचा आशय त्याच्या डोक्यात घोळत असे, तर काहींचा ‘फॉर्म’- आकार.

लोककथा’ ७८चा नेमका फॉर्म त्याला बरेच दिवस सापडत नव्हता - तरीही त्यातून रंगभूमीवर नवीन काय काय करून पाहता येईल, याच्या शक्यता तो चाचपून पाहतच होता. त्यातून डोक्यात असलेल्या फॉर्ममध्ये कुठला आशय चपखलपणे बसेल,

प्रतिभा मतकरी

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625195961.png [postimage] => upload_post-1625195961.png [userfirstname] => Pratibha [userlastname] => Matkari [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 6098 [display_name] => प्रतिभा मतकरी [Post_Tags] => प्रिय रसिक : जून २०२१, नाटक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1125] => Array ( [PostID] => 22757 [post_title] => रात संपता संपेना ! [post_content] => [post_excerpt] => रात्री अंथरुणावर पडावे पण काही केल्या झोप येऊ नये असे बऱ्याचदा घडते. [post_shortcontent] =>

झोपदेखील सवयीची गुलाम आहे. रोज रात्री ठरावीक कृती करून झोपायचे अशी सवय लावता येते. दहा मिनिटे सावकाश चालणे, दात घासणे, अंगाला मसाज करणे, प्रार्थना करणे अशी कोणतीही कृती ठरवता येते. ती कृती झाली की झोप येऊ लागते. प्रत्यक्ष अंथरुणावर पडण्यापूर्वी अर्धा तास अतिशय मंद प्रकाशात राहणे, मंद संगीत ऐकणे, झोप आणायला मदत करते. रात्री दूध प्याले की त्यातील ट्रिप्टोफॅन नावाच्या रसायनामुळे झोप येते. कंटाळा आणि झोप हे प्रोग्रॅम एकाचवेळी चालू शकतात. एखाद्या कंटाळवाण्या पुस्तकाचे वाचन किंवा मनातल्या मनात एकाच शब्दाचे परत परत स्मरण यामुळे झोप लागू शकते. शरीराला पुरेसे श्रम होत नसतील तर झोप लागत नाही किंवा दिवसा झोप पूरी झाल्याने रात्री झोप लागत नाही. अशावेळी झोप येण्यासाठी अधिकाधिक आतुर व्हावे तर ती लाजऱ्या तरुणीसारखी दूर पळते. त्यावर उपाय म्हणजे तिची आळवणी न करणे. अंथरुणातून उठून एखाद काम, लेखन, वाचन पत्र लिहिणे सुरू करावे एखादी रुखरुख, टोचणी मनाला लागून राहिली असेल तेच विचार मनात येत असतील तर ते लिहून काढावेत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620128844.jpg [postimage] => upload_post-1620128844.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1126] => Array ( [PostID] => 23022 [post_title] => ऑनलाईन शिक्षणाच्या वाटा [post_content] => [post_excerpt] => खरंतर ऑनलाईन शिक्षण हा स्वयंशिक्षणाचा आणि स्वयंशिस्तीचाच भाग आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, जून २०२१

आपल्या देशात एक काळ असा होता की, पालक मुलांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. अगदी लहानपणापासून (साधारण ८ ते ९ वर्ष  वयापासून) ते २४ वर्ष वयापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असत. या ठिकाणी शस्त्र, विद्या, संस्कार, आध्यात्मिक संस्कार अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात असे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली तशीही शिक्षणाच्या पद्धती पूर्णपणे नाहिशी झाली. मागील १० ते १२ वर्षात इंटरनेट तसेच तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे डिजिटल शिक्षण सुरू झालं. या शिक्षणात प्रथमत: संगणकाचा उपयोग करणं पीपीटीद्वारे सुरू झालं. अभ्यासक्रमातील विविध गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या करून सांगण्यात/दाखवण्यात यश येऊ लागलं. पुढे ई-कॉन्टेट, विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर वापरून अध्यापनाची तसेच अध्ययनाची परिणामकारता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळा आपल्या पद्धतीने धडपड करू लागल्या. इंटरनेटचं जाळं घट्ट झाल्यानंतर देशातील शाळांमधील आवश्यक असलेली सगळीच माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकत्र करण्यात येऊ लागली. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625139067.png [postimage] => upload_post-1625139067.png [userfirstname] => Narendra [userlastname] => Bhave [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 6102 [display_name] => नरेंद्र भावे [Post_Tags] => जडण-घडण, जून २०२१ , शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1127] => Array ( [PostID] => 23025 [post_title] => वि. स. खांडेकर कथा [post_content] => [post_excerpt] => वि.स. खांडेकर यांची लघुकथा .. १९५९ साली मासिकात आलेली [post_shortcontent] =>

वि. स. खांडेकर कथा 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625188160.jpg [postimage] => upload_post-1625188160.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 02 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1128] => Array ( [PostID] => 23013 [post_title] => आगरकरांच्या सुधारणेचे आदितत्त्व [post_content] => [post_excerpt] => या बुद्धिप्रामाण्यावादी समाजसुधारकाची स्मृती जागी ठेवणे सव्वाशे वर्षांनंतरही आवश्यक ठरते. [post_shortcontent] =>

अंक : प्रिय रसिक - जून २०२१

गेल्या वर्षी, म्हणजेच १७ जून २०२० रोजी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मृत्यूस १२५ वर्षे झाली. त्यांचा जन्मदिन १४ जुलै आणि मृत्युदिन १७ जून हे दोन्ही दिवस दोन अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहेत. १४ जुलै १७८९ रोजी फ्रान्समधील बॅस्टिल तुरुंग पाडण्यात आला आणि ‘आशिया रेझिम’चा अंत झाला, तर १७ जून १७८९ रोजी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर टेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली आणि ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘विश्वबंधुता’ या तत्त्वांचा स्वीकार करून लोकशाही सरकार उदयास आले.

आपली विरोधी मते निर्भीडपणे मांडणार्‍या आणि आपल्या समकालीन लोकांना चर्चा व युक्तिवाद करायला शिकविणार्‍या गोपाळ गणेश आगरकर या बुद्धिप्रामाण्यावादी समाजसुधारकाची स्मृती जागी ठेवणे सव्वाशे वर्षांनंतरही आवश्यक ठरते.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवरून पॉप्युलर प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या.

https://popularprakashan.com/

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625133687.png [postimage] => upload_post-1625133687.png [userfirstname] => Arvind [userlastname] => Ganachari [post_date] => 01 Jul 2021 [post_author] => 6097 [display_name] => अरविंद गणाचारी [Post_Tags] => प्रिय रसिक : जून २०२१, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1129] => Array ( [PostID] => 5807 [post_title] => उकडीचे मोदक [post_content] => [post_excerpt] => मोदक खाणं हा जितका आनंददायी विषय आहे तितकाच तो बघणं हा देखील आनंदाचा विषय आहे [post_shortcontent] =>

कोकणात मोदकाचा उल्लेख 'उकडीचा मोदक' असा करणं म्हणजे पिवळा पीतांबर म्हणण्यासारखं आहे. मोदक म्हटला की तो उकडीचाच. चवीच्या बाबतीत हा पदार्थ एका वेगळ्या उंचीवर आहेच. पण आकाराच्या बाबतीतही हा मोदक फार मोहक आहे. आंतर्बाह्य सौंदर्याने भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो. मोदक म्हटलं की मला नेहमी पुलंनी वर्णन केलेली 'सुबक ठेंगणी' आठवते. मोदक खाणं हा जितका आनंददायी विषय आहे तितकाच तो बघणं हा देखील आनंदाचा विषय आहे. एकसारख्या पाऱ्या आणि सुबक नाक असल्याशिवाय चवीने कितीही चांगला असला तरी तो खावासा वाटत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/328.jpg [postimage] => /2018/08/328.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Jul 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1130] => Array ( [PostID] => 23021 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा – आदित्याची छत्री (भाग २७) [post_content] => [post_excerpt] => छपराच्याच गोतावळ्यातील आणखी एक शब्द म्हणजे छत्री. [post_shortcontent] =>

अळिंबीला भूछत्र किंवा भुईछत्री असंही नाव आहे. हेही नाव तिच्या आकाराचं द्योतकच म्हणता येईल. या शिवाय तिचं आणखी एक विनोदी म्हणता येईल असं नाव म्हणजे आदित्याची छत्री. आदित्य म्हणजे सूर्य, पण ही भूईलगत असणारी इवलीशी वनस्पती, जो सगळ्या सृष्टीला तापवतो त्या सूर्याचीच छत्री, म्हणजे केवढी ही अतिशयोक्ती!” छप्पर - छत - छत्र - छत्री हा प्रवास मांडणारा साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख
आदिमकाळापासून ते आजच्या विज्ञानयुगापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या आणि आजही आहेत. ज्या क्रमाने त्यांचा प्राधान्यक्रम आहे, त्याच क्रमाने त्यांचा उच्चारणक्रमही ठरून गेल्यासारखा आहे. २०२०च्या मार्चमध्ये टाळेबंदी घोषित केली गेली आणि पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून मूळ गावाकडे जाणारे लोकांचे लोंढे भर उन्हात वाट तुडवताना आपण पाहिले, त्याच्या बातम्या वाचल्या.  हे वाट तुडवणं होतं पोटाच्या भुकेसाठी! आणि हे लोक दूर शहरांत आले तेही पोटाची खळगी भरण्यासाठीच! अन्न, वस्त्र या पहिल्या दोन गरजानंतर क्रमांक लागतो तो डोक्यावर छप्पर असण्याचा, म्हणजेच निवाऱ्याचा. काळ बदलला तसा माणसाच्या निवाऱ्याचं स्वरूप बदलत गेल्याचं आपण पाहतच आहोत. त्यानुसार  ‘छप्पर’ या शब्दाला चिटकत गेलेले अर्थांचे विविध संदर्भ पाहणंही मजेशीर आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625126626.jpg [postimage] => upload_post-1625126626.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 01 Jul 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1131] => Array ( [PostID] => 22953 [post_title] => तेल साम्राज्याचा इतिहास ( उत्तरार्ध ) [post_content] => [post_excerpt] => सुएझ वाहतूक सुरळीत चालू झाली तेव्हा अनेक तेलवाहू जहाजे आपोआपच ‘बेकार’ झाली व त्यांचे दर उतरले. या उतरलेल्या दरांचा फायदा घेऊन नव्या तेल कंपन्यांनी आपले विक्रीचे दरही खाली आणले. [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५८

एक विहिर खोदण्यासाठी दोनशे टन वजनाचे लोखंडी दोरखंड, दहा ते बारा हजार फूट खणण्याचा ९० टन वजनाचा पोलादाचा नळ, बारा हजार फुटांचे दीडशे टन वजनाचे पोलादाचे आवरण, सुमारे पांच हजार पोती सिमेंट, ४८,००० पिंपे पाणी, तीन हजार पिंपे जळणाचे तेल आणि १२५ तज्ज्ञ एवढ्यांची आवश्यकता असते. अशा विहिरीला हिंदुस्थानांत सुमारे तीस लक्ष रुपये खर्च येतो! इतकेही करून तेल मिळाले तर ठीक, नाही तर सगळे पैसे अक्षरशः मातीत जातात! आणि वीस विहिरींपैकी निदान एका विहिरींत तरी तेल मिळेल, असे आशावादीपणाने गृहीत धरले तरी परिणामतः त्या एका विहिरीच किंमत सहा कोटी रुपये भरते! म्हणूनच मोठ्या तेल कंपन्यांखेरीज इतरांना हे साहस पेलत नाही. आसामांत नहरकटिया, हुगरीजान आणि मोगन विभागांत सांपडलेल्या नव्या तेलसाठ्यांच्या प्रदेशातील विहिरी खणून त्यांतून काढलेले अशुद्ध पेट्रोलियम बिहारमधील बरौनी या गांवी उभारण्यांत येणाऱ्या संकल्पित रिफायनरीमध्ये नेऊन पोंचविण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारत सरकारने १९५८च्या मकर संक्रांतीला (१४ जानेवारी) भारत ‘आसाम ऑईल कंपनी’ व ‘बर्मा ऑइल कंपनी’ यांच्या सहकार्याने ‘ऑइल इंडिया लिमिटेड’ ही नवी कंपनी स्थापन केली आहे. या नव्या कंपनीला—म्हणजे पर्यायाने भारत सरकारला—बर्मा ऑइल कंपनीकडून एक लक्ष पौंड कर्जाऊ मिळणार आहेत!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624370046.jpg [postimage] => upload_post-1624370046.jpg [userfirstname] => मधु अभ्यंकर [userlastname] => [post_date] => 01 Jul 2021 [post_author] => 6075 [display_name] => मधु अभ्यंकर [Post_Tags] => मौज, ज्ञानरंजन,इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1132] => Array ( [PostID] => 23020 [post_title] => कॉलिनॉस टूथपेस्ट [post_content] => [post_excerpt] => कॉलिनॉस ? ही कुठली टूथपेस्ट ? तुम्ही वापरली आहे का कधी ? [post_shortcontent] =>

कॉलिनॉस टूथपेस्ट

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625112677.jpg [postimage] => upload_post-1625112677.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 01 Jul 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1133] => Array ( [PostID] => 22915 [post_title] => गोठलेल्या काळाचा गंध [post_content] => [post_excerpt] => 'मिथ्यकथा’ या आगामी कादंबरीतील अंश [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव दिवाळी २०२०

आगोंद गावात शिरलो तेव्हाच तो कसलासा चमत्कारिक गंध माझ्या नाकपुड्यांत शिरला होता. 

“हा कसला वास येतोय इथे?” मी थोडं गोंधळूनच गोविंदबाबला विचारलेलं. 

पण त्याने त्यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. तो दुसरंच काही तरी ऐकवत राहिला होता. कदाचित आगोंदच्या किनारपट्टीवर विपुल संख्येने आढळणार्‍या कासवांविषयी किंवा कासवांच्या जगप्रसिद्ध जत्रेविषयी किंवा तसल्याच कशाविषयी तरी. 

मी मात्र त्या वासाने काहीसा अस्वस्थ झालो होतो. त्यामुळेच तो गावाविषयी कितीही कौतुकाने काहीही सांगत असला तरी माझ्यापर्यंत ते पोचत नव्हतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625026306.png [postimage] => upload_post-1625026306.png [userfirstname] => Praveen Dasharath [userlastname] => Bandekar [post_date] => 30 Jun 2021 [post_author] => 6082 [display_name] => प्रवीण दशरथ बांदेकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२० [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1134] => Array ( [PostID] => 23002 [post_title] => एकनाथ आवाड एक वाघ माणूस [post_content] => [post_excerpt] => अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला एक दणदणीत कार्यकर्ता म्हणजे एकनाथ आवाड. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव जून २०२१

अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला एक दणदणीत कार्यकर्ता म्हणजे एकनाथ आवाड. पोतराजाच्या भणंग मुलापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जातिभेद आणि विषमतेशी अनेक अंगांनी लढत विस्तारत गेला. व्यक्तिगत उत्कर्षापलीकडे जाऊन त्यांनी हजारो कुटुंबांना त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर केलं. २५ मे २०१५ रोजी त्यांचा हा प्रवास अकाली संपला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवणारा लेख.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625025231.png [postimage] => upload_post-1625025231.png [userfirstname] => Suhas [userlastname] => Kulkarni [post_date] => 30 Jun 2021 [post_author] => 6046 [display_name] => सुहास कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव - जून २०२१, व्यक्ती विशेष, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1135] => Array ( [PostID] => 23019 [post_title] => किर्लोस्कर पत्र [post_content] => [post_excerpt] => १९६३ किर्लोस्करच्या अंकात आलेले एका जागरूक वाचकाचे माहितीपूर्ण पत्र. [post_shortcontent] =>

किर्लोस्कर पत्र

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1625024632.jpg [postimage] => upload_post-1625024632.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 30 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1136] => Array ( [PostID] => 22971 [post_title] => मेघा रे मेघा रे... (शब्दांच्या जन्मकथा) [post_content] => [post_excerpt] => संस्कृतमध्ये मेघासाठी असंख्य सुंदर अर्थपूर्ण शब्द आहेत. पहा हं, तो पाण्याचा साठा आहे, पाण्याचा वर्षाव करणारा आहे. म्हणून तो आहे जलभृत्, अम्बुवाह, जलवाह, जलधर, नीरद, वर्षधर, वर्षकर, सलिलद, सलिलधऱ; तो विजेबरोबर असतो म्हणून तो आहे तडित्पति, तडित्वत्, विद्युत्त्वत् तो आकाशात विहार करतो. म्हणून तो आहे नभश्चर, नभोध्वज, नभोगज, नभोधूम, गगनध्वज, तो कधी पांढरा, कधी काळा, व वाफेचा बनलेला आहे. म्हणून तो आहे नीलभ, श्वेतनील, कज्जल, श्वेतमाल, विचित्रदेह, धूमयेनि, तो गडगडाट करतो म्हणून तो आहे. नदनु, स्तनयित्नु. तो पाण्याचं सिंचन करतो म्हणून तो आहे सेचक. [post_shortcontent] =>

आपल्या देशात या पावसाळी ढगांची सारेचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. ढगाला मेघ, घन असेही शब्द वापरले जातात. या लेखात आपण मेघ आणि मेघाचे अनेक प्रतिशब्द आणि त्याच्याविषयीच्या कथा यांचा वेध शब्दांच्या जन्मकथामध्ये घेणार आहोत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623160096.jpg [postimage] => upload_post-1623160096.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jun 2021 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1137] => Array ( [PostID] => 22952 [post_title] => तेल साम्राज्याचा इतिहास (भाग १) [post_content] => [post_excerpt] => १९२७ साली अमेरिकेची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या फक्त सहा टक्के होती, पण जगांतील मोटारींच्या संख्येपैकी ८० टक्के मोटारी त्या देशांत होत्या [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५८

गेल्या ९९ वर्षांत अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न तीसपट वाढले त्याचे सगळे श्रेय तेथील तेलखाणींना दिले पाहिजे. पहिल्या महायुद्धापूर्वी अमेरिकेला पांचशे कोटी डॉलर कर्ज होते. १९२७ साली अमेरिकेला इतर राष्ट्रांकडून येणे असलेल्या रकमेची बेरीज एकवीस अब्ज साठ कोटी डॉलर भरली, व अमेरिकन उद्योगपतींचे साडेचौदा अब्ज डॉलर भांडवल परदेशांत गुंतले होते. दरसाल दोन अब्ज डॉलर या प्रमाणांत या भांडवलाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धापर्यंत वाढत राहिले. हेन्री डेटर्डिंगची डच शेल कंपनी सुरुवातीपासून अमेरिकेतील तेलधंद्यांत जॉन डी. रॉकफेलरच्या स्टॅण्डर्ड ऑईल कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी ठरली. या दोन कंपन्यांतील संघर्ष इतक्या थराला पोचला की इंग्लंड व अमेरिका यांच्या दरम्यान युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली! या सत्तासंघर्षाचा ओझरता आढावा घेणे हे तेलाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कळण्यासाठी फारच उपयुक्त ठरेल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624368958.jpg [postimage] => upload_post-1624368958.jpg [userfirstname] => मधु अभ्यंकर [userlastname] => [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 6075 [display_name] => मधु अभ्यंकर [Post_Tags] => मौज, विश्ववेध [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1138] => Array ( [PostID] => 22756 [post_title] => झोपेत काय होते ? [post_content] => [post_excerpt] => आपले आरोग्य, उत्साह व स्मरणशक्ती यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. पण काही वेळा ही निद्रादेवी रुसते [post_shortcontent] =>

आपण रात्री झोपतो आणि सहा, सात तासांनी जागे होतो, या मधल्या वेळात आपल्या मेंदूत बरेच काही घडून गेलेले असते. झोप लागण्यापूर्वी डोळे जड हातात. आजूबाजूची जाणीव धूसर होते, वास येणे बंद होते. आपण निद्रादेवीच्या राज्यात कधी प्रवेश करतो ते आपले आपल्यालाच समजत नाही. झोपेचे संशोधन आजूबाजूला जागे असणाऱ्या माणसांनाच करावे लागते. मेंदूतील लहरी मोजता येऊ लागल्यानंतर म्हणजेच इईजी काढता येऊ लागल्यानंतर हे संशोधन वेगाने झाले. आपण एखादे काम करीत असतो, पूर्ण जागे असतो त्यावेळी मेंदूत १३ ते २५ फ्रिक्वेन्सीच्या लहरी उठत असतात. आपण डोळे मिटून सुशेगात पडतो, निवांत झालो की त्या लहरींचा वेग मंदावतो. त्या १३ पेक्षा कमी झाल्या की त्यांना अल्फा लहरी म्हणतात. झोप लागत असताना ८ ते १३ या फ्रिक्वेन्सीच्या अल्फा लहरी प्रामुख्याने आढळतात. या काळात बंद डोळ्यासमोर काही चित्रे दिसू शकतात पण ती स्वप्ने नसतात या वेळी हाक मारली तर ती लगेच जाणवते, तंद्री भंग पावते, मेंदूतील लहरी तेरापेक्षा वाढतात, त्या बीटा प्रकारच्या होतात. झोप न लागता आपल्याला जाग येते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620128790.jpg [postimage] => upload_post-1620128790.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1139] => Array ( [PostID] => 22997 [post_title] => दूरस्थ कलाशिक्षण [post_content] => [post_excerpt] => आपली शिक्षणपद्धती बदलू पहात आहे. त्याचीच ही नांदी समजूया. निव्वळ परीक्षार्थी - गुणार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी ज्ञानार्थी कसे घडतील हे पाहूया. [post_shortcontent] =>

अंक : जडण- घडण , जून २०२१

आपली जडणघडणच अशी झाली आहे की कितीही संकटं, आपत्ती येवोत आपण त्याला बघून सुरुवातीला घाबरतो, नंतर प्रतिकार करतो, थोडंसं हतबल होतोय असं वाटताच नव्याने उठून त्याच्याकडे संधी म्हणून बघायला लागतो. कोरोनाचं अगदी तसंच काहीसं झालं. मार्च २०२० ला आपण घाबरलो, एप्रिल २०२० ला आपापल्या पद्धतीने प्रतिकार केला, मे महिन्यात निराशेचे ढग दिसायला लागताच जून महिन्यात आपण कात टाकली आणि नव्या दमाने, जोमाने, इच्छेने सज्ज झालो शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी. एव्हाना झूम, गूगल मीट अंगवळणी पडलं होतं. कारण मे महिन्यातच व्याख्याने, कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने करून बघितल्या होत्या. अगदी छे बुवा ! आम्ही नाही मोबाईल वापरत किंवा फक्त बोलण्यासाठी त्याचा उपयोग ... तासन् तास हातात कशाला हवा असे म्हणणारे सुद्धा या पद्धतींना सरावले होते. काळाचा महिमा दुसरं काय? आता दूरस्थ पद्धतीने शिक्षण याकडे ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आव्हान म्हणून बघत होतं. आपली शिक्षणपद्धती बदलू पहात आहे. त्याचीच ही नांदी समजूया. निव्वळ परीक्षार्थी - गुणार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी ज्ञानार्थी कसे घडतील हे पाहूया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624847117.jpg [postimage] => upload_post-1624847117.jpg [userfirstname] => Shital [userlastname] => Kapshikar [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 6090 [display_name] => शीतल कापशीकर [Post_Tags] => जडण-घडण, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1140] => Array ( [PostID] => 23001 [post_title] => बांगलादेश : एक आर्थिक यशोगाथा [post_content] => [post_excerpt] => बांगलादेश निर्मितीला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झाली, त्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये घडलेल्या आर्थिक चमत्काराचा मागोवा. [post_shortcontent] =>

अंक: महा अनुभव जून २०२१

बांगलादेश जन्मतः गरीबदुबळाखंगलेला आणि आर्थिक-सामाजिक दृष्ट्या मागासलेला देश. जगाच्या उपहासाचा अन् कुचेष्टेचा विषय बनलेला. पण गेल्या काही वर्षांत बांगलादेशने ही ओळख पुसून टाकत आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. बांगलादेश निर्मितीला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झालीत्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये घडलेल्या आर्थिक चमत्काराचा मागोवा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624936605.jpg [postimage] => upload_post-1624936605.jpg [userfirstname] => Manisha [userlastname] => Tikekar [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 6093 [display_name] => मनीषा टिकेकर [Post_Tags] => महा अनुभव -जून २०२१, विश्ववेध, अर्थकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1141] => Array ( [PostID] => 5694 [post_title] => खरेदी [post_content] => [post_excerpt] => खरेदीचा सोस आणि वस्तूचा वापर यांचं विषम गुणोत्तर ही अत्यंत महागाची बाब असते. [post_shortcontent] =>

“झाली की १५-२० वर्षे”

“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता बहुतेक”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुदा. हिला माहित असेल.”

“मग नेहमी लागत नाही घर वॅक्युम करायला?”

“अहो तो वापरण फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन.”

“पण मग घेतला कशाला?”

“अहो एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.”

“म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?”

“नाही चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला. मेव्हणी म्हणाली जाळ्या जळमटे फार छान निघतात.”

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/collag-2.jpg [postimage] => /2018/08/collag-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 122 [display_name] => श्रीकांत कुलकर्णी [Post_Tags] => सोशल मिडीया,श्रीकांत कुलकर्णी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1142] => Array ( [PostID] => 23018 [post_title] => वालचंदनगर इंडस्ट्रीज [post_content] => [post_excerpt] => वालचंद इंडस्ट्रीजवाल्यांचे व्यवसायजाळे अनेक क्षेत्रांत पसरले आहे. पण त्यांची साखरही होती हे ठाऊक नव्हतं. [post_shortcontent] =>

वालचंदनगर इंडस्ट्रीज 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624935758.jpg [postimage] => upload_post-1624935758.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 29 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1143] => Array ( [PostID] => 15693 [post_title] => नवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच! [post_content] => [post_excerpt] => आज एक जानेवारीपासून मी महान माणूस होणारच आहे. संध्याकाळपर्यंत थांबा म्हणावें! [post_shortcontent] =>

नववर्षाचे संकल्प हे बर्फासारखे असतात, ते पाहता पाहता वितळतात आणि वाहून जातात असे म्हटले जाते आणि हे सत्य सार्वकालिक आहे. गेली शेकडो वर्षे आपण  उत्साहाने नव्या वर्षाचे संकल्प करत आलो आहोत आणि त्याच उत्साहाने ते विसरत आलो आहोत. रमेश मंत्री यांनी त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीत या लेखात हेच सत्य सांगितले आहे. लेख ६० वर्षांपूर्वीचा असूनही तो ताजा वाटतो याचे श्रेय, गेल्या साठ वर्षात अजिबात न बदललेल्या तुमच्या-आमच्या वृत्तीला द्यावे लागेल. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/01/pic.jpg [postimage] => /2020/01/pic.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Jun 2021 [post_author] => 1 [display_name] => विनय सामंत [Post_Tags] => विनोद,हंस,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1144] => Array ( [PostID] => 22994 [post_title] => सावधान ! नाळ तुटते आहे [post_content] => [post_excerpt] => परीक्षा विहित पद्धतीने घेणं व देणं याला पर्याय असूच शकत नाही. विद्यार्थी व पालकांनी, त्यांच्याच हितासाठी, त्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. मात्र आत्यंतिक दुर्दैवाने, सद्य परिस्थिती या विपरीत आहे हे आपण पाहतो आहोत [post_shortcontent] =>

अंक : जडण- घडण जून २०२१

सध्याच्या भीषण आणि अकल्पित परिस्थितीत, शिक्षणक्षेत्राची नाळच तोडणारा, अनाकलनीय हलकल्लोळ शांत व्हावा यासाठी, त्याची कारणं व त्यावरील उपाय शोधणारी ही प्रामाणिक मांडणी. कदाचित कोणाला ती अतिरंजितही वाटेल. या मांडणीच्या कशाही असण्यावर, कुण्यातरी महाशयाने, विद्वानाने, शिक्षणाविषयी आस्था व प्रेम असणार्‍याने, प्रतिसादावे, चर्चावे, भांडावे, तंटावे पण अबोला सोडून जागरूक व्हावे ही आर्जवी विनंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर, ज्योतिबा, सावित्रीबाई, राजर्षी शाहू, कर्मवीर यासारख्या दिग्गजांनी सारथ्य केलेल्या शिक्षणरथाचे चाक परिस्थितीच्या गाळात रुतते आहे. जागरूक जनता-जनार्दनाचा रेटाच ते बाहेर काढण्यासाठी गरजेचा आहे. तो रेटा, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरून यावा यासाठी काही चळवळ उभी करण्याचाही प्रयत्न आहे. अर्थात ती उभी होईतोपर्यंत वैयक्तिक, कौटुंबिक वा गृहसंकुल स्तरावर रेट्याचा प्रारंभ केल्यास त्याचे लाभ नक्कीच होऊ शकतात. ‘जडणघडण’च्या माध्यमातून ते घडल्यास सोनेपे सुहागा! त्यासाठी मनोमन शुभेच्छा. इति लेखनसीमा आणि कृतीप्रारंभ.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624502272.jpg [postimage] => upload_post-1624502272.jpg [userfirstname] => Dr. Shyam [userlastname] => Joshi [post_date] => 28 Jun 2021 [post_author] => 6089 [display_name] => डॉ. श्याम जोशी [Post_Tags] => शिक्षण, जडण-घडण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1145] => Array ( [PostID] => 23012 [post_title] => पोहे पुराण [post_content] => [post_excerpt] => म्हणूनच की काय बहुतांश मराठी मालिकांमध्ये न्याहारीसाठी पोहे दाखवतात आणि घरात माणसं बरीच असली तरी पोहे मात्रं अगदी थोडेसेच केलेले असतात. [post_shortcontent] =>

“'पोहे' म्हटलं की आठवते ती सुदाम्याची पोह्याची पुरचुंडी. गोपाळकाल्याला मी आवर्जून 'दही काकडी पोह्याचा’ नैवेद्य दाखवते. 'पोहे' म्हटलं की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं 'सुदाम्याचे पोहे' हे पुस्तकही आठवतं. मी शाळेत असताना, दिवाळीच्या सुट्टीत दरवर्षी मिरजेला आजी, आजोबा, काका-काकूंकडे जात असे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी साग्रसंगीत फराळ करून झाला की शेवटी आजी दहीपोहे वाढायची. शांत वाटायचं. त्याची चव अजून जीभेवर आहे.” खवय्यांसाठी पोहे म्हणजे आवडीचा पदार्थ याच पोह्यांच्या विविध तऱ्हा सांगतायत वृत्तनिवेदिका दीपाली केळकर-
एके दिवशी सकाळी न्याहारीसाठी पोहे करताना मनात विचार आला की 'पोहे' हा पदार्थ, मराठी माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. झटपट होणारा, साधा, सोपा आणि स्वस्तही. अर्थात, करायला सोपा असला तरी भट्टी जमून यायला हवीच. मुंबई दूरदर्शनच्या कॅन्टीनमध्ये सकाळी जे पोहे मिळतात, त्याचा आस्वाद अनेकदा घेतला आहे. सकाळी साडेआठच्या  बातम्या झाल्यावर कॅन्टीनमध्ये गेलं की पोहे हमखास मिळतात. उपमा, शिरा , इडली हे पदार्थही कधी-कधी पोह्याच्या जोडीला असतात, पण पोहे नाहीत असं कधीही होत नाही. गंमत म्हणजे प्रत्येक वेळी पोह्याची चव अगदी सारखी असते. चवीत कणमात्रही बदल नाही. ही किमया त्या पोहे करणाऱ्याला कशी साधली आहे कोण जाणे? कारण मी जेव्हा घरी पोहे करते तेव्हा प्रत्येक वेळी चव वेगळी. दूरदर्शनच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पोह्यांमध्ये कांदा आणि बरेचदा शेंगदाणे असतात. नारळ, कोथिंबीर अशी सजावट नसते, पण पोह्याबरोबर मिसळीची  तरी (रस्सा) घेण्याची सवय दूरदर्शनच्या कॅन्टीनमुळे लागली.
कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला. कधी कांदा घातलेले, कधी मटार घातलेले, कधी बटाटे घातलेले हे पोहे. काही ठिकाणी पोह्यावर भरपूर नारळ, कोथिंबीर आणि रसरशीत लिंबाची फोड. काही वेळेला बारीक पिवळी शेव वर भुरभुरवलेली. कधी-कधी या पोह्याबरोबर तळलेला पोह्याचा पापड आणि मिरगुंडं. प्रत्येक ठिकाणी चव मात्र वेगळी. डाळिंब्या घालून किंवा वांगं घालूनही पोहे करतात, असं ऐकलं आहे.
मी पोह्यात थोडंसं आलं आणि मेतकूट घालते. काही वेळेला कांदा, बटाटा, मटार, टोमॅटो असं सगळं थोडं-थोडं घालते.  ताटलीत बारीक चिरलेला कांदा, बटाटा आणि टोमॅटो, मटार दाणे, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे  हे रंगसंमेलन खूपच छान दिसतं. माझ्याकडे असलेल्या पाकशास्त्राच्या पुस्तकात एक छान युक्ती दिली आहे. ती मी नेहमी वापरते. पोहे करताना फोडणीत कांदा आणि इतर जिन्नस छान परतल्यावर त्यात अगदी थोडं, पाव वाटी पाणी घालायचं आणि मग भिजवलेले पोहे घालायचे. पोहे छान मऊ होतात. पण पाणी अगदी थोडं घालायचं, नाहीतर गचका व्हायचा. माझा आणखी एक अनुभव आहे की थोड्या प्रमाणात पोहे केले की ते अधिक चांगले, रुचकर होतात. म्हणूनच की काय बहुतांश मराठी मालिकांमध्ये न्याहारीसाठी पोहे दाखवतात आणि घरात माणसं बरीच असली तरी पोहे मात्रं अगदी थोडेसेच केलेले असतात.
सध्या बऱ्याच रेल्वेस्थानकांबाहेर, कार्यालयांबाहेर सकाळच्या वेळी घरगुती पोहे, उपमा विकणारी मंडळी असतात. साधारण दोन किंवा तीन मोठे डबे घेऊन ही मंडळी उभी असतात आणि मुख्य म्हणजे सकाळच्या दोन-तीन तासांत त्यांचे पदार्थ संपतातही. अलीकडे बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या घाईच्या वेळेत पोहे, उपमा करण्यापेक्षा पोळी-भाजी खाणंच पसंत करतात आणि रात्रीचं जेवण म्हणून पोहे, उपमा करतात.
मुंबईत मिळणारे कच्चे पोहे वेगळे; तर पेण, रोहा, अलिबाग इथे मिळणारे कच्चे पोहे वेगळे. पेण ,रोहा इकडचे पोहे किंचित लालसर असतात आणि त्यांची चवही थोडी वेगळी असते. इंदूरचे पोहेपण प्रसिद्ध आहेत. इंदूरला कार्यक्रमानिमित्त गेले होते तेव्हा सराफात भरपूर खादाडी केली, पण सकाळी पोहे खायचे मात्र राहिले. इंदूरच्या पोह्यात बडीशोप घालतात असं ऐकलं आहे. 'ऋतुगंधा' नावाचा एक कार्यक्रम आम्ही बदलापूरचे काही कलाकार मिळून करतो. त्यात सात ते दहा वयोगटातील चौदा-पंधरा मुली आहेत. अनुभव असा की, कार्यक्रमाआधी पोहे असतील तर मुली आवडीने ते  खातात, पण उपमा असेल तर मात्र तितक्या आवडीनं खात नाहीत. माझ्या घरातला अनुभवही असाच आहे. माझ्या लेकीलासुद्धा पोहे अधिक आवडतात. उपमाही ती खाते, पण पोहे अधिक प्रिय. मी जेव्हा घरी नसते तेव्हा संध्याकाळच्या वेळी दूध, गूळ, पोहे असंही ती खाते. हा पदार्थ तिला शेजारच्या काकूंनी शिकवला आहे.
'पोहे' म्हटलं की आठवते ती सुदाम्याची पोह्याची पुरचुंडी. गोपाळकाल्याला मी आवर्जून 'दही काकडी पोह्याचा’ नैवेद्य दाखवते. 'पोहे' म्हटलं की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं 'सुदाम्याचे पोहे' हे पुस्तकही आठवतं. मी शाळेत असताना, दिवाळीच्या सुट्टीत दरवर्षी मिरजेला आजी, आजोबा, काका-काकूंकडे जात असे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी साग्रसंगीत फराळ करून झाला की शेवटी आजी दहीपोहे वाढायची. शांत वाटायचं. त्याची चव अजून जीभेवर आहे.
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थात चिवडा महत्त्वाचा. अर्थात, अलीकडे कायमच चिवडा लागतो म्हणा. या चिवड्याला लागतात ते पातळ पोहे. माझे गिरगावातले आजोबा मी लहान असताना मला 'चिवडा तयार करण्याची गोष्ट' सांगायचे. अगदी बाजारातून पोहे, डाळं, दाणे, सुकं खोबरं, तीळ, कढीपत्ता, मिरच्या आणण्यापासून आजोबा गोष्टीला सुरुवात करायचे. आजोबा गोष्ट इतकी छान सांगायचे की मी अगदी रंगून जात असे. गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे, सडसडीत बांध्याचे, पांढऱ्या केसांचे, धोतर  नेसलेले आजोबा. त्यांच्या शेजारी मी झोपले आहे आणि आजोबा मला 'चिवडा तयार करण्याची गोष्ट' सांगत आहेत, हे दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.
पातळ पोहे अजिबात आक्रसू न देता भाजणं आणि कुरकुरीत खमंग चिवडा तयार करणं कौशल्याचंच काम आहे. या चिवड्यातही विविध प्रकार आहेत. काही जणं डाळ, दाणे, खोबऱ्याचे पातळ काप यांच्याबरोबरच काजूचे तुकडे घालतात, काही जण लसूण चिरून घालतात, काही ठिकाणी धने घालतात, तर काही ठिकाणी या चिवड्यात चुरमुरे घालतात.  घरातील वयोवृद्ध मंडळींना खायला सोयीचं व्हावं म्हणून काहीजण कढीपत्ता, सुकं खोबरं, बडीशोप भाजून आणि मिक्सरमध्ये वाटून चिवड्यात घालतात. त्यामुळे स्वादही छान येतो.
आपल्या मराठी भाषेची कशी गंमत आहे पाहा; डाळं, दाणे, तीळ  घालून केलेला कुरकुरीत चिवडा आपल्या सर्वांना आवडतो. पण, 'चिवडणे' या शब्दाला मात्र जरा नकारात्मक छटा आहे. "अन्न चिवडीत बसू नको ", असं आपण चिडवतो.
पातळ पोहे म्हटल्यावर जसा चिवडा आठवतो, तसेच आठवतात दडपे पोहे. नारळाची भरपूर चव, नारळ पाणी घालून केलेले दडपे पोहेही फर्मास लागतात. हे पोहेही वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात. साने गुरुजींना 'हातपोहे' आवडायचे आणि ते स्वतःही 'हातपोहे' करत असत, असं वाचल्याचं आठवतं. साने गुरुजींची 'हातपोहे' करायची कृती म्हणजे पातळ पोहे चाळून घ्यायचे, पोह्याच्या प्रमाणानुसार त्यात कच्चे तेल, तिखट, मीठ घालायचं  आणि एकजीव करून खायचं. डाळं, दाणे, तीळ, पातळ पोहे भाजून, मिक्सरमध्ये वाटून, त्यात गूळ, तूप घालून एकजीव करून पौष्टीक लाडूही छान होतात. कणकेचे लाडू करतानाही त्यात थोडेसे जाड पोहे तळून कुस्करून घालतात. इडली करतानाही पिठात मूठभर जाड पोहे भिजवून, वाटून घालतात.
कोळाचे पोहे, पोह्याचे कटलेट, असे पोह्याचे अनेक  पदार्थ आहेत. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात, पोह्यापासून विविध पदार्थ कसे करायचे ते यूट्युबवर अगदी सहज पाहायला मिळतं. पुण्यातील एका हॉटेलमध्ये फक्त विविध प्रकारचे 'पोहे'च मिळतात, असं ऐकलं आहे. श्रीगणरायाचं विसर्जन करताना त्याच्या बाजूला निरोपाची शिदोरी म्हणून पळसाच्या पानावर दहीपोहे ठेवण्याची प्रथाही काही ठिकाणी आढळते.
पोह्याच्या बाबतीतील एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे 'चहा-पोह्याचे कार्यक्रम', म्हणूनच संगीतकार, गीतकार, गायक अवधूत गुप्ते यांना म्हणावंसं वाटलं, "भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांती, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे "
हा लेख वाचताना पोह्यासंदर्भातील काही गोष्टी तुम्हांलाही आठवल्या असतील. पोह्याचे काही हटके पदार्थ तुम्हांलाही येत असतील. मला नक्की सांगा , कारण जोपर्यंत खाद्यसंस्कृती आहे, तोपर्यंत हे 'पोहे' पुराण सुरूच रहाणार आहे.
दीपाली केळकर
(लेखिका वृत्तनिवेदिका आहेत.)

संपर्क - dskelkar01@gmail.com
पूर्वप्रसिद्धी – रंगाई दिवाळी अंक

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624862029.jpg [postimage] => upload_post-1624862029.jpg [userfirstname] => Deepali [userlastname] => Kelkar [post_date] => 28 Jun 2021 [post_author] => 6096 [display_name] => दीपाली केळकर [Post_Tags] => पोहे, दीपाली केळकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1146] => Array ( [PostID] => 23011 [post_title] => मुखपृष्ठ किर्लोस्कर [post_content] => [post_excerpt] => कॉलेज जीवनात पाऊल टाकताना. खास पुरवणी... बघा त्यावेळी कॉलेजात जाताना कसे कपडे घातले जायचे [post_shortcontent] =>

मुखपृष्ठ किर्लोस्कर 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624678591.jpg [postimage] => upload_post-1624678591.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 28 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1147] => Array ( [PostID] => 23010 [post_title] => व्यंगचित्रं - हंस [post_content] => [post_excerpt] => तुरुंगात अतिशय गांभीर्याने वाचन चालू आहे. पुस्तकाचं नाव बघून तिथल्या रक्षकाची अवस्था मात्र कठीण झालीये. [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं - हंस 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624678306.jpg [postimage] => upload_post-1624678306.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 27 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1148] => Array ( [PostID] => 22970 [post_title] => हिरव्याकंच पर्जन्यवनातील सैर [post_content] => [post_excerpt] => वैविध्य हे ह्या पर्जन्यवनाच वैशिष्ठ आहे. हवामान, वृष्टी, जमिनीचे प्रकार, त्याचा कसं, उंच सखलपणा, उन- सावलीचा लपंडाव या सर्वांत विविधता आहे. परिणामी वृक्षवल्ली, पशुपक्षी अन जीव-जंतूंची विविधता आहे. उष्ण हवामान आणि हवेतील आद्रता ह्यामुळे ही जंगल हिरवीगार आणि सकस दिसतात. ताजी मोकळी हवा पुरवतात. पाण्याचा मुबलक साठा मिळतो. जमिनीची झीज थांबते. उष्ण कटिबंधातील या जंगलात औषधी वनस्पतींही भरपूर आहेत. [post_shortcontent] =>

पर्जन्यवन म्हणजे Rainforest. दरवर्षी भरपूर पावसात न्हाहून निघणारे पर्जन्यवन म्हणजे असंख्य प्रकारची झाडे, पक्षी, कीटक यांचे घर. ऑस्ट्रेलियातील पर्जन्यवनातून एक दिमाखदार रेल्वेगाडी जाते. तिच्यात बसून या हिरव्याकंच जंगलाची सैर करण्याचा अनोखा अनुभव सांगणारा हा ललितलेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623159205.jpg [postimage] => upload_post-1623159205.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 27 Jun 2021 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1149] => Array ( [PostID] => 5193 [post_title] => रक्त आणि तेल [post_content] => [post_excerpt] => तेलाचा रक्तरंजित इतिहास [post_shortcontent] =>

मध्यपूर्वेच्या रक्तलांच्छित शंभरीची सुरुवात आणि सौदी अरेबिया, इस्त्राईल, जोर्डन, इराक, सिरीया, इराण, लेबनॉन या सात राष्ट्रांची निर्मिती या विषयावर सुप्रसिद्ध लेखक जयराज साळगावकर यांचे '१९१७: द ग्रेट गेम' नावाचे पुस्तक लवकरच परममित्र प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकाची ओळख...

********

औद्योगिक क्रांतीमध्ये जनावरे व माणसाच्या जागी श्रम करणारी यंत्रे आली. तरफ किंवा प्राण्यांच्या ऊर्जेचा वापर पुरेनासा झाला. मग इंधन म्हणून कोळशाचा वापर सुरू झाला. कोळशाला मर्यादा होत्या. त्याचे उत्पादन खर्चिक होते. मानवी जीव धोक्यात घालून कोळसा मिळवावा लागत होता. पुढे या कामगारांच्या युनियन अस्तित्वात आल्या. पुढे या युनियन राजकीय लोकांच्या हाती गेल्या. कोळशाच्या खाणींत राजकारण घुसले. संप-आंदोलने आली, त्यात तेलाचे महत्त्व पुन्हा वाढले. १९२० च्या दशकात कुवेत आणि इराणमध्ये चांगल्या प्रतीच्या तेलाचे मोठे साठे सापडले. त्याचवेळी जगात इतरत्र म्हणजे व्हिएनझुएला, इराक, कुवेत, लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया येथेही तेल मिळू लागले. १८८५ मध्ये गोटालियाब डॅमलर (डॅमलर बेन्झ) या जर्मन इंजीनीअरने मोटारगाडीचा शोध लावला. त्यामुळे पुन्हा पेट्रोलची मागणी वाढू लागली. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/1917-july6-२-.jpg [postimage] => /2018/07/1917-july6-२-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Jun 2021 [post_author] => 102 [display_name] => जयराज साळगावकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1150] => Array ( [PostID] => 23008 [post_title] => संतती नियमन [post_content] => [post_excerpt] => साधन वगैरे काही नाही, नुसता उपाय सांगण्याचे तब्बल दोन रुपये... तेही १९५६ साली. [post_shortcontent] =>

संतती नियमन 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624511773.jpg [postimage] => upload_post-1624511773.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 26 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1151] => Array ( [PostID] => 22755 [post_title] => झोप कुणाला किती? [post_content] => [post_excerpt] => सस्तन प्राण्यांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांना झोप कमी पुरते. [post_shortcontent] =>

आहाराप्रमाणेच निद्रा, झोप हीदेखील सर्व सजीव प्राण्यांमध्ये आढळणारी आवश्यक असणारी गोष्ट आहे. आपल्या आयुष्याचा साधारण एक तृतीयांश कालावधी झोपेत जातो. पण हा वेळ वाया जात नसतो. आपल्या शरीराची, मेंदूची पुनर्बांधणी, दुरुस्ती या काळात होत असते. सर्व सजीव प्राण्यात झोपसदृश स्थिती आढळते. गोगलगायीसारखे प्राणी काही आठवडे निष्क्रिय स्थितीत राहतात. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा हे कळण्यासाठी आता त्याच्या वंशाला जाण्याची आवश्यकता नाही. शास्त्रज्ञ त्याचे संशोधन करीत आहेत. मासे काही काळ पाण्यात निष्क्रियपणे तरंगत राहतात, त्याचवेळी त्यांच्या मेंदूला विश्रांती मिळते. डॉल्फिनच्या मेंदूचा अर्धा भागच एकावेळी विश्रांती घेतो, दोन्ही अर्धगोल आलटून पालटून विश्रांती घेतात. बदकेदेखील झोपताना एका ओळीत येऊन झोपतात. कडेच्या दोन बदकांचा बाहेरचा डोळा झोपेतही उघडा दिसतो आणि त्याला दिसत असते. थोडा वेळ झाल्यानंतर ती आपल्या तोंडाची दिशा बदलतात, पिछेमूड करतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या दुसऱ्या अर्धगोलाला विश्रांती मिळते. झोपेत शरीरातील बऱ्याचशा स्नायूंना विश्रांती मिळत असली तरी काही स्नायूंना विशेष काम करावे लागते. पक्षांना झोप लागते तेव्हा त्यांच्या पायांच्या नख्यांचे स्नायू घट्ट आवळले जातात, त्यांची पकड घट्ट राहते, डुलकी लागली तरी ते फांदीवरून खाली पडत नाहीत.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620128758.jpg [postimage] => upload_post-1620128758.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1152] => Array ( [PostID] => 23000 [post_title] => काळ्या बुरशीशी सामना करायचा कसा? [post_content] => [post_excerpt] => हा आजार संसर्गजन्य नाही. तो एका व्यक्तीला झाल्यास घरातील इतरांना होणार नाही. [post_shortcontent] =>

सध्या कोव्हिड-पश्चात होऊ शकणार्‍या म्युकोरमायकोसिस, म्हणजेच काळ्या बुरशीबाबत चर्चा सुरू आहे. या आजाराचे नावही ऐकलेले नसताना त्या आजारामुळे कधीकधी डोळा काढायचीही वेळ येऊ शकते हे वाचून आपण दडपणाखाली येऊ शकतो. आधीच कोव्हिडची भीती, त्यात हा नवा अज्ञात आजार. पण कोणत्याही नव्या गोष्टीची मनातील भीती नष्ट करण्यासाठी एक हमखास उपाय असतो. तो म्हणजे फॉरवर्ड किंवा अर्धवट बातम्या न वाचता संपूर्ण माहिती घ्यायची आणि त्यापासून बचावासाठी प्लॅन तयार करायचा. या लेखाचा उद्देश तोच आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624214202.jpg [postimage] => upload_post-1624214202.jpg [userfirstname] => Dr. Priya Prabhu [userlastname] => Deshpande [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 6092 [display_name] => डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) [Post_Tags] => महा अनुभव - जून २०२१, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1153] => Array ( [PostID] => 5123 [post_title] => आणीबाणी विशेषांक आणि 'प्रतिक्रियावादी' वाचक! [post_content] => [post_excerpt] => विशेषांकातील लेखांच्या जोडीनेच त्यावर आलेल्या प्रतिक्रियांनी हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. [post_shortcontent] =>

पुनश्चने विशेषांकासाठी आणीबाणीचा विषय निवडला आणि योगायोगानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो भाजपनंही राजकीय अजेंड्यावर आणला. 'पुनश्च'ने आपल्या प्रकृतीनुसार कुठलीही बाजू न घेता आणीबाणीचे सर्व पैलू मांडणारे दहा लेख महिनाभरात दिले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद उत्तम म्हणण्याचे कारण असे की लेख केवळ वाचले गेले नाहीत तर त्यावर भरभरून प्रतिक्रियाही दिल्या गेल्या. या  प्रतिक्रिया इतरांनाही वाचता याव्यात आणि ज्यांचे लेख वाचायचे राहिले असतील त्यांना त्या वाचून पुनश्चमधील लेखांकडे वळावेसे वाटावे म्हणून त्या सोशल मीडियावर टाकत आहोत. प्रतिक्रिया लिहिणाऱ्या पुनश्चकरांना मनापासून धन्यवाद

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/mm.jpg [postimage] => /2018/07/mm.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => आणीबाणी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1154] => Array ( [PostID] => 5460 [post_title] => एका मनस्वी प्रतिभावंताचे प्रयाण [post_content] => [post_excerpt] => लेखन हा लक्ष्मण लोंढे यांचा स्वभावधर्मच होता व तो त्यांना स्वस्थ बसू देणार नव्हता [post_shortcontent] =>

लेखक- भानू काळे आपले आवडते लेखक लक्ष्मण लोंढे आता आपल्यात नाहीत. प्रकृतीच्या दृष्टीने गेले वर्ष तसे यांना वाईटच गेले. एक बायपास पूर्वीच झाली होती, आता श्वसनाला खूप त्रास होत होता, पाच मिनिटे चालले तरी धाप लागत होती. सतत रुग्णालयात जा-ये चालू होती. पण तरीही यांचे सत्तराव्या वर्षी, गुरुवार, ६ ऑगस्ट २०१५ रोजी, मुंबईत झालेले निधन मनाला खूप चटका लावून गेले. त्यांचे पहिले पुस्तक हॉन डॉट (अभिनव प्रकाशन) म्हणजे व्हिएतनाममधील अमेरिकन सैनिकांविरुद्ध सामान्य गावकऱ्यांना दिलेल्या लढ्याची उज्ज्वल कहाणी होती. हे अनुवादित पुस्तक ३५२ पानी होते. नंतरदेखील भूतकथांपासून कवितांपर्यंत आणि कादंबरीपासून नाटकांपर्यंत विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. पण तरीही कुठलीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेला हा प्रतिभावंत विज्ञानकथाकार म्हणूनच रसिकांना अधिक परिचित झाला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/unnamed-file.jpg [postimage] => /2018/08/unnamed-file.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => भानू काळे,लक्ष्मण लोंढे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1155] => Array ( [PostID] => 23007 [post_title] => सरदारगृह [post_content] => [post_excerpt] => मुंबईत लोकमान्य टिळकांचे वास्तव्य असलेली ही जागा, एकेकाळी देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. [post_shortcontent] =>

सरदारगृह 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624499823.jpg [postimage] => upload_post-1624499823.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1156] => Array ( [PostID] => 22969 [post_title] => लवचीक ब्रश [post_content] => [post_excerpt] => एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना प्रकाश-किरणांची दिशा बदलते. ते वाकतात. हे येणारे प्रकाश-किरण वाकल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ब्रश असतो त्यापेक्षा किंचित सरकल्यासारखा दुसऱ्या जागी दिसतो.” [post_shortcontent] =>

अन्वयने एका ग्लासात थोडं पाणी घेतलं आणि त्यात ब्रश बुडवून ठेवला. आणि.. त्या ब्रशकडे लांबून पाहात अन्वय म्हणाला, “आँSSS? हे काय? हा ब्रश मोडल्यासारखा का दिसतो? म्हणजे पाण्यात बुडालेली प्रत्येक वस्तू मोडलेलीच दिसते का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623158524.jpg [postimage] => upload_post-1623158524.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1157] => Array ( [PostID] => 4658 [post_title] => अशीच जावी काही वर्षे आणि सावट यावे पुढचे [post_content] => [post_excerpt] => ‘जनाचा प्रवाहो चालिला’चा साहित्यविषयक after-math स्वतः लेखकाच्याच लेखणीतून [post_shortcontent] =>

दोन लेख, दोन भावना यातलं अंतर केवळ दीड वर्षाचं परंतु त्यात केवढी तफावत? पुनश्चच्या वाचकांनी विनय हर्डीकर यांच्या 'जनांचा प्रवाहो चालला' या पुस्तकातला लेख 'अवांतर' या सदरात वाचला. आणिबाणी उठल्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ च्या एप्रिल महिन्यातला तो लेख होता आणि त्यात 'दुसऱ्या स्वातंत्र्याचा' आनंद काठोकाठ भरून वाहताना दिसत होता. त्यानंतर दीड वर्षांनी, १९७८च्या दिवाळीत रुचीच्या अंकात आलेला लेख आज देत आहोत. हे दोन लेख निवडण्यामागं एक सूत्र आहे. आधीचा लेख होता तो आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना लोकांनी धडा शिकवला याचं समाधान आणि निवडणुकीच्या राजकारणात जे एरवी तगले नसते अशा चारित्र्यसंपन्न नेत्यांना सत्तेत जागा मिळाल्याच्या आनंदाचा. परंतु दरम्यानच्या दीड वर्षात हर्डिकरांचा पुरेसा अपेक्षाभंग झाला असावा. प्रस्तुत लेख साहित्यिकांच्या दुटप्पी आणि कचखाऊ बोलण्या-वागण्यावर टीका करत सुरू होतो,साहित्याच्या समीक्षेकडे जातो आणि अखेर सर्वव्यापी निराशा व्यक्त करण्याकडे वाटचाल करतो. हा लेख प्रसिध्द झाल्यावर आठ-दहा महिन्यातच निवडणूक होऊन काँग्रेस आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हर्डीकरांना मात्र द्रष्टाच म्हटले पाहिजे. कारण आज ४० वर्षांनी हा लेख पुनः वाचकांसमोर आणला जात असताना पक्षांची नावे बदलली आहेत, परिस्थिती बरीचशी तीच आहे. तेव्हा ज्यांनी प्रत्यक्ष आणिबाणी लादली त्यांच्यावर आता अप्रत्यक्ष आणिबाणीच्या नावानं ओरड करायची वेळ आली आहे. हर्डिकरांनी निवडलेले शिर्षक भविष्यसूचक होते की काय?

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/341821623.jpg [postimage] => /2018/06/341821623.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Jun 2021 [post_author] => 1732 [display_name] => विनय हर्डीकर [Post_Tags] => समाजकारण,राजकारण,आणीबाणी,विनय हर्डीकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1158] => Array ( [PostID] => 23009 [post_title] => मराठी भाषा : मती आणि गती [post_content] => [post_excerpt] => एक प्रमाणभाषा आणि तिच्याभोवती अनेक बोलीभाषा, हा जो जागतिक भाषा-नियम आहे, त्यालाच मराठी भाषेत आव्हान दिले गेले... [post_shortcontent] =>

प्रत्येक भाषेची काही गमके असतात. ती प्रयत्नपूर्वक समजून-उमजून घ्यावी लागतात. भाषेचे व्याकरण विज्ञानाप्रमाणे असते. त्याचा अभ्यास करावा लागतो. जी भाषा शिकावयाची त्या भाषेतील वाङ्‍मयकृतीचा आस्वाद घ्यावा लागतो. तिचे सतत श्रवण करावे लागते, त्या भाषेत बोलण्याचा सराव ठेवावा लागतो. मुख्य म्हणजे त्या भाषेबद्दल आस्था, आत्मीयता असावी लागते. हेच मातृभाषेसंबंधीही म्हणता येईल.” भाषांचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगणारा प्रसिद्ध पत्रकारलेखक डॉ. अरुण टिकेकर यांचा लेख - 
मराठी माणसाचे इंग्रजी सुधारेल तेव्हा त्याचे मराठीही आपोआप सुधारेल, असे मी एका भाषणात म्हणालो, तेव्हा श्रोत्यांतल्या एकाने उठून म्हटले की, “तुम्ही काय म्हणत आहात ते कळतच नाही. इंग्रजी सुधारले तर मराठी कसे सुधारेल? दोहोंचा संबंध काय?” मी त्यांना एवढेच म्हटले की, “घरी गेल्यानंतर मी काय म्हटले यावर विचार करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते कळेल.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624517745.jpg [postimage] => upload_post-1624517745.jpg [userfirstname] => Dr.Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 24 Jun 2021 [post_author] => 6095 [display_name] => डॉ. अरुण टिकेकर [Post_Tags] => मराठी भाषा, डॉ.अरूण टिकेकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1159] => Array ( [PostID] => 22993 [post_title] => सूर्यरक्ताची राजनीती [post_content] => [post_excerpt] => शिवाजी महाराज हे पितृशाखेकडून सूर्यवंशाचे वारस होते. त्यांच्या अंगी सळसळते ‘सूर्यरक्त’ नांदत होते. या ‘सूर्यरक्ताच्या’ वारसदारांच्या हयातीत असंख्य मति गुंग करणारे प्रसंग गुदरून गेले. या प्रत्येक प्रसंगी महाराजांची एक विशिष्ट राजनीती व रणनीती प्रकट झाली आहे. ती राजनीती समजून घेणे हे अत्यंत बिकट काम आहे. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण जून २०२१

राज्याभिषेक दिनानिमित्त
राजस्थानातील ‘सिसोदिया’ हा वंश प्राचीन काळातील विख्यात सूर्यवंशाशी रक्तवेलीचे नाते सांगणारा आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आद्यपुरुष ‘राणा देवराजजी’ हा सिसोदिया वंशातील होता. चितोड ही त्याची कर्मभूमी होती. कालौघात आलेल्या आक्रमणांच्या वावटळीत हे घराणे दक्षिणेकडे वळले. वेरूळला ठाण झाले. छ. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे हे वेरूळच्या परिसरात लोकहितैषि कार्य करणारे म्हणून जनमान्यता पावले होते. या ‘सिसोदिया’ राजवंशात सोळाव्या शतकाची पहाट धरून शिवाजी महाराज या, घराण्याचे पांग फेडणार्‍या व या प्राचीन राष्ट्रपुरुषाच्या पायातील गुलामीच्या शृंखला फोडणार्‍या लोकोत्तर पुरुषाचा जन्म झाला. म्हणजेच शिवाजी महाराज हे पितृशाखेकडून सूर्यवंशाचे वारस होते. त्यांच्या अंगी सळसळते ‘सूर्यरक्त’ नांदत होते. या ‘सूर्यरक्ताच्या’ वारसदारांच्या हयातीत असंख्य मति गुंग करणारे प्रसंग गुदरून गेले. या प्रत्येक प्रसंगी महाराजांची एक विशिष्ट राजनीती व रणनीती प्रकट झाली आहे. ती राजनीती समजून घेणे हे अत्यंत बिकट काम आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624457488.jpg [postimage] => upload_post-1624457488.jpg [userfirstname] => Shivaji [userlastname] => Sawan [post_date] => 24 Jun 2021 [post_author] => 6088 [display_name] => ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत [Post_Tags] => जडण-घडण, इतिहास, व्यक्तिविशेष, शिवाजी महाराज [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1160] => Array ( [PostID] => 23006 [post_title] => व्यंगचित्रं -हंस [post_content] => [post_excerpt] => व्यंगचित्रकार वसंत तावडे यांची कलाकारी. [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं -हंस 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624512143.jpg [postimage] => upload_post-1624512143.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 24 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1161] => Array ( [PostID] => 5615 [post_title] => स्वतंत्र भारताचे अधुरे स्वप्न म्हणजे अटल बिहारी वाजपेयी [post_content] => [post_excerpt] => सुसंस्कृतपणा नि मुल्यांची पाठराखण हा त्यांचा सहजभाव होता [post_shortcontent] =>

काल दुपारपासून अटलबिहारींची तब्येत अतिगंभीर असल्याच्या बातम्यांमुळे पुनश्च मध्ये देखील अस्वस्थता होती. गुरुवार संध्याकाळी येणारा 'सोशल मिडीया' सदरातला लेखही आम्ही २४ तास पुढे ढकलायचा निर्णय घेतला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेली कटू बातमी कधीही येऊ शकेल अशी स्थिती असताना, आपला लेख समयोचित असावा अशी त्यामागची भावना होती. आणि शेवटी ती बातमी आलीच. आज पुनश्चचे एक खंदे वाचक आणि लेखक श्री. देवेंद्र राक्षे यांनी 'मैत्री २०१२ '  या ब्लॉगसाठी  अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेला लेख, आपण सोशल मिडीया सदरात घेतला आहे. -

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/atal_bihari_vajpayee_delivering_speech-on_january_4_2004_1.jpg [postimage] => /2018/08/atal_bihari_vajpayee_delivering_speech-on_january_4_2004_1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jun 2021 [post_author] => 119 [display_name] => देवेंद्र राक्षे [Post_Tags] => सोशल मिडीया,मैत्री अनुदिनी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1162] => Array ( [PostID] => 5029 [post_title] => आणीबाणी ही आत्मवंचना होती- केतकर कबुली? [post_content] => [post_excerpt] => आणीबाणी ही इंदिराबाईंनी इंदिराबाईंची केलेली फसवणूक होती [post_shortcontent] =>

दिनांक २१  जून २०१५ च्या लोकमत दैनिकात पत्रकार श्री. कुमार केतकर यांचा आणीबाणी या विषयावर एक लेख आला होता.  ज्याचं शीर्षक होतं ' आणीबाणी स्मरणातली आणि विस्मरणातली! '. आणि अर्थातच केतकरांच्या सुप्रसिद्ध भूमिकेनुसार इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणणे कसे अपरिहार्य होते वगैरे, याचा उहापोह त्याही लेखात केला होता. मात्र सदर लेख लिहिताना केतकर एक वाक्य लिहून गेले  की 'आणीबाणी ही एक आत्मवंचना होती!  या अनोख्या वाक्याचे नेमके काय अर्थ असू शकतात,  याचा सविस्तर आणि अप्रतिम समाचार श्री. राजेंद्र मणेरीकर यांनी फेसबुकवरील त्यांच्या पोस्टमध्ये घेतला होता. आणीबाणी विशेषांकातील सोशल मिडीया सदरात, आपण तीच पोस्ट आज घेतली आहे. लेखाच्या तळाशी केतकरांच्या लोकमतमधील मूळ लेखाची लिंकही संदर्भासाठी दिली आहे.

********

आणीबाणी ही एक इंदिराबाईंनी इंदिराबाईंची केलेली फसवणूक होती हा निष्कर्ष केतकरांनी सांगून झाला. आता प्रश्न आला की इंदिराबाईंनी इंदिराबाईंची फसवणूक का केली? एकीने दुसरीला फसवायला इंदिरा दोन होत्या की काय? ह्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर होय असे असून त्याचा अर्थ त्या दोघी एकाच देहात नांदत होत्या व एका क्षणी ही दुसरी इंदिरा जिंकली असा आहे. ही काही इंदिराबाईंचीच गोष्ट नव्हे. प्रत्येकाच्या बाबतीत असणारी ही गोष्ट आहे. सामान्याचे विश्व लहान असल्याने व सामान्यांकडून अपेक्षा मर्यादित असल्याने त्याचा गवगवा मोठा होत नाही. मात्र, त्याच्या त्या छोट्या विश्वातही हा दोन बुद्धींमध्ये सामना होऊन जर नको ती बुद्धी जिंकली तर त्या विश्वातील सर्वांनाच बसलेला फटका मोठा असतो. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624015765.jpg [postimage] => upload_post-1624015765.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jun 2021 [post_author] => 2129 [display_name] => राजेंद्र मणेरीकर [Post_Tags] => राजकारण,आणीबाणी,कुमार केतकर,राजेंद्र मणेरीकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1163] => Array ( [PostID] => 5099 [post_title] => आणीबाणी म्हणजे काय रे भाऊ? [post_content] => [post_excerpt] => आणीबाणी आणून इंदिरा गांधींनी एक चांगले काम केले, असे म्हणायला पाहिजे. [post_shortcontent] =>

१९७६ पासून दरवर्षी जून महिन्यात आणीबाणी हा विषय, विविध माध्यमांत चर्चेला असतोचं. सध्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणीबाणी आणू इच्छितात असे मिडियातील एका गटाचे म्हणणे आहे. पैकी काहींच्या मते तर मोदींनी अघोषित आणीबाणी लादलीच आहे. या सर्वाचा उहापोह करणारा लेख श्री. रमेश पतंगे यांनी महा एमटीबी या संकेतस्थळावर परवा लिहिला. आणीबाणीच्या सदर चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज सोशल मिडिया सदरात तो लेख वाचा- ******** इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात आणीबाणी पुकारून ती जवळजवळ २१ महिने ठेवली, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, सर्वांची बोलती बंद केली. सव्वा लाखांहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले, सर्व देशच तुरूंग करून टाकला. हे काम त्यांनी फार चांगले केले. आता तुम्ही विचाराल, हे चांगले कसे काय? जून आला की सगळे लोक आणीबाणी आठवून तिच्यावर तुटून पडतात. त्यांचे तुटून पडणे योग्यच असते, पण तरीदेखील इंदिरा गांधींनी एक चांगले काम केले, असे म्हणायला पाहिजे. ते चांगले अशासाठी की, त्यांनी ‘आणीबाणी’ हा शब्द देशाला दिला आणि त्याचा अनुभवसुद्धा दिला. यामुळे मोदींचे शासन म्हणजे दुसरी आणीबाणी आहे, असली भन्नाट वटवट करण्यासाठी विषय लोकांना कसा मिळाला असता? 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/2_08_18_07_modi-and-indira-gandhi_1_H@@IGHT_494_W@@IDTH_800.jpg [postimage] => /2018/06/2_08_18_07_modi-and-indira-gandhi_1_H@@IGHT_494_W@@IDTH_800.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 99 [display_name] => रमेश पतंगे [Post_Tags] => राजकारण,आणीबाणी,रमेश पतंगे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1164] => Array ( [PostID] => 22951 [post_title] => ही नर्मदा सुंदरी [post_content] => [post_excerpt] => नर्मदा ही दुभंगाचे प्रतीक आहे. शांत-अशांताचा विचित्र मिलाफ तिच्यांत झाला आहे. सौम्य असे कांही तिला रुचतच नाही. तिच्या परिसरांत वन्यांचे शांत, भुईसरपट जीवन शतकानुशतके पाथरीच्या वनस्पतीसारखे पसरून राहिले आहे. [post_shortcontent] =>

अंकः मौज, दिवाळी १९५९

दिवसामागून दिवस लोटले तरी झोला परत येईना तेव्हा नर्मदा अस्वस्थ झाली. तिला सर्वत्र अपशकुन होऊ लागले. दूताकडून तिने जोलेची हकीकत ऐकली. सौंदर्यांत, ऐश्र्वर्यांत, गुणांत आपल्या पासंगालाही पुरणार नाही अशा झोलेचे ते धारिष्ट पाहून नर्मदा संतप्त झाली. शोणाच्या चंचलतेची तिला चीड आली. तिचा पूर्वीचा उल्हास कुठल्या कुठे गेला. ती बेफामपणे धावूं लागली. धावत धवात ती शोणाच्या मंदिरांत आली. तिथे तिने जो प्रकार पाहिला त्याने तर तिचा राग पराकोटीला गेला. चवताळून तिने एक लाथ त्या बेइमान दासीच्या कंबरड्यांत मारली व दुसरी शोणाच्या कंबरेंत. ती लाथ एवढी जबरदस्त होती की तिने बलाढ्य शोणही खाली कोसळला. त्याने नर्मदेची क्षमा मागितली. झोलेला हांकलून देण्याचे आश्र्वासन पण दिले. तरी नर्मदेचा संताप कमी होईना. “तुझ्यासारख्या हरामखोराशी मानी नर्मदा कधींच लग्न करणार नाही. मला कलंकित पती नको. पुरुषजात ती सारी अशीच काय? आतां माझा निश्र्चय पाहा. मी जन्मभर कुमारीच राहीन. तूं मुकाट्याने या भिकारडीला घेऊन चालता हो.” नर्मदा म्हणाली. शोण एवढेसे तोंड करून झोलेसकट चालता झाला. नर्मदा जी पूर्ववाहिनी होण्यास उत्सुक होती, तिने पश्र्चिमेकडे म्हणून वळवले नाही. अमरकंटकला तिची मूर्ति पश्र्चिमाभिमुखीच आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624413748.jpg [postimage] => upload_post-1624413748.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => मौज, स्थललेख, ललित लेख [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1165] => Array ( [PostID] => 22754 [post_title] => बाळ जेवत नाही? [post_content] => [post_excerpt] => आता टीव्हीवरील कार्टून्स आणि मालिका बघतच मुले जेवतात कारण आईबाबाही तसेच जेवतात हे मुलांना दिसत असते. [post_shortcontent] =>

जेवण हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम आहे अशी सवय मुलांना अगदी लहानपणापासून लावावी लागते. मुले कोणत्याच सवयी जन्मजात घेऊन आलेली नसतात. इतरांचे अनुकरण करतच ती वागू लागतात. मोठ्या माणसांनी जेवणाचे पावित्र्य जपले, त्याला महत्त्व दिले तर मुलांनाही ती सवय लागते. मोठ्या माणसांकडून काही वेळा साठून राहिलेला राग, नैराश्य जेवणाच्या प्रसंगी बाहेर पडतात. चिडचिड, रडारड होते, हे कटाक्षाने टाळायला हवे. मोठी माणसे ठराविक वेळेला घड्याळानुसार जेवायला बसतात. मुले मात्र पोटात भूक नसली तर जेवत नाहीत. अशावेळी त्यांना रडवून, जबरदस्तीने भरवले तर त्यांना भातआमटीची कायमची नफरत होते. आवळा, लिंबू, हिंग ओवा यांनी भूक वाढते, जेवणाची चव वाढते. पौष्टिक आणि संतुलित आहारच आरोग्यासाठी, वाढीसाठी आवश्यक आहे. कोणतेही टॉनिक आहाराची जागा घेऊ शकत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620127104.jpg [postimage] => upload_post-1620127104.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1166] => Array ( [PostID] => 23005 [post_title] => शांता शेळके एक कविता [post_content] => [post_excerpt] => शांताबाई शेळके यांची एक जुनी आणि अप्रसिद्ध कविता. अंक हंस , १९५६ [post_shortcontent] =>

शांता शेळके एक कविता 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624372591.jpg [postimage] => upload_post-1624372591.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1167] => Array ( [PostID] => 22999 [post_title] => सेंट्रल व्हिस्टा : प्रकल्प काय, विरोध का? [post_content] => [post_excerpt] => नव्या सेंट्रल व्हिस्टामुळे गव्हर्नन्स अधिक वेगाने होईल आणि त्याचा फायदा पर्यायाने नागरिकांनाच होणार आहे, असा सरकारचा दावा आहे. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव जून २०२१

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटे खेरीज सध्या देशभरात चर्चा आहे ती दिल्लीतील केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रस व्हिस्टा प्रकल्पाची. हा प्रकल्प नेमका काय आहे आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध का होतो आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624212373.jpg [postimage] => upload_post-1624212373.jpg [userfirstname] => Unique [userlastname] => Features [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 6091 [display_name] => युनिक फीचर्स [Post_Tags] => महा अनुभव- जून २०२१, राजकारण, अर्थकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1168] => Array ( [PostID] => 4673 [post_title] => ठणठणपाळचा हातोडा आणि आणीबाणी [post_content] => [post_excerpt] => ठणठणपाळच्या हातातील लाकडी हातोडा आणि लेखणीतला शब्दसंभार यांच्यातली स्पर्धा [post_shortcontent] =>

आणीबाणीविषयी मराठीत आजवर विविधांगी लिखाण प्रसिध्द झालं आहे. या वैविध्याचा प्रत्यय देणारे आणि गाजलेले लेख आम्ही पुनश्र्च डिजिटलच्या आणीबाणी विशेषांकात गेला महिनाभर देत आहोत. या लेखमालिकेचा समारोप महाराष्ट्राच्या लाडक्या ठणठणपाळ यांच्या लेखनानं करत आहोत. आणीबाणी आणि साहित्यिक हा विषय ठणठणपाळ यांच्या तिरकस लेखणीसाठी पर्वणीच होती. एकेकाची टोपी उडवताना ठणठणपाळच्या हातातील लाकडी हातोडा आणि लेखणीतला शब्दसंभार यांच्यात जणू स्पर्धाच लागलेली होती. त्यांनी १९७५ ते १९७७ या काळात आपल्या स्तंभातून अक्षरशः धुमाकुळ घातला. सुदैवानं तिरकस शैली आणि अप्रत्यक्ष खिल्ली समजून घेण्याची बौध्दिक कुवत पोलीस आणि नोकरशाही दोघांकडेही नसल्यानं या लिखाणाकडे आणि पर्यायानं ठणठणपाळकडेही त्यांचं लक्ष गेलं नाही. विविध लेखांमधून निवडलेले हे तीन तुकडे वाचताना, त्यातील साहित्यिक संदर्भ तपासताना आपलं आपणच आतल्या आत मोठ्ठ्यानं हसतो...कधी कधी तर फुटतोच...!

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/18450_Front.jpg [postimage] => /2018/06/18450_Front.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 23 Jun 2021 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => राजकारण,ललित,आणीबाणी,जयवंत दळवी,ठणठणपाळ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1169] => Array ( [PostID] => 22914 [post_title] => मन परकामरंगी रंगले [post_content] => [post_excerpt] => जुगाराचं जसं व्यसन लागतं तसं ‘पोर्न’चंही व्यसन लागू शकतं [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव दिवाळी २०२०

इंटरनेटच्या स्वैर वापरामुळे पोर्न साइट्सचं व्यसन लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणेच हे व्यसन हाही एक आजारच. तो माणसाला रसातळाला घेऊन जातो. या ‘पर’कामरंगी रंगण्यामागची कारणं आपल्या मेंदूत असतात. काय असतं पोर्नच्या कह्यात जाण्यामागचं मेंदूविज्ञान?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624258244.jpg [postimage] => upload_post-1624258244.jpg [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 22 Jun 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1170] => Array ( [PostID] => 22998 [post_title] => लसींमागच्या अर्थकारणाचे ताणेबाणे [post_content] => [post_excerpt] => लसनिर्मितीमागचं जागतिक अर्थकारण समजून घेण्याचा हा प्रयत्न. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव जून २०२१

कोव्हिड-१९ वरील लस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. त्यामुळे अर्थातच लसनिर्मितीबद्दल सध्या प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. विशेषतः देशातल्या लसटंचाईमुळे आपल्या मनात अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर लसनिर्मितीमागचं जागतिक अर्थकारण समजून घेण्याचा हा प्रयत्न.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624257035.jpg [postimage] => upload_post-1624257035.jpg [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 22 Jun 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => महा अनुभव - जून २०२१, आरोग्य, अर्थकारण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1171] => Array ( [PostID] => 23004 [post_title] => डॉज डीझेल [post_content] => [post_excerpt] => प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनीची ही दोन वाहने एकेकाळी प्रचंड चालत असत. त्यांना स्पर्धा मागाहून निर्माण झाली. [post_shortcontent] =>

डॉज डीझेल 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624256189.jpg [postimage] => upload_post-1624256189.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 22 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1172] => Array ( [PostID] => 22967 [post_title] => वाचणारी मुलं (फिनलंड भाग ५) [post_content] => [post_excerpt] => बसच्या आतमध्ये छान कप्प्यांची रचना होती आणि पुस्तकं, DVD, CD लावून ठेवलेल्या होत्या. बसमध्ये ड्रायव्हर आणि एक ग्रंथपाल होती. मी त्यांच्याशी सुद्धा थोड्या गप्पा मारल्या. त्यातून माझ्या हे लक्षात आलं की, अशा प्रकारे बसमधून पुस्तकं घेणं हा या मुलांसाठी एक उत्साहवर्धक आणि वेगळा अनुभव असतो. त्यातून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होण्यास हातभार लागतो. [post_shortcontent] =>

मी मूळची नाशिकची. आता फिनलंडमध्ये राहते. येथील शाळांचा अभ्यास करताना लक्षात आलेले वेगळेपण तुमच्यासमोर मांडते आहे..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623154341.jpeg [postimage] => upload_post-1623154341.jpeg [userfirstname] => शिरीन [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 22 Jun 2021 [post_author] => 5981 [display_name] => शिरीन कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1173] => Array ( [PostID] => 14577 [post_title] => पेशंट [post_content] => [post_excerpt] => कॅन्सर म्हटलं की माणसं हादरतात, कुटुंब गलितगात्र होतात आणि घर सून्नं होतं. [post_shortcontent] =>

श्रवणीयमध्ये आज ऐकुया रविराज गंधे यांची कथा - पेशंट कॅन्सर म्हटलं की माणसं हादरतात, कुटुंब गलितगात्र होतात आणि घर सून्नं होतं. आजही यात फार पडलेला नाही. ऐन तारूण्यात कॅन्स झालेल्या रूग्णाची मनःस्थिती सांगणारी, रविराज गंधे यांची ही कथा सत्यकथेत १९७९ साली आली होती. थेट विषयाला भिडणारी, शैलीच्या जंजाळात न अडकता प्रभावी वातावरण निर्मिती करणारी ही कथा सहजपणे पकड घेते आणि शेवटी मनाचा ठाव घेते ही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624254854.jpg [postimage] => upload_post-1624254854.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 2824 [display_name] => रविराज गंधे [Post_Tags] => कथा, श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1174] => Array ( [PostID] => 23003 [post_title] => अमेरिकेतील जीवनकेंद्री शिक्षण (भाग – ४) [post_content] => [post_excerpt] => चित्रकलेच्या वर्गात मुलांनाच विषय निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं. [post_shortcontent] =>

एका वर्गात चित्रकलेच्याच शिक्षिकेनं एक अपूर्ण चित्र काढलं होतं. शिक्षिकेनं एका व्यक्तीचा फक्त चेहरा काढला होता. त्यानंतरचं चित्र तिने मुलांना पूर्ण करायला सांगितलं. एक मुलगा आलात्यानं कान काढले. दुसऱ्या मुलानं नाक काढलं. अशा प्रकारे अनेकांनी येऊन हे चित्र पूर्ण केलं. हासुद्धा अनुभव खूप छान होता. हे चित्र काढल्यानंतर प्रत्यक्षातलं चित्र आणि अनेक मुलांनी येऊन काढलेलं चित्र याची तुलना झाली आणि त्यावर वर्गात चर्चासुद्धा झाली.” गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा अमेरिकेतील शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखमालेतील हा चौथा लेख -
अमेरिकेतल्या काही शाळांमध्ये पाठ निरीक्षण करताना खूप मजेशीर अनुभव आले आणि खूप काही शिकायलाही मिळालं. मी भेट दिलेली कॅपे युनियन प्रायमरी स्कूल तर अतिशय सुंदर होती. मुलांना खेळण्यासाठी या शाळेत खूप मोठं मैदान होतं. शाळेला छोटंसं ग्रंथालय होतं. तिथली पुस्तकं या मुलांचा सहज हात पोहोचेल अशा उंचीपर्यंत ठेवलेली होती. इथल्या एका वर्गात तर मुलांच्या नृत्याच्या तासाला मुलांबरोबर मुख्याध्यापकसुद्धा नृत्य करत होते. प्रत्येक वर्गात खूप रंगीत चित्रं आणि तक्ते भिंतीवर अडकवलेले होते. ही शाळा खेडेगावातली होती. त्यामुळे इथे शाळेच्या छोट्याशा शेतावर मुलांनी लागवड केलेली फुलझाडं आणि पालेभाज्या पाहायला मिळाल्या. वर्गात मुलं आणि त्यांच्या शिक्षिका चित्रं काढताना, वाचन करताना, लेखनाचा सराव करताना दिसत होत्या.
इंटर्नशिपच्या काळात इयत्ता अकरावीतल्या एका वर्गात कला शिक्षिकेनं मुलांना फुलं असलेली शुभेच्छा कार्ड दिली होती. ती पाहून आहे तशी काढायला सांगितली होती. मुलं चित्र काढत होती. मागं संगीत सुरू होतं. तशा गप्पाही सुरू होत्या. वर्ग नियंत्रणाचा प्रश्न नव्हता. या शिक्षिकेकडं चित्रांचा फार मोठा संग्रह होता. दुसऱ्या एका वर्गात चित्रकलेच्याच शिक्षिकेनं एक अपूर्ण चित्र काढलं होतं. शिक्षिकेनं एका व्यक्तीचा फक्त चेहरा काढला होता. त्यानंतरचं चित्र तिने मुलांना पूर्ण करायला सांगितलं. एक मुलगा आला, त्यानं कान काढले. दुसऱ्या मुलानं नाक काढलं. अशा प्रकारे अनेकांनी येऊन हे चित्र पूर्ण केलं. हासुद्धा अनुभव खूप छान होता. हे चित्र काढल्यानंतर प्रत्यक्षातलं चित्र आणि अनेक मुलांनी येऊन काढलेलं चित्र याची तुलना झाली आणि त्यावर वर्गात चर्चासुद्धा झाली.
इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेनं मुलांना प्रकल्प करायला सांगितला होता. तिनं मुलांनाच विषय निवडीचं स्वातंत्र दिलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यांनं पशुवैद्यक हा विषय प्रकल्पासाठी निवडला होता. त्यासाठी त्यानं पूर्ण एक दिवस पशुवैद्यकीय इस्पितळामध्ये घालवला होता. तिथलं कामकाज कसं चालतं, ते त्यानं पाहिलं होतं. ससे, कुत्रे, मांजरी यांची काळजी कशी घेतात, त्यांच्यावर उपचार कसे केले जातात, ते त्याला पाहायला मिळालं. अनुभवाच्या आधारे त्याने प्रकल्प केला होता. त्याच्याच वर्गातल्या एका मुलीने ‘neonatal nurse’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला होता. नवजात शिशूची काळजी घेणं हे अशा नर्सचं मुख्य काम असतं. या प्रकल्पासाठी या मुलीने हॉस्पिटलमधल्या सर्व औपचारीक बाबी पूर्ण करून प्रत्यक्षात प्रसूती कशी होते, ते पाहिलं आणि त्या माहितीच्या आधारावर तिने प्रकल्प केला होता. या प्रकल्पासाठी ती काही दिवस हॉस्पिटलमध्ये जात होती. डॉक्टर, नर्सेस, गर्भवती महिला आणि बाळंत झालेल्या महिला यांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांच्याशी बोलून आलेल्या अनुभवावर तिनं प्रकल्प केला होता. हॉस्पिटलमधल्या या अनुभवाबद्दल तिला विचारलं असता तिला रडू कोसळलं. ‘प्रसूतीची प्रक्रिया किती वेदनादायक असते, हे या प्रकल्पानिमित्ताने कळलं. बालकाला जन्म देणं सोपं नसतं,’ असं ती म्हणाली. इतर काही मुलांनी मसाज थेरापिस्ट, कॉस्मेटॉलॉजी, ग्राफिक डिझाईन, नर्सिंग, स्पेशल एज्युकेशन, शू मेकींग, फिजिशियन, वेडिंग प्लॅनर, चाइल्ड डेव्हलपमेंट, इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, वेल्डर, योग, ट्रक ड्रायव्हिंग स्कूल, फायर सर्व्हिस, समुपदेशन, फिटनेस अ‍ॅन्ड न्युट्रिशन यांसारखे विषय निवडले होते.
स्पेशल एज्युकेशनचा तास हा अभ्यासात मागे पडलेल्या मुलांचा तास असतो. हॅमिल्टन हायस्कूलच्या या वर्गात २० मुले होती. वर्गातल्या मुलांनी शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचे व्हिडीओ शूटिंग करून त्याचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं होतं. या प्रेझेंटेशनसाठी मुलांनी शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मुलांनी स्वत: कॅमेरे नेऊन शूटिंग केलं होतं. प्रत्येक नवी स्लाइड समोर दिसल्यावर शिक्षिका मुलांना मध्येच थांबवून प्रश्न विचारत होत्या. या व्हिडिओचं शूटींग करण्यापासून, ते सादर करण्यापर्यंतची सर्व कामं मुलांनी केली होती. त्यात कॅमेरामन, पटकथालेखन, निवेदन, संपादन या सर्व भूमिका मुलांनीच वठवल्या होत्या.
इयत्ता अकरावीच्या वर्गाबाहेर एक मुलगा छोटीशी बाहुली घेऊन उभा होता. चौकशी केल्यावर कळलं की, वर्गात चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाची तासिका सुरू होती. या बाहुलीचं वैशिष्टय़ म्हणजे तिला घेऊन तुम्ही खाली बसलात तर ती रडायला लागायची. म्हणून तिला घेऊन सतत उभं राहायचं. पालकत्वाचं हे शिक्षण मुलींसोबत मुलांनाही मिळावं, हा विचार या मागं होता. बालकांचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून, ती तेवढीच बाबांचीही असते हे शिकण्याच्या वयात मुलांच्या मनावर बिंबविण्यासाठी या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला होता.
अमेरिकन शिक्षण किती वेगळं आहे, हे त्यांच्या शैक्षणिक धोरणांच्या आखणीत आणि अंमलबजावणीत दिसून येतं. शिक्षकांसाठी असलेल्या Teaching Excellence and Achievement Program (TEA)  या अमेरिकन सरकारच्या फेलोशिप प्रोग्रामद्वारे मला खूप काही शिकायला मिळालं. या फेलोशिपबाबत शिक्षकांना अधिक माहिती www.usief.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
क्रमशः       
मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624254421.jpg [postimage] => upload_post-1624254421.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => अमेरिकन शिक्षण, जीवनकेंद्री शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1175] => Array ( [PostID] => 22996 [post_title] => शमिक बंडोपाध्याय यांची मुलाखत : भाग २ [post_content] => [post_excerpt] => डॉ. शमिक बंद्योपाध्याय हे बंगालमधील ख्यातनाम समीक्षक आहेत, इंग्रजी साहित्य हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय. भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि कलाव्यवहार यांचेही ते ज्येष्ठ अभ्यासक आहेत. [post_shortcontent] =>

खास मुलाखत: शमिक बंद्योपाध्याय

खास मुलाखत: शमिक बंद्योपाध्याय

डॉ. शमिक बंद्योपाध्याय हे बंगालमधील ख्यातनाम समीक्षक आहेत, इंग्रजी साहित्य हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय.   भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि कलाव्यवहार यांचेही ते ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी सेज पब्लिकेशन तर्फे भारतीय भाषातील नाटकांची अन्य भाषात पोचण्याचा  मार्ग  म्हणून अनेक संहितांची इंग्रजी भाषांतरे त्यांनी  सेज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली. सत्यजित राय यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध असल्याने त्यांनी राय यांचे काम जवळून पाहिले आहे, कलेचा खोलवर वेध घेण्याची त्यांची शैली खास आहे.

मुलाखतकार : डॉ. श्यामला वनारसे

भाग  २

डॉ. शमिक बंद्योपाध्याय हे बंगालमधील ख्यातनाम समीक्षक आहेत, इंग्रजी साहित्य हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय.   भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि कलाव्यवहार यांचेही ते ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी सेज पब्लिकेशन तर्फे भारतीय भाषातील नाटकांची अन्य भाषात पोचण्याचा  मार्ग  म्हणून अनेक संहितांची इंग्रजी भाषांतरे त्यांनी  सेज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली. सत्यजित राय यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध असल्याने त्यांनी राय यांचे काम जवळून पाहिले आहे, कलेचा खोलवर वेध घेण्याची त्यांची शैली खास आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624207666.jpg [postimage] => upload_post-1624207666.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष, कला [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1176] => Array ( [PostID] => 22991 [post_title] => आशेचे नवे सूर आळवूया ! [post_content] => [post_excerpt] => या बदलांना समजून घेऊन सकारात्मकतेनं, आशेचे नवे सूर आळवत सामूहिक पराक्रमाच्या दिशेनं पुढं जाऊया, [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण जून २०२१

कोरोनामुळं झालेल्या वैश्विक, अभूतपूर्व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भविष्यकाळ अनेक नव्या बदलांना, संकल्पनांना जन्म देत आहे. या बदलांना समजून घेऊन सकारात्मकतेनं, आशेचे नवे सूर आळवत सामूहिक पराक्रमाच्या दिशेनं पुढं जाऊया, हीच सदिच्छा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624254492.jpg [postimage] => upload_post-1624254492.jpg [userfirstname] => Dr. Sagar [userlastname] => Deshpande [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 6067 [display_name] => डॉ. सागर देशपांडे [Post_Tags] => जडण घडण जून २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1177] => Array ( [PostID] => 4661 [post_title] => अनुशासन पर्व नव्हे, ते आंतक-पर्व आहे. निर्दय दमन-पर्व आहे. [post_content] => [post_excerpt] => दोन पत्रे आणि एक कविता [post_shortcontent] =>

विचार कृतीत येण्यााधीची पायरी असते ती ते विचार लिखीत स्वरूपात कागदावर येण्याची. विचार कागदावर आले आणि लोकांपर्यत पोचले की त्यांना अधिक बळ आणि बळकटी येते. त्यामुळेच हुकुमशाही प्रवृत्तींना नेहमीच विचारांचे आणि शब्दांचे भय वाटत आले आहे. ज्यांच्या शब्दांत ताकद आहे अशांचा बंदोबस्त ते आधी करतात. आणिबाणीच्या विरोधातील प्रवाहांचे वैचारिक नेतृत्व करू शकणाऱ्या व्यक्ती आणि प्रकाशने यांच्या मुसक्या आवळण्याचे काम कठोरपणे झाले. त्याचे पडसाद अनेकांच्या पत्रव्यवहारांत उमटले. आणिबाणी विशेषांकाच्या लेखमालिकेत आज असेच तीन पत्रव्यवहार देत आहोत. विनोबा भावे यांनी आणिबाणीला 'अनुशासन पर्व' म्हटल्याने दादा धर्माधिकारी दुखावले आणि त्यांनी विनोबांना पत्र लिहून विरोध व्यक्त केला होता ते पत्र. 'साधना'च्या प्रकाशनावर गंडांतर आल्याने यदुनाथ थत्त्यांनी ते 'कर्तव्य' या नव्या नावाने प्रसिध्द करण्याची हुषारी दाखवली तेव्हा हरिभाऊ जोशींनी त्यांना लिहिलेले  पत्र.  मधु दंडवते यांनी तुरुंगातून पत्र म्हणून एकदा मंगेश पांडगावकरांची 'भिंत' ही कविताच लिहून पाठवली, ती कविता. त्या काळातील वैचारिक घुसमटीचे आणि घुसळणीचे चित्र या पत्रांमधून उभे राहते

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/36730-hhgyoewmql-1498449056.jpg [postimage] => /2018/06/36730-hhgyoewmql-1498449056.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => राजकारण,साधना,आणीबाणी,दादा धर्माधिकारी,मंगेश पाडगावकर,मधु दंडवते,यदुनाथ थत्ते [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1178] => Array ( [PostID] => 22995 [post_title] => ऑस्करची कुळकथा [post_content] => [post_excerpt] => हंस फेब्रुवारी १९५६... झुम करुन वाचा आणि सांगा ' हे खरं आहे ?' [post_shortcontent] =>

ऑस्करची कुळकथा 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624184953.jpg [postimage] => upload_post-1624184953.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 21 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1179] => Array ( [PostID] => 22913 [post_title] => दोस्त गुरूजी... स्नेहाचे धागे आडवे उभे [post_content] => [post_excerpt] => तुमचं-माझं प्रेमप्रकरण काही पाच मिनिटांच्या बोलण्यातून मी सांगू शकणार नाही. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव दिवाळी २०२०

अनिल अवचट हे नाव महाराष्ट्रात घरोघरी माहीत आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ठळक ओळख आहे. त्यापलीकडे चित्रकला, शिल्पकला, ओरिगामी अशा कलाक्षेत्रांतही त्यांची मुशाफिरी चाललेली असते.

असं बहुढंगी व्यक्तिमत्त्व असलेला हा अवलिया ‘माणूस’ म्हणून कसा आहे?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624122658.jpg [postimage] => upload_post-1624122658.jpg [userfirstname] => Suhas [userlastname] => Kulkarni [post_date] => 20 Jun 2021 [post_author] => 6046 [display_name] => सुहास कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1180] => Array ( [PostID] => 22992 [post_title] => प्रभाकर स्टोव्ह [post_content] => [post_excerpt] => कुठल्याही मोठ्या दुकानात मिळेल असं म्हटलंय. याला म्हणतात जबरदस्त आत्मविश्वास [post_shortcontent] =>

प्रभाकर स्टोव्ह 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624085683.jpg [postimage] => upload_post-1624085683.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 20 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1181] => Array ( [PostID] => 4918 [post_title] => आणीबाणी कधी लादतात आणि भारतीय आणीबाणीचे परिणाम [post_content] => [post_excerpt] => आणीबाणी लादण्यास पंतप्रधानांची मंजुरी असल्यास मंत्रीमंडळाची संमतीची गरज नसते. [post_shortcontent] =>

आणीबाणी कुठल्या स्थितीत लागू करता येते व इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे अंतिमतः परीणाम  काय झाले याचे वर्णन करणारा  प्रत्येकी एक लघुलेख वाचा. पहिला माहितीवजा लेख महाराष्ट्र टाईम्स तर दुसरा लेख ऐसी अक्षरे या वेबपोर्टलच्या सौजन्याने साभार सादर करीत आहोत.-   १) आणीबाणी कधी लादतात    ४३ वर्षांपूर्वी २५ जून रोजी भारतात आणीबाणी लागू झाली होती. ही आणीबाणी लादण्याचा अधिकार कोणाला आहे, ती कधी, केव्हा, कोणत्या परिस्थितीत लादता येते, हे जरा जाणून घेऊ या. २५ जून १९७५ रोजी देशात पहिल्यांदा आणीबाणी लादण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशाला रात्री ११ च्या सुमारास मंजुरी दिली. विशेष म्हणजे इंदिरा गांधींचा हा निर्णय त्यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनाच माहिती होता. मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती. आणीबाणी लादण्यास पंतप्रधानांची मंजुरी असल्यास मंत्रीमंडळाची संमतीची गरज नाही, असा निर्वाळा कायदेतज्ञ आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर यांनी दिल्यानंतर राष्ट्रपतीही आणीबाणी लादण्यास तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी बीबीसीवरून देशातील नागरिकांना ही बातमी कळली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624016914.jpg [postimage] => upload_post-1624016914.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jun 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => राजकारण, सोशल मिडीया, महाराष्ट्र टाईम्स, आणीबाणी, ऐसी अक्षरे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1182] => Array ( [PostID] => 22860 [post_title] => डॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’ [post_content] => [post_excerpt] => मराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे. [post_shortcontent] =>

उत्तर प्रदेश सरकारच्या भाषा विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या, हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या 'उत्तर प्रदेश हिंदी संस्थान’च्या वतीने कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, निवृत्त प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांना 'सौहार्द सन्मान' जाहीर करण्यात आला आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624083368.jpg [postimage] => upload_post-1624083368.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jun 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1183] => Array ( [PostID] => 22990 [post_title] => दिवाडकर चिवडा [post_content] => [post_excerpt] => कर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६० [post_shortcontent] =>

दिवाडकर चिवडा 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1624014078.jpg [postimage] => upload_post-1624014078.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 19 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1184] => Array ( [PostID] => 22966 [post_title] => वक्त [post_content] => [post_excerpt] => "अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर! और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना? देख बहुत सारी लाया हू! तुम्हे पसंद है ना?" "नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू..." दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- "अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है." [post_shortcontent] =>

अम्मी, अब्बूंनी तुला आनंद व्हावा म्हणून हा रेडिओ दिला तसं आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता तर... बाप-मुलींची ही छोटीशी हृद्य कथा खास फादर्स डे निमित्त-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623151949.jpg [postimage] => upload_post-1623151949.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jun 2021 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1185] => Array ( [PostID] => 22950 [post_title] => एका वाचकाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => प्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो [post_shortcontent] =>

अंक – शशी दिवाळी अंक – १९५९

त्या दिवशी मी फर्स्टक्लासमध्ये बसलो होतो. मला लौकर जायचं असल्यामुळं मी नेहमीपेक्षां आधीच्या गाडीनं निघालो होतो. डब्यात गर्दी नव्हतीच. नाही म्हणायला, त्या डब्यात दोनचार स्त्रिया होत्या.

त्या स्त्रियांकडे सहजपणे पहातां येईल अशी जागा पाहून मी बसलो. त्या स्त्रियांत एक तरुणी होती. गोरी गोरी. अंगानं खूप भरलेली. पाणीदार डोळ्यांची. मानेपर्यंतच रुळणार पिंगट शेपटे असलेली. तिची गंमत होती ती डोळ्यांत आणि लालभडक ओठांत. तिचे ओठ इतके आकर्षक होते की माझी नजर त्यांवरून हलेना. ते आपल्या ओठांत घेऊन चोखत रहावेत असं वाटूं लागलं. इतकं वाटूं लागलं की माझी नजर तिला तसं सांगू लागली असावी! कारण त्या तरुणीनं डोळे मोठे करून माझ्याकडे रागानं बघितलं आणि आपलं नाक उडवलं, अगदी तिरस्कारानं.

मलाही राग आला. माझा आला नि तिचाही आला. माझ्यासारख्या ऐटबाज तरुणानं तिच्याकडे बघितले यांत कांही फारशी चूक झाली नव्हती. चूक होती ती माझ्या मनांतली इच्छा डोळ्यांवाटे मी खुशाल दाखवू दिली ही! त्या तरुणीनं माझ्याकडे पाहून नाक उडावायचं कांही कारण नव्हतं. तिच्या नजरेतला राग मला समज द्यायला पुरेसा होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623075261.jpg [postimage] => upload_post-1623075261.jpg [userfirstname] => Shankar Narayan [userlastname] => Navare [post_date] => 19 Jun 2021 [post_author] => 5786 [display_name] => शं. ना. नवरे [Post_Tags] => कथा, शशी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1186] => Array ( [PostID] => 22744 [post_title] => हवामानानुसार आहार [post_content] => [post_excerpt] => उन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच. [post_shortcontent] =>

थंडी कमी होते व वसंत ऋतू सुरू होतो. या काळात थंड हवामानात साठलेला कफ आजार निर्माण करू लागतो. सर्दी, खोकला, दमा, ताप वाढतात. आता तेलकट, स्निग्ध पदार्थ बंद करून वरी, नाचणी, जव अशी रूक्ष धान्ये, खायला हवीत. कारली, मेथी, कडुनिंबाच्या पानांची चटणी, असे कडू रसाचे पदार्थ, सुंठवडा, आलेपाक खायला हवा. आहारात मधाचा समावेश केला की कफ कमी होतो. कफाचा वारंवार त्रास होणाऱ्यांनी प्रथम धान्य भाजून घेऊन मगच शिजवायला हवे. हवेतील उष्णता वाढत जाते तशी भूक मंदावते. ग्रीष्म ऋतूचा वैशाख वणवा सुरू होतो. उष्ण हवामानात आपल्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून मेंदूला बरेच परिश्रम करावे लागतात. घाम जास्त येतो. शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून थोड्याशा श्रमानेही थकायला होते. अशावेळी आंब्याचे, कोकमाचे पन्हे, फळांचे रस, ताक, नारळाचे पाणी असे द्रवपदार्थ घ्यायला हवेत. कैरी अंगातील उष्णता कमी करते, कलिंगडे, द्राक्षे, डाळिंब ही फळे शरीरातील पाणी वाढवतात. मूतखडे होऊ देत नाहीत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620015098.jpg [postimage] => upload_post-1620015098.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1187] => Array ( [PostID] => 5533 [post_title] => मृत्यूच्या खाईतले देवदूत [post_content] => [post_excerpt] => कामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी.. [post_shortcontent] =>

आठशे फूट खोल दरीतील  निसरड्या कातळावर पंचवीसेक मृतदेहांच्या गराड्यात उभारलेला नीलेश जोरात ओरडला, ‘अरे एकजण जिवंत आहे रे  पोट हलतंय त्याचं.’ कोप-यातल्या एका मृतदेहाची नाडी तपासणारा जयवंत ताडकन् उठून वाट काढत नीलेशजवळ आला. मृत्यूच्या खाईतही जिवंत श्वासाची झुळूक दोघांच्या मनाला उभारी देणारी ठरली. चार मृतदेहांच्या ढिगाखाली अडकलेल्या त्या जिवंत देहाला कसंबसं बाहेर काढून नीलेशनं वरच्या दिशेनं आरोळी ठोकली, ‘एकजण जिवंत सापडलाय. जाळी पाठवा पटकन्' दरीच्या उभ्या कड्यावर प्रत्येक शंभर-दीडशे फुटांच्या अंतरावर उभारलेल्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज जोरात ओरडून एकमेकांना फॉरवर्ड करत वर पाठविला.  पाहता-पाहता वरच्या ‘रोप’वरून जाळीचं कापड खाली येऊ लागलं.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/aa-Cover-6g98slub5mf36hjul7r8te5lu6-20180730014047.Medi_.jpeg [postimage] => /2018/08/aa-Cover-6g98slub5mf36hjul7r8te5lu6-20180730014047.Medi_.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 118 [display_name] => सचिन जवळकोटे [Post_Tags] => सोशल मिडीया, सचिन जवळकोटे, सह्याद्री ट्रेकर्स [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1188] => Array ( [PostID] => 22988 [post_title] => मेर्री साडी [post_content] => [post_excerpt] => लोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६० [post_shortcontent] =>

मेर्री साडी

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623903258.jpg [postimage] => upload_post-1623903258.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1189] => Array ( [PostID] => 4652 [post_title] => आणीबाणी अपरीहार्य का झाली ? [post_content] => [post_excerpt] => इंदिरा गांधींच्या भूमिकेतून केलेले आणीबाणीचे केतकरी विश्लेषण [post_shortcontent] =>

ज्येष्ठ पत्रकार, संपादक,भाष्यकार आणि आता खासदार कुमार केतकर यांची ओळख आणीबाणीचे आणि इंदिरा गांधी यांचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून आहे. गेली चाळीस वर्षे त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नाही. केतकर यांच्या विद्वत्तेला आणि आंतरराष्ट्रीय अशा व्यापक दृष्टीला सलाम करतानाही अनेकांची जीभ अडखळते ती आणीबाणीशीच! आणीबाणीच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या लेखांच्या मालिकेत आज देत आहोत कुमार केतकर यांचा लेख. केवळ अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या पार पुढे जाऊन त्यांनी आणीबाणी अपरिहार्य का झाली त्यामागील जागतिक संदर्भ या लेखात दिले होते.  तुम्हाला ते पटोत, न पटोत त्यांची दखल मात्र घ्यावीच लागते. त्यांचा एकेकाळी प्रचंड गाजलेला हा लेख 'ज्वालामुखीच्या तोंडावर' या पुस्तकातून- ******** विसाव्या शतकातील सर्वात महाभयंकर म्हणून ओळखला जाणारा दुष्काळ १९७२-७३ आणि १९७३-७४ मध्ये पडला होता. फक्त भारतातच नव्हे, तर जगभर. त्या दुष्काळाचे स्वरूप इतके भीषण होते की अफ्रिका खंडातील इथिओपियासारखे देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अशिया खंडात चीन, कंबोडिया, इंडोनेशिया आणि भारत या देशांत गावेच्या गावे ओसाड झाली. ग्रामीण शेतमजूर देशोडीला लागलाच; पण लहान व मध्यम शेतकऱ्यांनीही शहराची वाट धरली. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठवाड्यातून, गुजरात आणि मध्य प्रदेशातून आलेले भिकारी लोक पथाऱ्या टाकून पडलेले असत. ते भीक मागत नसत. पण ते  उपाशी आहेत, हे सहजच लक्षात येत असे. त्यांची लहान-लहान मुलं स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांकडे काहीतरी खायला मागत. ती चिमुरडी पैसे मागत नसत; कारण भीक मागायला ती सरावलेली नव्हती. स्टेशनच्या कडेकडेने वृद्ध व कृश म्हातारा-म्हातारी ग्लानी आल्यागत पडलेले असत. महाराष्ट्रात नुकतीच रोजगार हमी योजना

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619179244.jpg [postimage] => upload_post-1619179244.jpg [userfirstname] => Kumar [userlastname] => Ketkar [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 84 [display_name] => कुमार केतकर [Post_Tags] => राजकारण, आणीबाणी, कुमार केतकर, ज्वालामुखीच्या तोंडावर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1190] => Array ( [PostID] => 4877 [post_title] => जनांचा प्रवाहो चालिला [post_content] => [post_excerpt] => इंदिरा गांधींचा ऐतिहासिक पराभव होवून, आणीबाणी संपल्यावर दुसऱ्या दिवशी लिहिलेला भावपूर्ण लेख. [post_shortcontent] =>

आणीबाणी उठल्यावर नियतकालीकांवरील निर्बंध उठले. पुढच्याच महिन्यात 'माणूस'चा 'जनविराट' विशेषांक निघाला. त्या अंकात विनय हर्डीकर यांचा एक दीर्घ लेख होता. त्या लेखांवरील प्रतिक्रियांनी उत्साहित होऊन श्रीगमानी या पुस्तकाचा घाट घातला. पुस्तकाचे नाव होते 'जनांचा प्रवाहो चालिला..'. पुस्तक प्रकाशित झाल्यावर चांगल्या वाईट कारणांनी ते चर्चेत राहिले. पण आजही आणीबाणीवरील भाष्य म्हटले की याच पुस्तकाचे नाव सर्वप्रथम येते. त्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण येथे देत आहोत. आणीबाणी संपली. निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. हुकुमशाहीचा अंत झाला. व्यक्तीस्वातंत्र्याची पहाट पुन्हा एकदा उगवली. पण म्हणजे देशाच्या सर्व समस्या संपल्या का ? इंदिरा कॉंग्रेसचा दारुण पराभव हा केवळ इंदिरा गांधींचा पराभव आहे का ? आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत का ? एक व्यक्ती वा समाज म्हणून, काँग्रेसअंतर्गत बळावलेल्या दोषांना आपणही जबाबदार नाही का ? जनता पक्षाच्या प्रचंड विजयाच्या क्षणी देखील, त्यात वाहून न जाता, दोन्ही बाजूंचा समतोल विचार करणारा विनय हर्डीकर यांचा हा लेख- 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/6c87566d-24bd-4856-adc8-cbbeae1e16d1-Copy.jpg [postimage] => /2018/06/6c87566d-24bd-4856-adc8-cbbeae1e16d1-Copy.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 1732 [display_name] => विनय हर्डीकर [Post_Tags] => राजकारण,आणीबाणी,विनय हर्डीकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1191] => Array ( [PostID] => 22987 [post_title] => छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४ [post_content] => [post_excerpt] => संजीवकुमार तर माझा एवढा जबरदस्त चाहता होता की, ‘प्यार की जीत’ त्याने चाळीस वेळा पाहिला म्हणे! [post_shortcontent] =>

मिळवायचं ते आणि मिळायला हवं तेवढं मिळवलंय. शांतारामबापूंनी मी 'नायिका होणे केवळ अशक्य आहे' असे ठासून सांगितले होतं, त्यांनीच 'तुझ्या बाबतीत माझा अंदाज चुकला, माझे शब्द मला आता मागे घेतले पाहिजेत' असं म्हणून कौतुकाची पावती दिली. याहून मोठा सन्मान कोणता ? ‘मिर्झा गालिब’ साठी खुद्द पं. नेहरूंच्या हातून 'गोल्ड मेडल’ मिळालं. १५-२० मिनिटे बसून निघून जाईन, असे म्हणणारे नेहरूजी 'मिर्झा गालिब' संपूर्ण पाहूनच उठले आणि त्यानंतर सोहराब मोदींना म्हणाले, 'खरं तर या चित्रपटाचं नाव 'चौदवी बेगम' असे ठेवायला हवं होतं.( माझं त्या चित्रपटात चौदवी बेगम असं नाव होतं) यापेक्षा मोठा पुरस्कार आणखी कोणता असू शकेल ? नायिका असण्याच्या काळात न मिळालेली भरपूर झोप आणि सडपातळ राहण्याच्या दडपणाखाली न खाल्लेली बिर्याणी,या दोन गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत आज मी जगते. कुठेही जात नाही, तरीही खूप नटूनथटून राहते. गेलो तीस वर्ष असं आयुष्य जगूनही मला त्याचा कंटाळा आलेला नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623898978.jpg [postimage] => upload_post-1623898978.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 18 Jun 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1192] => Array ( [PostID] => 22989 [post_title] => टाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था [post_content] => [post_excerpt] => शिक्षणाच्या संदर्भातील प्रत्येक घटकाला त्याच्या क्षमतेनुसार विविध कामात मग्न करणे गरजेचे आहे. [post_shortcontent] =>

पाठयपुस्तकातील माहिती डोक्यात भरणे आणि ती परीक्षेत जशीच्या तशी लिहून काढणे, यालाच आपण शिक्षण समजत आलो आहोत. हा विचार सोडा अन् जरा वेगळ्या नजरेने शिक्षण प्रक्रियेकडे पाहा; अनेक नव्या दिशा दिसतील, नवे दरवाजे आणि खिडक्या उघड्या होतील. जरा डोकावून पाहाण्याची, उंबरठा ओलांडण्याची मात्र सवड, आवड आणि निवड हवी. शिक्षणविषयक सर्व प्रक्रियांकडे जर आपण वेगळ्या चष्म्यातून पाहायचे ठरवले तर अनेक पर्याय आपल्या नजरेत येतील; पण आपण पर्यायांचा विचारच करत नाही; ते स्वीकारायला आम्ही तयारच होत नाही. तेच ते, मागील पानावरू पुढे चालू, यातच आपल्याला धन्यता वाटते. या सर्व प्रक्रियेचा वेगळ्या नजरेने विचार केला तर आत्ताचे निम्मेअधिक प्रश्न निर्माणच होणार नाहीत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासमंडळाचे (माध्यमिक) माजी संयोजक डॉ. उमेश प्रधान यांचा हा टाळेबंदीतील पर्यायी शिक्षणव्यवस्था कशी हवी हे सांगणारा हा लेख -
सध्याची न स्थिरावणारी सभोवतालची परिस्थिती आणि वातावरणातील अनिश्चितता ही सगळ्यांनाच विचारात पाडणारी, चक्रावून टाकणारी, संभ्रमात सोडणारी. सर्व काही मागील वर्षावरून पुढे चालू अशी आवस्था. तेच ते प्रश्न उत्तराची वाट पाहत. मागील वर्षाच्या अनुभवावरून आम्ही काही शिकलो का? नक्की काय करावे बरे? शिक्षण कसे चालू करावे? मुलांपर्यंत कसे पोहोचावे? ऑनलाइन शिकवावे की ऑफलाइन? त्यांचे मूल्यमापन कसे करावे? काही आदेश येईल का? कोणता? कधी? प्रश्न, प्रश्न आणि फक्त प्रश्नच. हा करुणामय समय कधी संपेल आणि कधी एकदा त्या जिवंत, रसरशीत वातावरणाला सुरुवात होईल, याचे उत्तर कोणाकडेही नाही. सर्वकाही अनुत्तरित. आपल्याला असे तर वाटत नाही ना, की जूनमध्ये सर्व परिस्थिती जैसे थे होईल; आणि मग शाळा काय अगदी वेळेवर सुरळीत सुरू होतील. असे जर धरून चालला असाल तर मात्र आपण दिवास्वप्नात दंग आहात, असेच म्हणावे लागेल. उघडा डोळे, भानावर या, आत्तापासूनच काहीतरी विचार करा. काय-काय करता येईल, जर हे असेच चालू राहिले तर. तसे आपण या आपत्तीत काय करायचे, हे मागील वर्षाच्या अनुभवावरून शिकलेलोच नाही,  शिकल्याचे कुठे जाणवतदेखील नाही. मधल्या काळात आपण केले काय? मागील वर्षाच्या धक्क्यातून आपण अजूनही सावरत नाही अन् अजूनही त्या ब्रेकींग न्युज हैराण करतच आहेत.
आता विद्यार्थी व शिक्षक यांची हक्काची सुट्टी सुरू झाली आहे, जवळ-जवळ एक ते दीड महिन्यांची. या काळातच शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक हे पुढील वर्षासाठीचे नियोजन करून शिक्षणाची गाडी वेळेतच योग्य रुळावर आणू शकतील. पण, आपण जर थांबलो तर मात्र आपल्याबरोबर आपल्या मुलांचे भविष्यसुद्धा आपण अंधारात ढकलतो आहोत असा अर्थ होईल. आवश्यकता आहे दूरगामी विचारमंथन करण्याची. सकारात्मक आणि होकारात्मक विचारधारा प्रवाही करण्याची. यासाठी मागील वर्षाच्या अनुभवाचा आढावा घ्यावा लागेल, काही आडाखे बांधावे लागतील, अनेक अंगाने अभ्यास करावा लागेल. इच्छा असेल तर नक्की मार्ग निघेल.
जे-जे करता येईल, ते-ते करायला पाहिजे. काय करता येऊ शकते याविषयी प्रकट विचारमंथन करण्याची ही वेळ आहे. स्वस्थ बसून न राहता चिंतन, मनन करणे गरजेचे आहे; वेळ घालवून चालणार नाही. त्यासाठी आता वाट पाहण्याची गरज नाही, उशीर झालाच आहे, पण सुरुवात करायला काही हरकत नाही. याला कारण म्हणजे आपली आव्हाने मोठी आहेत. आपली वैविध्यता सर्वांना एकसमान आणण्यासाठी अडसर आहे. उपचारांची गोंधळात पाडणारी विविधता कृतीपासून वंचित ठेवणारी आहे. मी म्हणतो तेवढेच खरे अशी एकमेकांवर कुरघोडी करणारे, आहेरे आणि नाहीरे यांच्यातील उभी दरी, या सर्वांचा विचार करायला हवा. उपलब्ध स्रोतांवरून तर असेच जाणवते आहे की, अशा विचार करण्याच्या प्रवृत्तींचा दुष्काळच पडलेला आहे. तज्ज्ञांविषयी तर न बोललेच बरे! अशी अवस्था. अन्यथा, गेला बाजार असंख्य उपाययोजनांचा पाऊस पडला असता आणि त्यातील काहींची तरी निवड होऊन अमंलबजावणी झाली असती. आणि शिक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उदयाला आले असते. असो!
परंपरावादी आपण
अनेक वेळा आपण पठडीमधून बाहेर यायलाच तयार नसतो. जुने ते सोने समजण्यातच आपण धन्यता मानत असतो. आपल्या अभ्यासाच्या, शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या जुन्या सवयी आपण सोडायला तयार नसतो. पाठयपुस्तकातील माहिती डोक्यात भरणे आणि ती परीक्षेत जशीच्या तशी लिहून काढणे, यालाच आपण शिक्षण समजत आलो आहोत. हा विचार सोडा अन् जरा वेगळ्या नजरेने शिक्षण प्रक्रियेकडे पाहा; अनेक नव्या दिशा दिसतील, नवे दरवाजे आणि खिडक्या उघड्या होतील. जरा डोकावून पाहाण्याची, उंबरठा ओलांडण्याची मात्र सवड, आवड आणि निवड हवी. शिक्षणविषयक सर्व प्रक्रियांकडे जर आपण वेगळ्या चष्म्यातून पाहायचे ठरवले तर अनेक पर्याय आपल्या नजरेत येतील; पण आपण पर्यायांचा विचारच करत नाही; ते स्वीकारायला आम्ही तयारच होत नाही. तेच ते, मागील पानावरून पुढे चालू, यातच आपल्याला धन्यता वाटते. या सर्व प्रक्रियेचा वेगळ्या नजरेने विचार केला तर आत्ताचे निम्मेअधिक प्रश्न निर्माणच होणार नाहीत. आमूलाग्र बदल करायला हवा असे म्हणायचे, पण जुन्यालाच चिकटून राहायचे ही आपली जुनीच खोड. असे आपण परंपरावादी, एकाच वेळेस अठराव्या शतकाला न सोडता एकविसाव्या शतकाच्या गोष्टी करणार!
येथे ऑनलाइन शिक्षणाचा अजिबात विचार केलेला नाही. केवळ ऑफलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया कशी चालू करता येईल, ज्ञानगंगा कशी वाहती ठेवता येईल याविषयी जरा बोलू या, मंथन करू या. बघू या काय नवे सापडतेय का ते; जे निघेल त्यातील स्वीकारायचे. ऑफलाइन शिक्षण याचा अर्थ ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही साहित्याशिवायचे शिक्षण, अशी सोपी व्याख्या येथे अपेक्षित आहे. ऑफलाइन पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त म्हणूनच त्यांचा विचार पहिला. नाहीरेंची काळजी, तळागाळात पोहोचण्याची आवश्यकता, वंचितांसाठीची कळवळ, अन् सर्वदूर जाऊन पोहोचण्याची गरज मनाशी बाळगून, काय करता येईल याचा ऊहापोह करू या. सूचवू या तर खरं, बिया पेरायच्या चौफेर, रुजण्याच्या अपेक्षेत आणि पडला पाऊस तर फुलण्याच्या स्वप्नात!
नियोजनाची गरज प्रकार
येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण कशी करणार आहोत? ही वेळ आहे अनेक प्रकारची नियोजने करण्याची. स्वस्ठ बसून राहणे तर आपल्या रक्तातच नाहीये. प्रथमतः आपल्याला आपला वर्ग समजून घ्यावा लागेल. त्याचा केस स्टडी करून त्यांच्यात विभाग, गट करावे लागतील. वर्गातील ऑनलाइन माध्यमांवरून संपर्क साधू शकणारे आणि केवळ ऑफलाइनवरच शिक्षण शक्य असणारे असे गट करून घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या जागेवरून त्यांची विभागणी संपर्कासाठी करून ठेवता येईल. विद्यार्थ्यांशी संपर्क कसा साधता येईल याचा विचार करून ठेवता येईल. आता आपल्या अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या संदर्भात आपल्याला कॅलेंडर हाताशी घेऊन नियोजनाला सुरुवात करता येईल. त्यात पुढील विचार तुम्हांला नक्कीच दिशा देईल.
ऑफलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन करण्यासाठी काय उपाय करता येतील, याविषयी बुद्धिमंथन पद्धती वापरून, जनमानस आजमावून विचारमंथन करायला लावता येईल. (यासाठी मात्र ऑनलाइनचा विचार, कारण समाजातील या भागाकडे साधन उपलब्धता बरी आहे या समजुतीने) जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय संघटना, पालक संघटना इ. असे अनेक घटक घेता येतील; जे शिक्षणविषयक प्रश्नांमध्ये रुची दाखवतात, त्यांना निमंत्रित करून हा प्रश्न धसास लावता येईल. हा प्रत्येक घटक अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या सर्वांविषयी काय-काय उपाययोजना सुचवितो आहे, याचे एकत्रीकरण करता येईल. त्या संदर्भातील नियोजनाची जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याला किंवा इतर सक्षम अधिकाऱ्याला देता येईल. आवश्यकता आहे या सर्व घटकांना एकत्र आणण्याची, विचार करायला लावण्याची. सर्वसामान्यांत देखील तज्ज्ञ दडलेला असतो! बघू या  जुगाडाचा काय आविष्कार होतोय. आव्हान स्वीकारायची आपल्याला सवय आहे, केवळ लढ म्हणण्याची खोटी. हो अंधार दाटलेला आहे, पण आशेच्या सोनेरी कडाकडे लक्ष वेधायचे आहे.
नियोजनात पहिली महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे परिस्थितीचा आढावा घेत-घेत आपल्याला पुढे जायला हवे.
नियोजन अ : जर परिस्थिती जून-जुलैपर्यंत सुधारली तर आपल्या काय योजना असणार आहेत?
नियोजन ब : सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत नियमितता येईल असे गृहीत धरुन.
नियोजन क : डिसेंबर-जानेवारीनंतर परिस्थिती निवळल्यानंतर.
तर अशा किमान तीन स्तरांवर विचार व्हायला हवा. तसेच हा विचार करताना महामारीचा आलेख किती खाली आल्यावर आपण शाळा सुरू करू शकणार आहोत, या विषयीचा निर्णय आपण आत्ताच घेऊ शकतो. त्यासाठीची कोणती परिस्थिती अनुकूल म्हणता येईल, यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. जसे की, गावातील नवीन केसेसचे प्रमाण जर लोकसंख्येच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंत झाले तर शक्य होईल का? याचा विचारसुद्धा आजच करता येणे शक्य आहे. त्याचा आधार घेऊनच नियोजनाच्या विविध प्रकारांना सुरुवात करता येईल. नियोजनचा हा विचार आशयाविषयी, अध्ययन-अध्यापन पद्धतींविषयी, साहित्यनिर्मितीविषयी, अन् मूल्यमापनाविषयी असेल. अभ्यासक्रमाबाबत प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. जे अत्यंत आवश्यक, अशा घटकांना निवडले तर अभ्यासाचा बोजापण कमी होईल. तसेच विविध स्तरांवर किती टक्के भाग असावा, याचेपण नियोजन करता येईल. या प्रत्येक प्रातांतील विविध घटकांचे नियोजन करणे गरजेचे आहे.  या काळात शिक्षक जास्तच कार्यरत झाला आहे; झगडतो आहे अविरत आणि परिस्थितीशी सामना देत, रोज नव्या आव्हानांना तोंड देत उभा आहे. आपल्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेले शिक्षक हे नक्की करू शकतील.
असे नियोजन करण्याची कारणे अनेक सांगता येतील. एकतर शिक्षण क्षेत्राशी निगडीत (शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक, डाएट, डी. एल. एड., केंद्र प्रमुख) असणाऱ्यांना काहीतरी मेनूकार्ड देणे गरजेचे आहे. ज्यांना जे शक्य आहे ते निवडावे. आपल्या परिस्थितीप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे, आवडीप्रमाणे निवड करता यावी यासाठी नियोजन आवश्यक. एक खरे की, सर्वांचे अंतिम शैक्षणिक उद्दिष्ट मात्र एकच असणार आहे. शिक्षणाच्या संदर्भातील प्रत्येक घटकाला त्याच्या क्षमतेनुसार विविध कामात मग्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रश्नांची उत्तरे अगदी सहजपणे सापडतील. शिवाय सर्वांना या प्रक्रियेत समाविष्ट केल्याने त्याचे उत्तरदायित्व सगळ्यांच्यात वाटले जाईल.  कोणत्या गावाला जायचे आहे हे निश्चित अन् जाण्याचे मार्ग मात्र अनेक. तेव्हा कोणत्या व्यवस्थेची निवड करायची तुम्हीच ठरवा.
आपली अवस्था म्हणजे ‘पराधीन आहे जगती’ अशीच असते. आपण स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तसेच फतवा येण्याची वाट पाहण्याशिवाय आपण काही करूही शकत नाही. जोपर्यंत वरून येत नाही तोपर्यंत राहू या की जरा निवांत, घाई काय आहे? असा विचार केला जातो. पण, विचार करणारी माणसे ही सतत प्रत्यक्ष जीवनातली सुडोकू सोडवत असतात. आपला विचार, उपाययोजना तयार करायला काय हरकत आहे? निदान विचारांचे दारिद्र्य कशाला दाखवा, पटले तर होय म्हणा एवढेच.
अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन पर्यायांची निवड
नियोजनातच विचार व्हायला हवा, अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या महत्त्वाच्या घटकांसाठीच्या विविध पर्यायांचा. ऑफलाइन की ऑनलाइन की मिश्र पद्धतीचा वापर आपण करणार आहोत, ते ठरवावे लागेल.  विविध स्रोतांचेपण पर्याय असू शकतात. संकेतस्थळे, टी.व्ही.वरील कार्यक्रम, यूट्युबवरील कार्यक्रम इ. यांपैकी कशाचा आधार आपण शिकविण्यासाठी घेणार आहोत ते ठरवावे लागेल. आपल्याला विचार करायला वेळ आहे, काय करायचे आणि कसे करावे याची कल्पना मागील वर्षभरात येऊन गेलेली आहे. प्रश्न आहे मागील वर्षाच्या अनुभवातून आपण काही शिकलो आहोत की नाही याचा. अध्ययनाच्या विविध पद्धतींची जाणीव आपल्याला करून देता येईल. स्वयंअध्ययन, पाठांतर, सराव, मनन व चिंतन, वाचन, लेखन, निरीक्षण, स्मरण, उपयोजन अशा अनेक पर्यायांचा विचार देता येईल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरीत करणाऱ्या अशा कृतींचे आयोजन करता येईल. त्यांना अभ्यासाची तंत्रे आणि मंत्रे देता येतील.
अध्यापनाबाबतच्या अनेक पद्धतींमधून एकत्रित अशी, आपल्या विद्यार्थ्यांना मानवेल अशी पद्धत देता येईल; ज्यात अनुभव पद्धती, मार्गदर्शित अध्यापन, कृतियुक्त अध्यापन यांसारख्या पर्यायांचा वापर करून पाहता येईल. मूल्यमापनात तर विविध पर्यायांचा आवर्जून वापर करायला हवा. स्वयं-मूल्यमापन, गृहकार्य, आकारिक मूल्यमापन, वर्कशीट्स यांसारख्या अनेक तपासणी साहित्यांमधून एकापेक्षा जास्त साहित्याची निवड वेळीच करता येईल. जेव्हा आपण विविध पर्यायांचा विचार करतो, तेव्हा त्यातील एखादा तरी कामाला येईल, अशी आपल्याला खात्री असते. म्हणूनच पर्याय महत्त्वाचे. येथेच परंपरेला छेद देऊन नव्याची कास धरता येईल.
पालकांची वाढी जबाबदारी
परिस्थितीमुळे आता पालकांना आपल्या पाल्याच्या बाबतीत अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. केवळ शाळेत पाठवले की झाले, असे करून कोणे एके काळी चालायचे. मागितले ते दिले असे पुरवठामंत्री म्हणूनही आपण देत राहिलो. आता जरा यापुढे जाऊन काम करण्याची वेळ आली आहे. शिक्षकाने पालकांच्या साहाय्याने मुलांची घरातील अभ्यासाची जागा नक्की करायला सांगावी. घरातच ठरवीक वेळ हा शाळेचा वेळ समजून मुलांना वेगळे बसायला लावावे. अभ्यासाचे एक वेळापत्रक मुलांना तयार करायला उद्युक्त करावे. या काळात पालकांनी मुलांना इतर कामात न गुंतवता, ती पूर्णपणे शाळेत गेली आहेत असे समजूनच आपली घरकामे करावीत. घरीपण शालेय वातावरणनिर्मितीची गरज आहे. यात अगदी शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत, शारीरिक शिक्षण, योग या सर्वांचा समावेश असावा. त्यातूनच मुलांच्या मनात सकारात्मकता वाढीस लागेल. अशा वेळेस मुलांच्या अध्ययन प्रक्रियेत कुणीही अडसर बनू नये. त्यांना पूर्णवेळ शिकू द्यावे. तसेच पाल्यांना ऑफलाइन पद्धतीने शिकवताना शाळा, शिक्षक आणि मूलल यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी लागेल. मूल घराबाहेर पडू नये आणि आपल्याला नेमून दिलेल्या वेळेत शाळेत जाऊन शिक्षकांनी दिलेले निरोप मुलांपर्यंत पोहोचवणे, हे सगळे पालकांना करावे लागेल. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन पद्धतीनेच आपली मुले जास्त प्रभावीपणे शिकणार आहेत, स्वतःला जास्त सक्षम करणार आहेत, याची खात्री बाळगा. तसेच पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकणे ही त्यांची जबाबदारी आहे, याची जाणीव सदोदित करून देणे गरजेचे आहे. तशी खात्री देण्याचे काम शिक्षकांचेच आहे.
अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन साहित्यनिर्मिती
या नववर्षात अध्ययन-अध्यापन कसे चालू ठेवता येईल याचा प्रथम विचार व्हायला पाहिजे. यासाठी प्राधान्य द्यायला हवे, अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन यांच्या साहित्यनिर्मितीला आणि उपलब्धतेला. पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबरोबर स्वयंअध्ययनासाठी साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. आपली पाठयपुस्तके ही बऱ्याच प्रमाणात वर्गाध्यापनासाठी म्हणून बेतलेली आहेत. त्यांना स्व-अध्ययनाची जोड द्यावी लागणार आहे. स्वयंअध्ययनावर आधारित असे स्वाध्याय-साहित्य आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेऊन विकसित करावे लागेल. अध्ययन साहित्यनिर्मिती, स्वाध्याय पॅकेजेस यावर भर द्यायला हवा. त्या अनुषंगाने शिक्षकांना स्वयंअध्ययनासाठी साहित्यनिर्मिती कशी करावी, याविषयी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तशा साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा घ्यायला हव्यात. पाठ्यपुस्तकांतील वर्गपाठ आणि स्वयंअध्ययन साहित्य यांमधील फरक समजून द्यायला हवा. वेगळे साहित्य निर्माण करावे लागेल, मूल्यमापनासाठी विविध कृतिपत्रिका निर्माण कराव्या लागतील.
विद्यार्थ्यांना शिकायला देण्यासाठी वर्कशीट्स, कृतिपत्रिका उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्या अभ्यासाला, स्वयंशिक्षणाला दिशा मिळू शकते. एका वेळेस एकच कृतीसुद्धा एक मोठे पाऊल ठरू शकते. आपल्याला येते आहे, जमते आहे ही भावना यातून उमटू लागते. संकल्पनानिहाय अशा वर्कशीट्स निर्माण करता येतील.
अध्ययन पद्ती
घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या वापराविषयीचे मार्गदर्शन दूरस्थ पद्धतीने द्यायला हवे.  स्वतःचे स्वतः वाचून मुलं योग्य त्या कृती करायला लागली तर नक्कीच ते शिकू शकतील. या काळात शिक्षकाला अध्यापनाच्या विविध पद्धतींचा उपयोग करावा लागेल, ज्यात स्वयंअध्ययन पद्धतींचा अंगीकार करावाच लागेल. तसेच, त्याला अध्ययन पद्धतींचा पुरेपूर वापर करावा लागेल. शिकण्याच्या प्रक्रिया समजून घेऊन आपले विश्लेषण विद्यार्थ्यांना कृतिरूपात द्यावे लागते. तसेच प्रयोग पद्धती, प्रकल्प पद्धती, वाचन पद्धती, चिंतन-मनन पद्धती, यांसारख्या पद्धतींचा वापर करता येईल. या प्रत्येक पद्धतीच्या अंगाने विद्यार्थ्यांचा अभ्यास, स्वाध्याय नव्याने तयार करावा लागेल. तसे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल. ज्यांनी शिकण्याच्या मूलभूत कौशल्यांना आत्मसात केले आहे, ज्यात प्रामुख्याने वाचन, लेखन यांचा समावेश आहे, या क्षमता ज्यांनी विकसित केलेल्या आहेत, त्यांना स्वयंअध्ययन करणे शक्य होईल.
तसेच अनेक ठिकाणी पीअर टिचिंगचा उपयोग केल्याचेही अनुभवाला आलेले आहे. मोठ्या बहीण-भावाने आपल्या लहानग्यांसाठी वेळ द्यायचा. कृतिपत्रिका सोडवायला, संकल्पना समजून घ्यायला मदत करायची. अडीअडचणी सोडवण्यास मदत करायची. शेजारी असणाऱ्या आपल्यापेक्षा जरा जास्त शिकलेल्या दादा-ताईची मदत नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. मार्ग शोधले पाहिजेत. त्यांना प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. काहीही न येणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने शिकावे असे वाटत असते. त्यांनी मुलांना वाचायला बसवले आणि स्वतः ऐकत राहिले तरी मुलं शिकतील. पालकांचा आपल्या पाल्यांवर असणारा विश्वास आणि शिस्त महत्त्वाची.
होम असाइनमेंट्स यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. घरीच राहून मुलं अनेक प्रकारच्या असाइनमेंट्स पूर्ण करू शकतात. एखाद्या संकल्पनेवर आधारित असे हे स्वाध्याय असू शकतील. अशा असाइनमेंट्सचे गुणांकनपण करता येईल, जेणेकरून विद्यार्थी ते सर्व गांभीर्याने घेतील. जेव्हा असे गृहपाठ विद्यार्थी सोडवत असतात, तेव्हा ते जास्त सक्षमपणे शिकत असतात. स्वतःच्या बुद्धीचा विकास करत असतात.
घरगुती प्रयोगातून, साहित्यातून शिकणे शक्य आहे. ज्ञानरचनावादाचा अत्यंत प्रभावी वापर या ठिकाणी सहज शक्य आहे. उलट त्यासाठी हे पोषक वातावरण आहे असेच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात आता कोणताच बाह्य अडथळा नाही. त्याचा तो विचार करणारा, शिकणारा, मूल्यमापन करणारा, सर्वकाही स्वतःचे स्वतः स्वतःसाठी करणारा. केवळ विद्यार्थ्याला अध्ययनाच्या प्रक्रियेची समज द्या, अध्ययनासाठीचे टप्पे, पायऱ्या समजावून द्या. काय केले म्हणजे काय होईल हे नीट लिहून द्या. आपली मुले ही टिपकागदासारखी आहेत. मुख्य म्हणजे ती त्वरित ग्रहण करणारी आहेत, चाणाक्ष आहेत, धडपडी आहेत, प्रयत्नशील आहेत. गरज आहे त्यांच्यातील स्फुल्लिंग जागृत करण्याची. शिक्षकाचे हेच तर खरे काम!
प्रकल्प व घरातच प्रदर्शन भरवणे याचा उपयोग ऑफलाइन शिक्षणात करून घेता येईल. घटकानुसार तक्ते तयार करणे, काही अध्ययन साहित्य जसे की, तरंग पट्ट्या, चित्र काढणे, मॉडेल्स इ. तयार करून त्याची मांडणी केली तरी जाता-येता सहज अभ्यास होऊन जाईल. विविध प्रकारचे घरगुती साहित्य वापरून तयार केलेल्या अभ्यासाच्या गोष्टींच्या आधारेपण शिकणे कसे शक्य आहे, हे सांगितले जाणे आवश्यक आहे. जसे की, रॅपर्स, जुनी वर्तमानपत्रे. अर्थात, हे सर्व शिक्षकांनी सुचवणे गरजेचे आहे.
अध्ययनाच्या पद्धतींविषयी शिक्षकाने विद्यार्थ्यांना साहित्याद्वारे सूचित करणे आवश्यक आहे. प्रत्येक संकल्पना स्पष्ट करताना विविध टप्प्यांची जाणीव शिक्षकाने करून द्यायला हवी. अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रत्येक कृतीला योग्य दिशा देऊ शकतो. शिकावे कसे हे शिकवले तर मुले स्वतःहून प्रगती करू शकतील. यात शिक्षकाची देण्याची भूमिका जास्त महत्त्वाची आहे.
संकल्पनांवर आधारित शिक्षण
पाठ्यपुस्तकातील प्रमुख संकल्पनांचे शिक्षण या काळात देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक विषयातील संकल्पनांची यादी करून; त्या प्रयोगातून, प्रकल्पातून शिकता येणे शक्य होईल. पाठ्यपुस्तकातील आशयाला दुय्यम महत्त्व देऊन, संकल्पनांच्या अध्ययनाला महत्त्व द्यायला हवे, जे ऑफलाइन शिक्षणाद्वारे करता येणे शक्य आहे. शिक्षकांनी विषयानुसार कार्यशाळा घेऊन या संकल्पनांची निवड करणे आवश्यक आहे. नंतर त्या संकल्पनांना विश्लेषणाची जोड, कृतीची जोड देऊन अध्ययन सुकर करता येईल. त्यामुळे शिक्षणाचे ओझेसुद्धा कमी होणार आहे. मुलांना शिक्षण आटोक्यातले वाटणार आहे. अपेक्षित कृती या संकल्पनांवर आधारित ठेवल्या तर शिकावयाच्या बाबी आटोक्यात येतील. या अनुषंगाने प्रत्येक विषयाच्या आशयाची व्याप्ती आणि मर्यादा निश्चित करून देणे गरजेचे आहे. काय शिकायचे आहे व कितपत तपशिलात जायचे आहे, याच्या मर्यादा आखून दिल्यास त्या गाठणे हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. अभ्यास जमेल असे वाटू लागते.
किमान आवश्यक घटकांचे अध्यापन
याच अनुषंगाने प्रत्येक विषयातील किमान आवश्यक बाबी जर वेगळ्या करता आल्या, तर त्याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो. प्रत्येक विषयातून संकल्पनाच्या अनुषंगाने अनेक स्पष्टीकरणात्मक बाबी आलेल्या असतात. अनेक बाबींचा दृढीकरणासाठी समावेश केलेला असतो. मागील वर्षाच्याच घटकांचा परत एकदा अभ्यास दिलेला असतो. परिणामतः अभ्यासाचा भाग बराच फुगल्यासारखे दिसतो. जर आपण किमान आवश्यक अध्ययन घटकांवर लक्ष केंद्रित केले तर अभ्यास आपल्या आवाक्यात येऊ शकतो. नाहीतर काय कराल आणि किती कराल हे अमर्यादित होऊन जाते. कमीत-कमी एवढे तरी करा, तुम्ही नक्कीच उत्तीर्ण  व्हाल, असा आत्मविश्वास निर्माण करता येतो.
अध्ययन साहित्य वितरण

ऑफलाइन शिक्षणामधील महत्त्वाचा अडसर म्हणजे साधनांची उपलब्धता आणि शिक्षकाशी आवश्यक असणारा संवाद. दूरस्थ राहून मले शिकणार कशी? त्यांना स्पष्टीकरण मिळणार कसे? त्यांच्या अडचणी कशा सोडवल्या जाणार? त्यांचे मूल्यमापन आणि प्रत्याभरण कसे होणार? हे सर्व शिक्षकांना पत्रव्यवहारातून करता येणे शक्य आहे. मुलांना घरपोच सर्व साहित्य ठरावीक अंतराने नियोजनपूर्वक मिळायला हवे, अगदी वेळेत. शिक्षकाची भूमिका ही एक रिमोट कंट्रोलर म्हणून राहणार आहे. या काळात शिक्षकाला विविध पद्धतींनी काम करावे लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विषयनिहाय अध्ययन आणि मूल्यमापन साहित्य मिळावे म्हणून त्याच्या आवश्यक त्या प्रती तयार कराव्या लागतील. अध्ययनाचे हे पॅकेज मुलांना वेळोवेळी मिळायला हवे. वितरणाचे चक्र साधारणपणे खालीलप्रमाणे कार्यरत राहिले तर मुले शाळेत न येता, ऑनलाइन पद्धतीचा आग्रह न धरता, सक्षमपणे शिकू शकतील. एक प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील हा सातत्यपूर्ण पत्रसंवाद असेल. त्यामुळे दोघांनाही भरपूर लिखापडी मात्र करावी लागेल. पण, ती काळाची गरज आहे, आपल्याला तसे वागले पाहिजे, बदलले पाहिजे.
तेव्हा आता मुख्य प्रश्न असा आहे, मुलांपर्यंत हे सगळे साहित्य कसे पोहोचवणार? यासाठी शाळेतील केंद्रामध्ये हे सर्व साहित्य वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध असावे. पालक किंवा जबाबदार व्यक्ती हे साहित्य शाळेतून घेऊन जाऊ शकतील. पालकांना पोस्ट्मन किंवा कुरिअर बॉयची भूमिका बजावावी लागेल. आपल्या पाल्यासाठी हे काम ते करतील. काही ठिकाणी हे साहित्य पोलीस चौकीत, चावडीत, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, देवळात अशा ठरावीक ठिकाणी नियोजनपूर्वक उपलब्ध करून देता येईल. याकरता समाजातील विविध घटकांशी बोलून एक चांगले, पक्के, विश्वासाचे जाळे विणावे लागेल. शिक्षणाची जबाबदारी ही एकट्या शिक्षकाची नव्हे, तर ती सर्व समाजाची गरज आहे, याचे सर्वांना भान करून द्यावे लागेल. शिक्षण हे काही केवळ शिक्षकांच्या अथक मेहनतीने होत नाही, त्याला समाजातील विविध घटकांचे साहाय्य गरजेचे असते, हे परत एकदा अधोरेखित होईल
विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वाध्याय, वर्कशीट्स, घरी करून ते सर्व साहित्य परत एकदा पालकांनी किंवा जबाबदार व्यक्तींनी संकलित करून, तपासणीसाठी परत शिक्षकांकडे येईल, असे पाहिले पाहिजे. प्रत्याभरणासाठी शिक्षकांनी सर्व स्वाध्याय तपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत याच मार्गाने येईल असे पाहायला हवे, जेणेकरून शिक्षकांकडून पालकाकडे, पालकांकडून विद्यार्थ्यांकडे आणि परत ते पालकांमार्फत शिक्षकांकडे, आणि तपासून सुधारणा सूचवून परत विद्यार्थ्यांकडे असे हे चक्र सतत चालू राहू शकते. यात विद्यार्थी हे शिक्षकाशी दूरस्थ पद्धतीने जोडले जातील. हे नियोजन योग्य पद्धतीने केले तर ते नक्की यशस्वी होऊ शकते.

दूरस्थ मूल्यमापन व्यवस्था
योग्य नियोजनातून साकार झालेल्या शिक्षक – पालक – विद्यार्थी – पालक – शिक्षक या चक्राचाच उपयोग करून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येईल. मूल्यमापनात अंतर्गत मूल्यमापनाचे, आकारिक मूल्यमापनाचे स्थान नाकारून चालणार नाही. यात विद्यार्थ्यांनी केलेल्या गृहकार्याला मूल्यमापनात भारांश तर द्यायलाच हवा.  यातील पुस्तकासह चाचणीचा पर्याय हा उपयुक्त ठरू शकतो. मुलांनी सर्व संदर्भांचा आधार घेतला तरी प्रतिसाद मात्र स्वतःच्या आकलनावर आधारित असल्याने त्याचे स्वतःचे उत्तर अतिशय महत्त्वाचे. केवळ पेपर-पेन्सिल टेस्ट किंवा ऑफलाइन परीक्षांवरील फाजील विश्वास कमी करून, या पर्यायांची निवड केली तर आयत्या वेळेस परीक्षा रद्द करून सर्वांना वरच्या वर्गात ढकलण्याची नामुष्की टाळता येईल.
तसेच परिस्थितीचा फायदा घेऊन मुलांना स्वयं-मूल्यमापनाचे धडेपण देता येतील. स्वतःमधील चूका शोधून त्या दूरुस्त करायला सांगता येईल. विद्यार्थ्यांनी केलेले लेखन, स्वयंशिस्तीने सोडवलेले स्वाध्याय, वर्कशीट्स हे सर्व मूल्यांकनासाठी उपयोगी ठरू शकते. प्रत्येक गृहपाठ, प्रकल्प, चार्ट्स यांना गुणदान ठेवता येईल. केवळ पारंपरिक पाठांतरावर आधारित मूल्यमापनाऐवजी प्रत्यक्ष मुलांनी केलेल्या कार्याला गुण देण्यात यावेत. या सर्वांचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे. त्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देता येऊ शकेल. विद्यार्थ्यांनी करावयाच्या किमान गोष्टी निश्चित करता येतील. मूल्यमापनाबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. विशिष्ट कृती, प्रकल्प, उपक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ठरावीक गुण देऊन, त्याची उत्तीर्णता ठरवता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान किती गुण मिळवायचे आहेत, हे अगोदरच निर्धारित करता येईल. केवळ लेखी परीक्षा हाच एक विश्वासार्ह प्रकार आहे, हा दूराग्रह थांबवला पाहिजे. एवढेच नव्हे, तर परीक्षा आणि गुणांची चढाओढ टाळूनसुद्धा पुढे जाता येते, हे ध्यानात घ्यायची ही चांगलीच आयती संधी आहे. जग बदलेले आहे, आपण आपले मूल्यमापनाचे निकषसुद्धा बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले, अशा मूल्यमापन साहित्याचा वापर करून ही वेळ निभावून नेली पाहिजे. कदाचित यातच उद्याचा उषःकाल दडलेला असेल.
पर्याय कोणताही निवडला तरी त्याला मर्यादा या राहणारच. वर्गाध्यापनाच्या परीणामकारकतेला दुसरी कोणतीही पद्धत कमी फायद्याची होणार. आवश्यकता आहे ती विचार करण्याची, तो मांडण्याची, तो स्वीकारण्याची आणि आवश्यक ती कृती करण्याची. तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या आपल्या सवयींना आळा घालून नियोजनपूर्वक या संकटाला सामोरे जायला हवे. आपल्यामध्ये ती क्षमता आहे. उठा, कृती करा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, अविरत, न थकता, न थांबता. मादी कासव आपल्या पिलांचे संगोपन दूर राहून केवळ नजरेने करते असे म्हणतात; तद्वतच शिक्षकाला दूर राहून आपल्या विद्यार्थ्यांवर आपुलकीने लक्ष ठेवायला पाहिजे.
डॉ. उमेश दे. प्रधान
(लेखक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासमंडळाचे (माध्यमिक) माजी संयोजक आहेत.)  
संपर्क – ९४२२०३६०७०, udpradhan@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623914052.jpg [postimage] => upload_post-1623914052.jpg [userfirstname] => Umesh [userlastname] => Pradhan [post_date] => 17 Jun 2021 [post_author] => 6087 [display_name] => डॉ. उमेश प्रधान [Post_Tags] => मराठी शाळा, टाळेबंदीतील शिक्षण, डॉ. उमेश प्रधान, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1193] => Array ( [PostID] => 22859 [post_title] => विवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान [post_content] => [post_excerpt] => संगणकाची क्रांती तेव्हा सुरू झाली होती. या टीममध्ये विवेक सावंत आघाडीवर होते. [post_shortcontent] =>

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंतीदिनी एम.के.सी.एल. चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सध्याचे चीफ मेंटॉर श्री. विवेक सावंत यांना 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं. त्या समारंभात श्री. पवार बोलत होते. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623857582.jpg [postimage] => upload_post-1623857582.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jun 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1194] => Array ( [PostID] => 22985 [post_title] => दीप वॉशिंग पावडर [post_content] => [post_excerpt] => कुठे गेली असतील ही प्रॉडक्ट्स ? गोदरेजची दीप वॉशिंग पावडर. [post_shortcontent] =>

दीप वॉशिंग पावडर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623857253.jpg [postimage] => upload_post-1623857253.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 17 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1195] => Array ( [PostID] => 22965 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट [post_content] => [post_excerpt] => ‘टू वे ऑथेन्टिफिकेशन’(Two Way Authentication) हे सेटिंग केले नसेल तर आजच करा. कारण तुमचे अकाउंट प्रायव्हेट नसेल, तर तुम्हांला कोण ‘फॉलो’ करत आहेत, यावर तुमचा काहीच अंकुश राहात नाही. म्हणून ही अकाउंट्स प्रायव्हेट असणे आवश्यक आहे. तुमचे अकाउंट कुणी हॅक करू नये, म्हणूनही Two Way Authentication करणे गरजेचे आहे. [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623151658.jpg [postimage] => upload_post-1623151658.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 17 Jun 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1196] => Array ( [PostID] => 22986 [post_title] => छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३ [post_content] => [post_excerpt] => माझ्या सौंदर्योपासकांची व आवाजाच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. मात्र मला अभिनय येत होता, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. [post_shortcontent] =>

मला वाटतं एकूण मी दोनशेच्या आसपास गाणी गायले असावे व माझं भाग्य म्हणजे नौशाद, सज्जाद, एस.डी. पासून अनेकविध संगीतकारांकडे गाण्याची संधी मला मिळाली. इतकी कमी गाणी गाऊनही किमान २५ संगीतकारांकडे गाणारी सुरैया ही एकमेव गायिका असावी बहुदा. प्रत्येक संगीतकाराचा व त्याच्या गाण्यांचा उल्लेखही मला शक्य नाही.  गाणी 'माझी' असली तरी त्यातील अनेक गाणी मी स्वतःच विसरले आहे. त्यांच्या तबकड्याही माझ्याकडे नाहीत आणि मुखड्यांच्या पलिकडे ती मला आठवतही नाही. माझी अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘बडी बहन’, ‘प्यार की जीत’ , ‘अनमोल घडी’ , ‘दिल्लगी’ या चित्रपटामधील गाण्यांनी तर इतिहास निर्माण केला. मात्र ही सर्वच गाणी मला आवडतात,असं मी म्हणू शकत नाही. कारण ती ऐकतांना मला माझ्या चुका जाणवतात. अनेक जागा खटकतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623897331.jpg [postimage] => upload_post-1623897331.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 17 Jun 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1197] => Array ( [PostID] => 22912 [post_title] => संघातले दिवस [post_content] => [post_excerpt] => काही कामांमध्ये सतत भान ठेवून असणं हीच एक मोठी अडचण असू शकते, हे तेव्हा कळायचं नाही. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव दिवाळी २०२०

चाळीस-एक वर्षांपूर्वी मुलांच्या आयुष्यात शाळा-कॉलेजच्या व्यतिरिक्त काही स्टेशनं ठरलेली असत. त्यातलं एक स्टेशन सार्वजनिक कामांत भाग घेण्याचं असे. मग ते पूर, भूकंप आला तर कपडे वा धान्य गोळा करण्याचं काम असेल; सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेण्याचं असेल, विविध व्याख्यानमाला आयोजित करण्याचं असेल किंवा अशा एखाद्या कार्यक्रमात नुसतंच पुढे जाऊन बसण्याचं असेल. मी शाळेत असताना माझं नेमकं असं काही ठरलेलं नव्हतं. घरात आणि गावात वातावरण होतं म्हणून माझा संघाशी प्रथम संबंध आला. पुढच्या 30-40 वर्षांत आलेले संबंधित अनुभव संमिश्र होते. राष्ट्रप्रेम, धर्म, अभिमान, समाजसेवा यांच्या कल्लोळात हरवून गेलेले अनेकजण आसपास दिसत होते, भेटत होते. मी त्यांच्यातला एक झालो नाही. त्या अनुभवातून स्वतःचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623774727.jpg [postimage] => upload_post-1623774727.jpg [userfirstname] => Ravindra [userlastname] => Kulkarni [post_date] => 16 Jun 2021 [post_author] => 6063 [display_name] => रवींद्र कुलकर्णी [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०,समाजकारण, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1198] => Array ( [PostID] => 22984 [post_title] => व्यंगचित्रं [post_content] => [post_excerpt] => अशी साधी सरळ व्यंगचित्रं हल्ली विरळा पाहायला मिळतात. [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623773353.jpg [postimage] => upload_post-1623773353.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 16 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1199] => Array ( [PostID] => 4667 [post_title] => साहित्यिकांची वामकुक्षी निर्वेध चालू आहे! [post_content] => [post_excerpt] => शहाण्यांचा हा लेख म्हणजे जणू ' लेखकाचा आसूड ', ज्याचे वळ भल्याभल्यांच्या पाठीवर उमटले असतील. [post_shortcontent] =>

अशोक शहाणे हे मराठी साहित्य विश्वातलं आणि विचारविश्वातलं अबलख नाव. त्यांच्या चौखूर उधळण्यातून वेळोवेळी अनेकांच्या डोळ्यांत वास्तवाची धूळ गेली आणि अनेकांच्या सामाजिक-साहित्यिक वकुबाविषय़ी प्रश्नचिन्हेही निर्माण झाली. आणिबाणीच्या काळात शहाणे चाळीशीचे होते.  अल्पकाळातच बंद पडलेल्या दोन नियतकालिकांचे जन्मदाते असूनही त्यांचा दबदबा (की दहशत?) निर्माण झाला होता. आणीबाणीमुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आला, असं म्हणताना, मुळात सेन्सॉर व्हावं असं काही मराठी साहित्यिक लिहितच कुठे होते, अशा रोकड्या सवालासह त्यांनी दुर्गा भागवतांपासून तर जयवंत दळवींपर्यत मराठी साहित्य विश्वाच्या वामकुक्षीवर आपल्या लेखात गुलेलीतून नेम धरला होता. आणीबाणी विशेषांकांतर्गत हा दुसरा लेख. रूचीच्या अंकात तो १९७८ साली प्रकाशित झाला होता- 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/BAL-Thakre-63.jpg [postimage] => /2018/06/BAL-Thakre-63.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jun 2021 [post_author] => 89 [display_name] => अशोक शहाणे [Post_Tags] => चिंतन,राजकारण,रुची,आणीबाणी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1200] => Array ( [PostID] => 22983 [post_title] => छुपाते छुपाते बयाँ हो गयी है.... भाग २ [post_content] => [post_excerpt] => अखेर भरल्या डोळ्यांनी व दाटलेल्या कंठाने मी त्याला ‘लग्न करु शकत नाही’ असे सांगितले. देव फार संतापला होता. अक्षरशः रागाने थरथर कापत होता. त्याने सरळ हात उचलला व माझ्या थोबाडीत दिली. सेटवरील सर्वजण अवाक् झाले. [post_shortcontent] =>

आमही कँडलॉक मधून उतरुन देवच्या 'हिलमन मध्ये बसलो, तेव्हा देव ओशाळला. कारण कँडलाँक ही अतिशय मोठी व राजेशाही गाडी होती व हिलमन छोटी होती. मात्र माझ्या दृष्टीने त्या दिवशी देवच्या शेजारी गाडीत बसल्याचा आनंद फार मोठा होता. त्या दिवशी 'हिलमन' मला जगातली सर्वात मोठी व चांगली गाडी वाटली. आम्ही दोघांनी एखाद्या पार्टीला एकत्र जाण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे आम्ही प्रवेश करताच अनेकांच्या नजरा आणि छायाचित्रकारांचे कॅमेरे आमच्यावर रोखले गेले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर माझे व देवचे हातात हात घातलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले, त्यानंतर माझ्या आजीने जो काही थयथयाट आणि गहजब केला की, ज्याचे नाव ते. कधी कधी मला वाटतं, ‘प्रेस'ने आमच्या प्रकरणाला दिलेल्या अवास्तव प्रसिद्धीमुळेच आमचे मिलन होऊ शकले नाही!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623765228.jpg [postimage] => upload_post-1623765228.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 16 Jun 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1201] => Array ( [PostID] => 22982 [post_title] => छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग १ [post_content] => [post_excerpt] => ‘तदबीर’ अगदी तुफान चालला. सैगलसारखा 'बादशाह' समोर असूनही माझ्या अभिनयाची, गाण्याची तारिफ झाली आणि माझा जम बसला. [post_shortcontent] =>

‘पोरीचा गळा बरा आहे’  असे माझ्याबद्दल बोललं जात असलं तरी, लहानपणी माझ्या सौंदर्याची तारीफ क्वचितच झाली असावी. माझ्या आजीला मात्र मी गायिका होण्यापेक्षा नायिका व्हावं असंच मनापासून वाटत होतं. काहीजणांनी तर तिला 'तुमच्या नातीचं थोबाड पाहिलंत का?’ अशा शेलक्या शब्दांत माझ्या देखणेपणाचं सत्य सांगितलं होतं, मात्र सर्वात मोठा आघात केला होता तो व्ही. शांताराम यांनी. मी लहानपणापासून शांतारामबापूंचे चित्रपट अगदी आवडीने पहायची. त्यांच्या चित्रपटात काम करावे, असे मला खूप वाटायचे त्यामुळे आजी मला सुरुवातीला त्यांच्याकडेच घेऊन गेली. बापूंनी माझे गाणे ऐकून घेतले, मात्र ‘ही मुलगी कधीच गायिका होऊ शकणार नाही आणि नायिका तर मुळीच नाही, कशाला हिला सिनेमात घालता, सरळ लग्न लावून टाका’ असे सांगितले. बापूसारख्या रत्नपारख्याने माझी अशी पारख केल्याने आजीची पार निराशा झाली. चित्रपटात काम करणे हे माझे ध्येय नव्हतेच तरीही मी त्यावेळी ओक्साबोक्सी रडले होते, ते केवळ स्वतःविषयी वाईट अभिप्राय ऐकून.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623755556.jpg [postimage] => upload_post-1623755556.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 15 Jun 2021 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1202] => Array ( [PostID] => 22743 [post_title] => आयुर्वेदीक जेवण-पथ्यकर तरीही रुचकर [post_content] => [post_excerpt] => आयुर्वेदात आहाराचा विचार एखादा पदार्थ जिभेवर ठेवल्यानंतर जाणवणाऱ्या चवीपासून, रसापासून केला आहे. [post_shortcontent] =>

आयुर्वेदीय ग्रंथात कोणते दोन पदार्थ एकत्र खाऊ नयेत हे सांगितले आहे, तसेच काय एकत्र खावे, काय खाल्ल्यानंतर काय प्यावे हेही सांगितले आहे. सर्दी, खोकला व दम्याचा त्रास असणाऱ्यांनी किंवा ज्यांना गाणे गायचे किंवा भाषण करायचे आहे त्यांनी जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, मुगाचे कढण किंवा मांसरस प्यावा. कामाने थकलेल्या माणसांना दूध, स्थूल व्यक्तींना मधपाणी तर कृश व्यक्तींना सुरा हे उत्तम अनुपान म्हणजे जेवल्यानंतर घ्यायचे पेय सांगितले आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620015016.jpg [postimage] => upload_post-1620015016.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 15 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1203] => Array ( [PostID] => 5311 [post_title] => गणिकांसाठी कर्क-नीती [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रात चौदाव्या शतकात होती अधिकृत गणिका व्यवसायाची आचारसंहिता आणि नीती. [post_shortcontent] =>

देवगिरीचं साम्राज्य अत्यंत श्रीमंत आणि सामर्थ्यवान होतं. मात्र त्याचा सम्राट रामदेवराय ( १२७१ -१३११ ) हा ते सांभाळण्यासाठी पुरेसा लायक नव्हता, असं इतिहास सांगतो. अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली तेव्हा हा अगदी अनभिज्ञ होता. आणि ज्यावेळी खिलजीने देवगिरीला वेढा दिला तेव्हा किल्ल्याच्या गोदामात धान्याऐवजी मिठाची पोती भरून ठेवल्याचे वृत्त रामदेवरायाला समजले अशीही कथा सांगितली जाते. पण सदर लेखकाच्या मते ही गोष्ट चुकीची आहे. कशी ? ते वाचा. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात वेश्याव्यवसायाला राजमान्यता असून, गणिकांच्यासाठी एक आचारसंहिताही निश्चित केली होती, अशी रोचक माहिती लेखात वाचायला मिळते. ******** यादवांच्या राज्यात टंच भरलेल्या गोण्यांच्या थप्प्या गुदामातून लागलेल्या असत, जात्यांचे गळे जोंधळ्यांनी भरत, वैभवशाली ....... असत अशी वर्णने पुस्तकांतून आपण वाचली आहेतच; त्यामुळे झाले काय, की समाज अनुशासनबद्ध आणि कार्यक्षम झाला व शासकीय अधिकाऱ्यांना कामेच उरली नाहीत. त्यामुळे देवगिरीवरची धान्याची पोती खाली नेऊन लावून मिठाची पोती वर आणा आणि पुनः मिठाची पोती खाली नेऊन धान्याची पोती परत वर आणा अशी कामे करण्यात शासनाधिकारी वेळ घालवू लागले. त्याखेरीज, ‘काम करा, अधिक काम करा, आताच काम करा आणि नेटाने काम करा’ हा रामदेवराय महाराजांचा संदेश अमलात कसा येणार? दुर्दैवाने मिठाची पोती वर आणली आणि खिलजीचा वेढा पडला. काही खुळचट लोक यादवांच्या पराभवाचे कारण शासनाधिकाऱ्यांनी किल्ल्यात भरून ठेवलेली मिठाची पोती हे देतात; पण हे चूक आहे. दुर्दैव हे या पराभवाचे कारण आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/neena-gupta-utsav.jpg [postimage] => /2018/07/neena-gupta-utsav.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jun 2021 [post_author] => 106 [display_name] => श्री. मा. भावे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1204] => Array ( [PostID] => 4845 [post_title] => ऐन आणीबाणीत, साहित्य संमेलनाच्या मंचावरून.. [post_content] => [post_excerpt] => १९७५ साली आणीबाणी लागू झाल्यावर कराड साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी केलेले अध्यक्षीय भाषण [post_shortcontent] =>

आज आपणापुढं उभं राहताना माझं मन फार संकोचून गेलं आहे. ज्यांच्या लेखनातून मला खूप स्फूर्ती मिळाली, त्या इतिहासाचार्य राजवाड्यांचं स्मरण मला उत्कटपणं होत आहे. इतिहास-संशोधन तर राहू द्याच, पण भाषा, व्याकरण आणि साहित्य यांची खोल जाण असणारा लेखक राजवाड्यांच्या काळी कुणीही नव्हता. अजूनही त्या कसाला उतरेल असा कुणी मला तरी दिसत नाही. त्या राजवाड्यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही ही महाराष्ट्र सारस्वताच्या इतिहासातली एक बोलकी घटना आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या इतिहासातली ती फार मोठी हानी आहे असंच नव्हे, तर हा महाराष्ट्राच्या साहित्याभिरुचीला लागलेला कायमचा कलंकच आहे असं मला तर वाटतंच, पण कुणाही अभ्यासू साहित्यप्रेमिकाला असंच वाटेल अशी माझी खात्री आहे. राजवाड्यांची ही कथा, तर बिचाऱ्या चिं. वि. जोश्यांची स्थिती काय वर्णावी? मंडळी, मी बोलते आहे ते दोषदिग्दर्शन म्हणून नव्हे, तर खरोखर पोटात ढवळतं म्हणून सांगते आहे. राजवाड्यांचं महाराष्ट्रावर अपार ऋण आहे. त्यांची चोखंदळ दृष्टी नि निःस्पृह वृत्ती मला नेहमीच प्रेरक ठरली आहे. त्याचप्रमाणे चिं. वि. जोशी यांचा प्रसंगनिष्ठ निरोगी विनोद कुणाला आवडत नाही? चिमणरावानं कुणाला जिंकलं नाही? पण मला पाली भाषेचे, बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ते आठवतात. त्यांचं जातककथांचं पुस्तक लहानसंच आहे, पण त्यात निखळ भाषांतराचा उत्कृष्ट नमुना आढळतो. मला तो फार उपयोगी पडला. असे हे दोन थोर साहित्यसेवक ज्या पदावर चढले नाहीत, त्या पायरीवर पाऊल ठेवताना मला संकोच वाटतो आहे. परंतु गतगोष्टीबद्दल पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या हाती काही नाही, हेही तितकंच खरं आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/durga2.jpg [postimage] => /2018/06/durga2.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 15 Jun 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => दुर्गा भागवत,राजकारण,आणीबाणी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1205] => Array ( [PostID] => 22980 [post_title] => मदुरा अरुण साडी [post_content] => [post_excerpt] => काय एकेक शक्कल लढवत असतात हे कंपनीवाले ... साडीच्या जाहिरातीला कालिदासाच्या शाकुंतलाची जोड. [post_shortcontent] =>

मदुरा अरुण साडी 

[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 15 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1206] => Array ( [PostID] => 4649 [post_title] => तुरुंगातले दिवस [post_content] => [post_excerpt] => अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असली की छोट्या मोठ्या गोष्टीत झगडा अनिवार्य असतो. [post_shortcontent] =>

आणीबाणीच्या काळात अनेक नेते तुरुंगात गेले. तुरुंगातही त्यांनी आपापल्या परीने आणि पद्धतीने लढा आणि निषेध सुरुच ठेवला होता. मृणाल गोरे या त्यातीलच एक झुंजार नेत्या. अटकेपासून वाचण्याचे प्रयत्न फसल्यावर अखेर त्यांना अटक झालीच. त्यांना सतत एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येत होते. या दरम्यान त्यांनी पाहिलेले कैदी, तुरुंगातील अव्यवस्था आणि वेळोवेळी त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्याच शब्दात- 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/hqdefault.jpg [postimage] => /2018/06/hqdefault.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 83 [display_name] => मृणाल गोरे [Post_Tags] => राजकारण,आणीबाणी,मृणाल गोरे [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1007 [ParentMagzineName] => आणीबाणी [ParentMagzineNameEnglish] => emergency ) [1207] => Array ( [PostID] => 14667 [post_title] => शरीर आणि आत्मा [post_content] => [post_excerpt] => ‘अभिरुचि’ या मासिकाच्याजून १९४९च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा मंत्रींच्या प्रकृतीपेक्षा सर्वस्वी वेगळी परंतु वेधक आहे. [post_shortcontent] =>

श्रोतेहो, 'श्रवणीय' या आमच्या नव्या उपक्रमाला तुम्ही उत्साहाने भरभरून प्रतिसाद देत आहात. त्या बद्दल धन्यवाद !!

श्रवणीयमध्ये आज ऐकुया रमेश मंत्री यांची कथा - शरीर आणि आत्मा रमेश मंत्रींची कथा आणि त्या कथेचं पहिलंच वाक्य - 'ती सुंदर होती, तरुण होती आणि वेश्या होती.' जरा दचकायला होईल, परंतु  ‘अभिरुचि’ या मासिकाच्याजून १९४९च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा मंत्रींच्या प्रकृतीपेक्षा सर्वस्वी वेगळी परंतु वेधक आहे. एका श्रीमंत वेश्येची तरूण सुंदर मुलगी. पहिलाच ग्राहक म्हातारा नको म्हणून त्याला लाथाडून घराबाहेर पडते आणि मग...कोण भेटतं तिला ? ही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621253122.jpg [postimage] => upload_post-1621253122.jpg [userfirstname] => रमेश मंत्री [userlastname] => [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 6085 [display_name] => रमेश मंत्री [Post_Tags] => कथा, श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1208] => Array ( [PostID] => 22858 [post_title] => पानशेतचे दिवस [post_content] => [post_excerpt] => पाऊस वाढत होता तसं धरणामागे भरपूर पाणी येत होतं. [post_shortcontent] =>

एम.पी.एस.स्सी. डायरेक्ट रिक्रुटसचं इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज नाशिकमधलं ट्रेनिंग संपल्यानंतर मला पहिल्या पोस्टिंगची ऑर्डर मिळाली ती पानशेत इथल्या क्वालिटी कंट्रोल सब डिव्हिजनची. क्वालिटी कंट्रोल सबडिव्हिजनला पोस्टिंग मिळाल्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण डायरेक्ट रिक्रूट क्लास-वन अधिकाऱ्यांना पहिलं पोस्टिंग हे वर्किंग सबडिव्हिजनमध्ये द्यावं अशी सर्वसाधारण प्रथा आहे. पण ऑर्डरप्रमाणे हजर होणं मला गरजेचं होतं. त्यानुसार पुण्यातल्या बालभारती भवनमध्ये असलेल्या डिव्हिजनमध्ये मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना भेटायला गेलो. केबिनमध्ये जाऊन माझी ओळख करून दिली आणि माझी ऑर्डर दाखवून मी हजर होतो आहे असं त्यांना सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरची एकही रेषा थोडीदेखील हलली नाही. म्हणजे स्वागताचं हसू नाही किंवा नाराजीच्या आठ्या नाहीत. त्यांनी फक्त मान उडवली आणि ते गप्प बसून राहिले. मग मीही लगेच उठून बाहेर पडलो. मध्यंतरी कोणत्यातरी ऑफिसात हिंगे नावाच्या सिनीअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी गाठ पडली. कुणीतरी माझी ओळख करून देताच त्यांनी दोन वाक्यं उच्चारली. पहिलं वाक्य म्हणजे पूर्वीच्या काळी डायरेक्ट रिक्रुट ऑफिसरच्या चेहऱ्यावर एक स्पार्क दिसायचा, पण हल्लीचे डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर मेंगळट दिसतात. आणि दुसरं वाक्य, तू पण मोडक का? पूर्वी एक मोडक तिथे जाऊन फार वाळू चाळायला लागला. त्यामुळे लगेच त्याला तिथून बदलला, आता तू तिथे जाऊन फार वाळू चाळू नकोस. त्यांची दोन्ही वाक्य अनावश्यक होती. पण काही माणसांचे स्वभाव तसे असतात त्याला काय करणार? मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623643346.jpg [postimage] => upload_post-1623643346.jpg [userfirstname] => दीपक मोडक [userlastname] => [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 6086 [display_name] => दीपक मोडक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1209] => Array ( [PostID] => 22978 [post_title] => भाषाविचार - प्रसारमाध्यमांचा प्रादेशिक भाषांबद्दलचा अनाग्रह (भाग -१७) [post_content] => [post_excerpt] => गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या असं लक्षात येतंय की, वर्तमानपत्रांची आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भाषा वेगाने बदलली आहे. [post_shortcontent] =>

“प्रसारमाध्यमांमध्ये भाषा चुकली की एकेकाळी 'उपसंपादकाच्या डुलक्या' या सदराखाली टीका व्हायची. संपादकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते. इंटरनेटमुळे खरं तर हा संपर्क अधिक सोपा व्हायला पाहिजे; कारण बहुतेक वर्तमानपत्रांची संकेतस्थळं आहेत, ई-पेपर्स आहेत, फेसबुक आणि ट्विटर खाती आहेत. अनेक संपादकसुद्धा या नव्या माध्यमांवर उपलब्ध असतात. त्यामुळे प्रतिक्रिया वेगाने पोहोचणं शक्य असतं. मात्र असं असतानाही भाषेवर होणारे अत्याचार संपादकांना एकतर कळत नसावेत किंवा लोकांना काय वाटतंय यामुळे त्यांना फारसा फरक पडत नसावा.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक  डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून प्रसारमाध्यमांच्या प्रादेशिक भाषांबद्दलच्या अनाग्रहाबद्दल सांगतायत -
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या असं लक्षात येतंय की, वर्तमानपत्रांची आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भाषा वेगाने बदलली आहे. त्याची सुरुवात वाक्यांमधल्या इंग्रजी शब्दांच्या वाढत्या वापराने झाली. हळूहळू बातम्यांची शीर्षकं इंग्रजीत आली. पुरवण्यांची नावं इंग्रजीत आली.  वर्तमानपत्र खपवण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा टी.आर.पी. वाढवण्यासाठी खपणारे सगळे लोक टाय-बूटवाले आणि इंग्रजी फाडणारे झाले. म्हणजे पोट प्रादेशिक भाषांवर चाललेलं आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र इंग्रजीचाच वापर होतो आहे, असं प्रादेशिक भाषांमधल्या पत्रकारांचं झालं आहे. प्रादेशिक भाषांमधले पत्रकार आणि प्रादेशिक भाषांमधल्या शाळांतील शिक्षक यांची उपजीविका भाषेच्या वापरावर आणि वावरावर असल्यामुळे त्यांना आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो भाषा जगण्या-जगवण्यात त्यांचा स्वार्थ आहे.  त्यामुळे पत्रकारांवर दयाबुद्धी किंवा कनवाळूपणा म्हणून नव्हे, तर नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी म्हणून भाषांचं काम करण्याची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने बहुतेक पत्रकारांचा याबद्दलचा दृष्टिकोन हा असंवेदनशीलतेपासून सुरू होऊन अज्ञान आणि उर्मटपणाशी थांबतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623610298.jpg [postimage] => upload_post-1623610298.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, पुस्तके, वाचन संस्कृती, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1210] => Array ( [PostID] => 22979 [post_title] => भारतीय रेल्वे [post_content] => [post_excerpt] => QTS या रेल्वेच्या प्रचंड यशस्वी योजनेमुळे प्रवासी वाहतूक तुलनेने स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध होऊ शकलेली आहे. [post_shortcontent] =>

भारतीय रेल्वे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623636961.jpg [postimage] => upload_post-1623636961.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1211] => Array ( [PostID] => 22964 [post_title] => चंदाचं राज्य [post_content] => [post_excerpt] => बापरे! पाणी अजूनही जवळ येतंच नव्हतं. मग खूप खूप वेळ चालल्यावर हळूहळू मला पाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. माझ्या मैत्रिणींच्या हसण्याचा, बायकांच्या हसण्याचा आवाज जवळ जवळ येत होता. काहीजणी आमच्यापेक्षाही दुरून आल्या होत्या, सूर्य झोपायला जाण्याआधी सगळ्यांना घरी जायचं होतं. आईनं रांगेत आमची जागा पकडून ठेवली. मी माझ्या मैत्रिणीसोबत खेळत होते, नाचत होते. हळूहळू सगळे पाणी भरत होते, पण ते पाणी मातीच्या रंगाचं होतं, मातीनं भरलेलं. [post_shortcontent] =>

ही गोष्ट आहे एका आदिवासी पाड्यातली. महाराष्ट्रातील अनेक गावांत मुलांसाठी नाट्यरूपात गोष्टी पोचवण्याचं काम आमची Tiny Tales ही संस्था करते. हे काम करतेवेळी आम्हांला भेटली चंदा. पाणी न येणाऱ्या एका छोट्या गावातल्या चंदाची ही सत्यकथा-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623149357.jpg [postimage] => upload_post-1623149357.jpg [userfirstname] => प्रतीक्षा [userlastname] => खासनीस [post_date] => 14 Jun 2021 [post_author] => 6083 [display_name] => प्रतीक्षा खासनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1212] => Array ( [PostID] => 22911 [post_title] => मगरींच्या गोतावळ्यात.. [post_content] => [post_excerpt] => खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी मगरी थोडेफार खडेही गिळतात. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव दिवाळी २०२०

१९९३ची गोष्ट. पिंपरी-चिंचवडचं नव्याने सुरू झालेलं सर्पोद्यान आणि पक्ष्यालय आता स्थिरावत होतं. मी तिथे सर्पोद्यानाचा संचालक म्हणून काम करत होतो. उद्यानातल्या मित्रसर्पांची आणि सर्पमित्रांचीही संख्या हळूहळू वाढत होती. दरम्यान, मी इंग्लंडमधल्या जर्सी वाइल्डलाइफ प्रिझर्व्हेशन ट्रस्टमध्ये (आता ही संस्था ड्युरेल वाइल्डलाइफ प्रिझर्व्हेशन ट्रस्ट या नावाने ओळखली जाते.) प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने उत्साहाने फुरफुरत होतो. आता जास्तीत जास्त प्राणी-पक्षी आपल्या उद्यानात आले पाहिजेत याचं वेड मला आणि माझ्या सहकार्‍यांना लागलं होतं. परिपूर्ण अशा प्राणिसंग्रहालयात त्याचं रूपांतर करण्यासाठी आम्ही धडपडत होतो. तेव्हा आमच्या उद्यानात दोन नवे पाहुणे आले. बघता बघता आम्ही त्यांच्या वाढत्या कुटुंबाचा भाग झालो त्याची ही गोष्ट. 

(समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या अनिल खैरे यांच्या आगामी पुस्तकातील एक भाग)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623568191.jpg [postimage] => upload_post-1623568191.jpg [userfirstname] => Anil [userlastname] => Khaire [post_date] => 13 Jun 2021 [post_author] => 6062 [display_name] => अनिल खैरे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, पर्यावरण, ज्ञानरंजन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1213] => Array ( [PostID] => 22977 [post_title] => अॅटलास सायकल [post_content] => [post_excerpt] => एकेकाळी अॅटलास ही सायकल्सची पहिल्या क्रमांकाची कंपनी होती. पुढे बीएसए वगैरे नंतर प्रसिद्ध झाल्या. [post_shortcontent] =>

अॅटलास सायकल 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623472414.jpg [postimage] => upload_post-1623472414.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 13 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1214] => Array ( [PostID] => 22656 [post_title] => ताणतणाव व्यवस्थापन [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक माणसावर तणाव हा असतोच पण तो ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक झाला म्हणजे काही लक्षणे जाणवू लागतात. [post_shortcontent] =>

प्रत्येक माणसावर तणाव हा असतोच पण तो ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक झाला म्हणजे काही लक्षणे जाणवू लागतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623472748.jpg [postimage] => upload_post-1623472748.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 12 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1215] => Array ( [PostID] => 22976 [post_title] => स्वदेशी ट्रंक फॅक्ट्री [post_content] => [post_excerpt] => दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, "देशी दारू सामान" .. काय धमाल जाहिरात आहे. [post_shortcontent] =>

स्वदेशी ट्रंक फॅक्ट्री 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623472271.jpg [postimage] => upload_post-1623472271.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 12 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1216] => Array ( [PostID] => 22948 [post_title] => बया दार उघड - भाग तिसरा [post_content] => [post_excerpt] => स्वतःची जुनी बाग तोडणारा पाटील आरोपीच्या पिंजऱ्यांत उभा राहतो. कुऱ्हाडीसारख्या तीक्ष्मण हत्याराने फिर्यादीच्या मतबंदाचा चार्ज ठेवला जातो आणि एक खळबळजनक खटला सुरू होतो. [post_shortcontent] =>

श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमुळे कार्यक्रमाविषयीचे कुतूहल जसे वाढूं लागले आहे तसेच महत्त्व कार्यक्रम सादर करण्याच्या पद्धतीलाही आहे. या कार्यक्रमांचे महत्त्व ध्यांनी घेऊन आकाशवाणीने या खास कार्यक्रमाच्या लेखनाची जबाबदारी पुष्कळ अंशी स्वतःच्या लेखकावर टाकली हे. कार्यक्रम-निर्मितींत वरचेवर काय प्रयोग करावेत, रुक्ष विषय कसा खुमासदार करावा, कोणत्या विषयाला कोणत्या प्रकारच्या आविष्काराची जोड द्यावी, वियाची मांडणी कशा तऱ्हेने केली असतां ती श्रोत्यांच्या मनावर ठसूं शकेल, आठवड्यांतून दोन वेळां होणाऱ्या या कार्यक्रमांतील एकसुरीपणा कसा घालवावा आणि आपल्या श्रोत्यांची आवडनिवड लक्षांत घेऊन मनोरंजनांतून लोकशिक्षणाचे हे कार्य सतत कसे करावे, याची काळजी हा लेखक घेतो आणि ग्रामीण जीवनाची नाडी हातांत असलेले कुशल संयोजक त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623072477.jpg [postimage] => upload_post-1623072477.jpg [userfirstname] => शंकर पाटील [userlastname] => [post_date] => 12 Jun 2021 [post_author] => 6074 [display_name] => शंकर पाटील [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1217] => Array ( [PostID] => 22742 [post_title] => अन्न आणि मन [post_content] => [post_excerpt] => आपण पूर्ण एकाग्रतेने जेवलो तर जेवण हेच ध्यान, मेडिटेशन ठरू शकते. [post_shortcontent] =>

आपले विचार आपल्या मनाला नकळत स्वयंसूचना देत असतात. त्यांचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण जाणीवपूर्वक सकारात्मक स्वयंसूचना घेऊ शकतो. मी खात असलेला प्रत्येक घास माझ्या शरीराचे पोषण करणार आहे. माझे बल वाढवणार आहे असे विचार मनात ठेवले तर जेवण केवळ उदरभरण राहत नाही, यज्ञकर्मच ठरते. एकेक घास जठराग्रीच्या यज्ञातील आहुती ठरतो. समोर आलेले अन्न, नाखुषीने, नावे ठेवत खाल्ले तर ते त्रास देते, पचत नाही. पौष्टिक जेवायचे, चवीने खायचे, एकेक घास जाणीवपूर्वक घ्यायचा, त्याचा स्वाद अनुभवायचा त्यातील रस चाखायचा. केवळ अन्नातीलच नव्हे तर त्या क्षणातीलच सर्व रस पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवायचा असे केले तर रोजचे साधे जेवण देखील एक आनंदाचा सोहळा ठरेल. आपल्याला घर की मुर्गी दाल बराबर लागते. कारण चरचरुन भूक लागलेली नसते . खरी भूक लागली की अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे लक्षात येते. मग साधी कांदा भाकरीही रुचकर लागते. जेवण हे जबरदस्तीने, नाइलाजाने उरकण्याचे एखादे काम नाही किंवा केवळ चवीचे, भोगाचे साधनही नाही, ते एक पवित्र कर्म आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620014982.jpg [postimage] => upload_post-1620014982.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 11 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1218] => Array ( [PostID] => 5448 [post_title] => संपेल का कधीही, हा खेळ बावळ्यांचा? [post_content] => [post_excerpt] => ग्रहण न पाळणे ही विषाची परीक्षा नसून ग्रहण पाळणं हीच विषाची परीक्षा आहे. [post_shortcontent] =>

डॉ. शंतनू अभ्यंकर आता सुरु होतील फोन वर फोन, आयांचे लेकींना, सास्वांचे सुनांना, जावांचे नणंदांना वगैरे, वगैरे.. फोन असतील मुख्यत्वे शुभेच्छांचे, आपलेपणानी, आठवणीनी, वेळात वेळ काढून केलेले. सगळ्यांचा मतीतार्थ एकच, ‘जप गं बाई, या दिवसात...त्या अमकीचं तमकं झालं...ऐकलस ना...; सगळं सुखरूप पार पडलं की मी सुटले...आणि तू ही!!...कारण रात्र वैऱ्याची आहे. पोर्णिमा आलीच आहे आणि या वेळी ग्रहण आहे. ग्रहण पाळलं नाही तर काय होतं हे माहीतच आहे. तेव्हा, असशील जास्त शिकलेली तरी तुझा नेहमीचा आगाऊपणा जरा बाजूला ठेव. मोठी माणसं सांगतात ते उगीच नाही.’ ‘विषाची परीक्षा कशाला? राहीलं एखाद दिवशी घरात तर काsssही बिघडत नाही. तोटा तर काही होत नाही, झाला तर फायदाच आहे!’ ‘विषाची परीक्षा कशाला?’ हा खूपच डेंजरस युक्तिवाद आहे. मुळात ग्रहणकाळात पथ्य न पाळणं हे गर्भ-घातक आहे असा कोणताही पुरावा नाही. ओठ का फाटतात हे ही माहीत नाही आणि ग्रहणं का होतात हे ही माहीत नाही; अशा काळात जोडलेला हा बादरायण संबंध. गर्भारपणात कुणाला ना कुणाला, कधी ना कधीतरी, काही ना काहीतरी घोटाळा होणारच. ओठ फाटणे, बोट जुळणे, पाठीचा कणा दुभंगलेला असणे याची प्रत्येकाची कारणं अनेकविध आणि वेगवेगळी आहेत. होईल त्या प्रत्येक दोषाला ग्रहणाचं कारण चिकटवणं हास्यास्पद आहे. शिवाय एकदा कारण चिकटवलं की शोध थांबतो. कारणांचा शोध थांबला, भरकटला की उपायांचा शोधही थांबला, भरकटलाच म्हणायचा. सव्यंग मूल हवंय कुणाला? सगळ्यांना चांगली धडधाकट, नाकी डोळी नीटस मूलंच हवीत की. पण मूल होणं ही एक जैविक प्रक्रीया आहे. त्यात डावं-उजवं होणारच. एखाद्या अत्याधुनिक कारखान्यातून माणूस एकापाठोपाठ एक, लाखो गाड्या बिनचुक निर्माण करू शकतो. पण निसर्गात असं नसतं. पेरलेलं सगळंच उगवत

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/grahan-4.jpg [postimage] => /2018/08/grahan-4.jpg [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 11 Jun 2021 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => सोशल मिडीया [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1219] => Array ( [PostID] => 6901 [post_title] => ठणठणपाळांनीही हातोडा फेकून दिला असता! [post_content] => [post_excerpt] => आता साहित्य क्षेत्रात ‘ओढावे असे पायही’ राहिलेले नाहीत, हेच खरे. [post_shortcontent] =>

मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला तरी हातातला मद्याचा ग्लास गेल्या कित्येक वर्षात फेकून मारलेला नाही. (याचा अर्थ कोणे एके काळी फेकून मारला होता. शोधा म्हणजे सापडेल.) कुठलाही मराठी समीक्षक कुठल्याही लेखकाचे लिखाण फालतू आहे, असं म्हणत नाही. कोणताही प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकाकडे पाहून छद्मी हसत नाही. मुळात छद्मी हसायचे म्हणजे काय हेच मराठी साहित्य विश्वातले लोक विसरले आहेत. कोणत्याही कवीला कोणताही दुसरा कवी आणि त्याची कविता रद्दी वाटत नाही. अशा सुस्त वातावरणात वर्षातून किमान एकदा तरी वादाचा धुरळा उठत असे. एकदा तरी उखाळ्या पाखाळ्या काढल्या जात, एकदा तरी कोणीतरी कोणासमोर तरी उभे ठाकत असे. एकदा तरी एखाद्याविषयी तरी कोणी तुच्छतेने बोलत असे...काय त्या श्रीपाद जोशींना आणि साहित्य महामंडळाला अवदसा आठवली आणि त्यांनी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द करून त्या ऐवजी सर्वसमंतीने निवडण्याची सपक योजना आणली. साहित्य संमेलन निवडणूक म्हणजे कसा झणझणीत रस्सा होता. जोशींनी त्याचा पार वरणभात करून टाकला. विदर्भाला सगळे काही झणझणीत  लागते हा समजच त्यांनी खोटा ठरवून टाकला. त्यांचा त्रिवार निषेध. अहाहा काय ते दिवस होते, गेले ते !

[post_status] => publish [postmainimage] => /2018/11/1D91F795-E5B0-407E-991E-6CF02FA9819E_INLVPF-3.jpg [postimage] => /2018/11/1D91F795-E5B0-407E-991E-6CF02FA9819E_INLVPF-3.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 11 Jun 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1220] => Array ( [PostID] => 22975 [post_title] => रेक्सोना [post_content] => [post_excerpt] => १९५९ साली ही आधुनिक केशभूषा होती असं वाटतंय. [post_shortcontent] =>

रेक्सोना 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623321934.jpg [postimage] => upload_post-1623321934.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1221] => Array ( [PostID] => 22963 [post_title] => नावात काय (काय) आहे! [post_content] => [post_excerpt] => पक्ष्यांच्या बहुरंगी दुनियेत आपल्या रंगीबेरंगी रूपाने आकर्षित करून घेणारे पक्षी जसे आहेत, तसेच काहीसे दचकवणारे, विचित्र चेहऱ्यामोहऱ्याचेही आहेत. त्यातलाच एक म्हणजे ‘फ्रॉग माऊथ’. खरोखरच या पक्ष्याच्या तोंडाची ठेवण बेडकाच्या तोंडासारखी पसरट, फताडी असते. भारतामध्ये सह्याद्रीच्या रानात ‘सिलोन फ्रॉगमाऊथ’चे वास्तव्य आहे. रानातील वाळक्या पानांच्या रंगाची पिसे असलेला हा पक्षी निशाचर आहे. [post_shortcontent] =>

 

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं सदर- निसर्ग नवल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623148474.jpg [postimage] => upload_post-1623148474.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 11 Jun 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1222] => Array ( [PostID] => 22857 [post_title] => महाराष्ट्राचं समृद्ध जैववैविध्य! [post_content] => [post_excerpt] => समृद्ध वनसंपदा म्हणजे तितकंच विपुल, वैविध्यपूर्ण वन्यजीवन [post_shortcontent] =>

अंक : जडण घडण मे २०२१

१ मे २०२१ ला आपलं महाराष्ट्र राज्य वयाची साठी पूर्ण करत आहे. एक राज्य म्हणून गेली साठ वर्ष भाषा, संस्कृती, प्रशासन, कायदे या सर्वांना एक निश्चित चौकट मिळाली, इथल्या माणसांना 'महाराष्ट्रीयन' अशी एक ओळख मिळाली. इथला भूगोल, इथल्या नद्या, इथले डोंगर कागदोपत्री का असेना, एका विशिष्ट सीमेत बंदिस्त झाले. भूगोलाच्या पाठोपाठ इथली जंगलं, इथले समुद्र, इथले पाणवठे आणि त्यात नांदत असलेलं वन्यजीवन या सर्वांवरच 'महाराष्ट्राची वनसंपदा, महाराष्ट्राची जलसंपदा, महाराष्ट्राची जैवविविधता' असं शिक्कामोर्तब झालं. साठ वर्षांत माणसांच्या पिढ्या बदलल्या, जगण्याच्या पद्धती बदलल्या, गावांची शहरं आणि शहरांची महानगरं झाली. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं वेगवेगळी वळणं घेत राहिलं. निसर्गभान जपताना 'वसुधैव कुटुम्बकम्' या तत्त्वाला स्मरून माणूस आणि निसर्गाचं वैश्विक नातं जपणं आणि आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि अगदी आपल्या गावात अस्तित्व टिकवून असणाऱ्या निसर्गाबद्दल सजग राहणं असा बहुपदरी प्रवास अपेक्षित आहे. सहा दशकं पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र राज्याची जैवविविधता किती बहुरंगी, बहुढंगी आहे, माणसांच्या विकासासाठी त्यातल्या कशाचा बळी गेला आहे, काय तग धरून आहे आणि हा वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण काय करणार आहोत या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाद्वारे करूया.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623290761.jpg [postimage] => upload_post-1623290761.jpg [userfirstname] => ऋजुता खरे [userlastname] => [post_date] => 10 Jun 2021 [post_author] => 6084 [display_name] => ऋजुता खरे [Post_Tags] => ज़डण घडण मे २०२१, पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1223] => Array ( [PostID] => 5268 [post_title] => एका अवलियाचा अस्त [post_content] => [post_excerpt] => पेपर विकणारे हे बाबूराव थेट हिटलरला भेटले आणि वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकले [post_shortcontent] =>

महादेव काशिनाथ गोखले पुण्यातील भरत नाट्य मंदिराजवळच्या पावनमारुती चौकात, टीचभर दुकानात गेली साठ वर्षे, वर्तमानपत्रे विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टला भला मोठ्ठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीवर अडकवण्यासाठी घोडा. चेह-यावर ऊन येतय, असे वाटून ग्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. स्पष्ट पुणेरी बोलणं. पेपर विकणारे हे बाबूराव थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण, शतकाचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अर्तक्य वाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वर्षीच मरण पावला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/255731965_7326227233.jpg [postimage] => /2018/07/255731965_7326227233.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jun 2021 [post_author] => 103 [display_name] => सुधीर गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1224] => Array ( [PostID] => 22974 [post_title] => ग्रंथालय संचालनालय : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार (भाग ३) [post_content] => [post_excerpt] => आज मराठीतील साहित्य हे गावपातळीवरून पुढे येताना दिसत आहे. [post_shortcontent] =>

ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागात वाचनप्रेमींसाठी नवनवीन उपक्रम आखले जातात.  मराठीला अनेकानेक ग्रंथांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. तो वारसा वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल सांगतायत महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक शालिनी इंगोले -
मराठी भाषेचा प्रचार  प्रसार करण्याकरिता ग्रंथालय संचालनालयाची भूमिका:-
मराठी भाषेला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री’ या बोलीभाषेपासून झाला. ही भाषा सर्व प्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रशासनात उपयोगात होती. तिची यादवकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. विवेकसिंधू हा ग्रंथ लिहून मुकूंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले. पुढे ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले.
समस्त प्राणीमित्रांच्या कल्याणासाठी जे ‘पसायपान’ मागितले ते मराठीतच लिहिलं आहे, याचा प्रत्येक मराठी भाषकाला अभिमान आहे. नंतर बहामणी काळात संत एकनाथांनी मराठी भाषेत भारुडे लिहिली. तसेच इतर महान संतानी ओव्या, भजने आणि कीर्तने लिहिली. अशाप्रकारे मराठी भाषेत संत साहित्य रुजत असताना, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या काळात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मराठीत ४१४१ अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले. या दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या हातून दासबोधसारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सानेगुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इत्यादी स्वातंत्र्यसेनानी; तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळे ग्रंथ, लेख आणि पुस्तके लिहिली, यामुळे स्वातंत्र्य लढ्याला आणि लोकांच्या विचारसरणीला योग्य दिशा मिळाली.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनि शब्दांचे।।
अशा ओळीत जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करणारे कवी कुसुमाग्रज हेपण याच काळातले. या शतकामधे वेगवेगळे मराठी लेखक, कवी, वक्ते महाराष्ट्राला लाभले.
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात
असे व्यवहारिक तत्त्वज्ञान शिकवणारी कवयित्री बहिणाबाई चौधरींचे साहित्य आजही जनमानसात रुजलेले आहे. सुवर्णकाळाचे नाटय शिल्पकार राम गणेश गडकरी यांचे भावबंधन, एकच प्याला, पुण्यप्रभाव, राजसंन्यास ही नाटके रंगभूमीवर नव्याने येऊन पुन्हा-पुन्हा आजही वाचली जात आहेत. व्यास, वाल्मिकी, कालिदास, मोरोपंत व केशवसुत यांचे काव्य अजरामर आहे. निबंध हा लेखनप्रकार जाणीवपूर्वक रुजवणारे ना.सी. फडके यांच्या कांदबऱ्या आजही वाचल्या जातात. आचार्य अत्रे, चि. वि. जोशी आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी माणसाचे खडतर जीवन आपल्या विनोदी साहित्याने सुसह्य केले आहे.
दलित साहित्याचे मार्गदर्शक अण्णाभाऊ साठे, गूढ साहित्ययात्री जी. ए. कुलकर्णी, प्रतिभावान लेखक शं. ना. नवरे, ‘स्वामी’ कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांच्या साहित्याला आजही मागणी आहे. ‘गीत रामायण’सारखे महाकाव्य लिहिणारे, आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध ग. दि. माडगूळकर आणि “सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत” असा प्रश्न विचारून विचार करायला लावणारे, मुलांसाठी बोलगाणी लिहिणारे मंगेश पाडगावकर यांचं साहित्यही अजरामर आहे.
वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांनी मराठी भाषेला जगात मान्यता मिळवून दिलेली आहे, त्यांचे साहित्य वंदनीय आहे.
जागतिक कीर्तींची व्यक्तीमत्त्वे; जशी, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, तसेच खेळाडू सचिन तेंडूलकर, कला क्षेत्रातील लता मंगेशकर, व्ही. शांताराम, उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर, विठ्ठल कामत इत्यादी महान व्यक्तिमत्त्वांची चरित्रे आजही प्रेरणादायी आहेत.
मध्यमवरर्गियांचे साहित्यिक व.पु.काळे, शब्दस्वर प्रभु सुधीर मोघे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, तसेच द. मा. मिरासदार, नामदेव ढसाळ, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य आपल्याजवळ घेऊन, मराठी भाषा एखादया खजिन्यासारखी उभी आहे.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयांतर्गत असलेली महाराष्ट्रातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये मराठी भाषेतील साहित्याचा हा खजिना, सर्व वयोगटांतील, स्तरांतील वाचकांना देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. तसेच हा खजिना पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन करण्याचे मोलाचे काम संचालनालयामार्फत केले जाते.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या या साहित्य खजिन्यात अगदी प्राचीन, मध्य आणि आधुनिक युगातील सर्व प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. कथा, कादंबऱ्या, काव्य, चरित्रग्रंथ, विविध संदर्भग्रंथ, ज्ञानकोश, शैक्षणिक ग्रंथ, संशोधनात्मक ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके, असे पारंपारिक साहित्येतर ग्रंथही यामध्ये आहेत. तसेच, डिजिटल माध्यमाद्वारे, इंटरनेटद्वारे वाचनीय साहित्याचादेखील समावेश आता होतो आहे.
आज मराठीतील साहित्य हे गावपातळीवरून पुढे येताना दिसत आहे. मराठी भाषा व साहित्य मूठभरांची मक्तेदारी राहिलेली नाही. धर्म, जात, प्रदेश, आर्थिक स्तर यांच्या चौकटी ओलांडून साहित्य निर्माण होताना दिसत आहे. मराठी साहित्य पुस्तकांच्या माध्यमातूनच पुढे आले पाहिजे ही अनिवार्यता देखील आता रााहिलेली नाही. समाजमाध्यमे इतकी प्रभावी आणि संवेदनशील झाली आहेत, की आता बरेच नवे लेखक ब्लॉग, फेसबूक या नव्या माध्यमांतून आपले लेखन एका क्षणात लाखो वाचकांपर्यत पोहोचवत आहेत आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा अगदी तातडीने येऊ लागली आहे. म्हणजेच लेखन, त्याचा प्रचार-प्रसार आणि त्यांचे समीक्षण या तीनही बाबी अत्यंत गतिमान झाल्या आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तरुणाईचा सहभाग लक्षवेधी प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नव्या पिढीकरता समाजमाध्यम या नव्या व्यासपीठाचा उपयोग करण्यासाठी, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथालय संचालनालय पुढे सरसावले आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहे.
मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची एक अनन्य ओळख आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्राची भाषा नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. भाषा-संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी राज्यशासनाने अनेक अभिनव, उपयुक्त उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुस्तकांचे गाव.
पुस्तकांचे गाव (भिल्लार:- महाबळेश्वर-पाचगणी या शहरांच्या मध्यात वसलेले, स्ट्रॉबेरीच्या विक्री-उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले, भिलार गाव आता भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून नवी ओळख प्राप्त करीत आहे. इंग्लडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकांच्या गावावरून तत्कालीन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांना ही संकल्पना सुचली. भिलार गावामध्ये विविध घरे, लॉजेस, मंदिरे, शाळा या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या निमित्ताने घरांचे आणि पर्यायाने संपूर्ण गावाचे रूपांतर एका सुसज्ज ग्रंथालयात करण्यात आले आहे. आम्हा घरी धनशब्दांचीच रत्ने हे या उपक्रमाचे बोधवाक्य आहे. या स्वरूपाचा देशातील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने भित्तिचित्रे, शिल्पचित्रे यांच्या माध्यमांतून गावाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमासाठी भक्कम पाठबळ दिले आहे. महाबळेश्वर-पाचगणी या पर्यटन स्थळांच्या जवळच विकसित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या गावामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच, वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी देखील हातभार लागत आहे.
राज्यात मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथालय संचालनालय अनेक उपक्रम राबवित आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय उपक्रम पुढीलप्रमाणे :
१. राष्ट्रीय ग्रंथसूची :- ग्रंथ प्रदान अधिनियम कायदा १९५४ (सुधारित १९५६) अन्वये राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकता येथे सर्व मराठी भाषेतील प्रकाशित पुस्तकांची नोंद करण्यात येते. सदर नोंदींना राष्ट्रीय ग्रंथसूची असे म्हणतात. सदर राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई येथून करण्यात येते.
२. ग्रंथोत्सव :- दिनांक १६ जुलै २०१६च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ३५ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांमार्फत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी व ग्रंथांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी ‘ग्रंथोत्सव’ हा उपक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाण आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी; हा ‘ग्रंथोत्सव’ आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
३. वाचन प्रेरणा दिन :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने, दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
४. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :- मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने सन २०१३ पासून दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
५. मराठी भाषा गौरव दिन :- वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषेचा गौरव म्हणून दि. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये साजरा केला जातो.
६. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग :-  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती यांचा प्रचार व प्रसार, विकास व समृद्धी यांसाठी काम करणाऱ्या ग्रंथालयांना अर्थसाहाय्य देण्याबाबतची योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत कार्यन्वित आहे.
७. फिरते ग्रंथालये :- ग्रंथालय संचालनालयामार्फत ‘पुणे-मुंबई-पुणे दक्खन राणी एक्सप्रेस’ आणि ‘मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस’ या रेल्वे गाडयांमध्ये फिरते ग्रंथालय सुरू करून, प्रवासादरम्यान प्रवाशांना वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
८. बीकेसी कोवि केंद्राला ग्रंथ भेट :- महाराष्ट्रासह जगभर कोरोना नामक संकटाने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रायोगिक तत्त्वावर, मुंबई येथील बीकेसीस्थित कोरोना केंद्रातील रुग्णांसाठी, ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी वर्गाने स्वंयप्रेरणेने जमा केलेल्या वर्गणीतून, मराठी भाषेतील दर्जेदार २०० ग्रंथ भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये इतिहास काळापासून पारंपारिक ते आधुनिक माध्यमांद्वारे, विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. या लेखमालिकेचा समारोप करताना, अजरामर मराठी अभिमान गीत लिहिणारे कवी सुरेश भट यांना वंदन करून संकल्प करू या की, मी रोज एक तरी मराठी पुस्तक वाचेन आणि म्हणेन,
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्मपंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी।।
(समाप्त)
शालिनी इंगोले
(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक आहेत)
​संपर्क : ८७७७९३७४८०७

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623307130.jpg [postimage] => upload_post-1623307130.jpg [userfirstname] => Shalini [userlastname] => Ingole [post_date] => 10 Jun 2021 [post_author] => 6017 [display_name] => शालिनी इंगोले [Post_Tags] => मराठी साहित्य, महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय, शालिनी इंगोले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1225] => Array ( [PostID] => 22973 [post_title] => व्यंगचित्रं [post_content] => [post_excerpt] => आता गंगावन म्हणजे काय हे आधी नवीन पिढीला समजावून सांगावं लागेल. [post_shortcontent] =>

व्यंगचित्रं 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623290211.jpg [postimage] => upload_post-1623290211.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 10 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1226] => Array ( [PostID] => 22910 [post_title] => सावधान दिवस मॅकार्थींचे आहेत! [post_content] => [post_excerpt] => खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं! [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव दिवाळी २०२०

‘खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं!’ ही आक्रस्ताळी, अविवेकी मॅकार्थी विचारसरणी आज आपल्या देशात बोकाळते आहे. या विचारसरणीचा मूळपुरुष अमेरिकी सिनेटर ज्यो मॅकार्थी याच्या वादग्रस्त कारकीर्दीचा हा आढावा. आपल्या देशातल्या मॅकार्थींची दखल घ्यायला लावणारा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623167671.jpg [postimage] => upload_post-1623167671.jpg [userfirstname] => Mukesh [userlastname] => Machkar [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 2362 [display_name] => मुकेश माचकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, राजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1227] => Array ( [PostID] => 22655 [post_title] => तणाव प्रकार [post_content] => [post_excerpt] => कारणानुसार तणावांचे मुख्य तीन प्रकार करतात. १) शारीरिक २) बौद्धिक, ३) भावनिक [post_shortcontent] =>

कारणानुसार तणावांचे मुख्य तीन प्रकार करतात. १) शारीरिक २) बौद्धिक, ३) भावनिक

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623166407.jpg [postimage] => upload_post-1623166407.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1228] => Array ( [PostID] => 22901 [post_title] => तर महिन्याभरात दुसरी लाट आटोक्यात [post_content] => [post_excerpt] => कोव्हिड संकटापासून आपण कोणते धडे घेतले पाहिजेत? [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव मे २०२१

भारतातील पहिला कोव्हिड रुग्ण केरळमध्ये आढळून आला. तेव्हापासूनच केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारच्या कोव्हिड हाताळणीची देशात दखल घेतली जाते आहे. कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेलाही केरळ समर्थपणे तोंड देताना दिसत आहे. देशातील इतर अनेक राज्यं कोव्हिडच्या हल्ल्याने बेजार झालेली असताना केरळ स्वतःची परिस्थिती हाताळत इतर राज्यांना मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर केरळच्या आरोग्य मंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या के. के. शैलजा यांच्या ‘हिंदू बिझनेस लाईन’ चे पत्रकार ए. एम. जिगीश यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अनुवाद.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622786952.jpg [postimage] => upload_post-1622786952.jpg [userfirstname] => के. के. शैलजा [userlastname] => [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 6079 [display_name] => के. के. शैलजा [Post_Tags] => महा अनुभव मे २०२१, आरोग्य, मुलाखत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1229] => Array ( [PostID] => 22902 [post_title] => जीव की उपजीविका? [post_content] => [post_excerpt] => दुसर्या लाटेचे आर्थिक पडसाद पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी सौम्य असतील, हे जवळपास नक्की आहे. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव मे २०२१

कोरोनाचा पहिला हल्ला झाला तेव्हा देशात मोजके रुग्ण असूनही केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन केला आणि त्याची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मात्र निर्बंधांचे निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडल्यामुळे जीव की उपजीवका याचं अधिक तर्कसंगत उत्तर शोधलं जाण्याची शक्यता तयार झालीय. त्यामुळेच या लाटेचा आपल्याला तुलनेने कमी आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622787036.jpg [postimage] => upload_post-1622787036.jpg [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => महा अनुभव मे २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1230] => Array ( [PostID] => 22972 [post_title] => आठवले शहाडे [post_content] => [post_excerpt] => आमची कोठेही शाखा नाही .. हे पूर्वी किती अभिमानाने सांगितलं जायचं ना .. [post_shortcontent] =>

आठवले शहाडे 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623164589.jpg [postimage] => upload_post-1623164589.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1231] => Array ( [PostID] => 22947 [post_title] => बया दार उघड...! - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => अशा तऱ्हेची योजना राबविण्याच्या दृष्टीने हे वातावरण काही पोषक नव्हते. कोणत्याही सरकारी गोष्टीला विरोध करणे ही त्या वेळी लोकांची वृत्ती होती. असे असूनही या योजनेचे लोकांनी प्रचंड स्वागत केले. [post_shortcontent] =>

अंक : मौज १९५८

टाटा इन्स्टिट्यूटच्या पाहणी मंडळाला दऱ्याखोऱ्यांत आणि आडवळणीं असलेल्या गावांत पुष्कळदां मैलन् मैल पायी चालत जावे लागले. खेडुत लोकांच्या मुलाखती घेणे हे एक कसबाचे काम असते. तुम्ही एकदा प्रश्र्न विचारला तर त्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळेलच असे नाही. कधी ही मंडळी बुजतात, तर कधी कावरीबावरी होऊन जातात. इतकेच नव्हे तर कधी अकारण गैरसमजही करून घेतात. गैरसमजाचे असे प्रसंग आले आणि ते पहाणीवाल्यांनी निभावूनही नेले. एकदां अचानक नदीला पूर आला आणि लगेच पलीकडे जाणे तर आवश्यक होते. तेथे जाऊन कार्यक्रम ऐकून लोकांच्या कार्यक्रमाविषयींच्या प्रतिक्रिया काय होतात, चर्चा कशी होते, किती लोक चर्चेत भाग घेतात हे पाहणे हा या मूल्यमापनाचा एक भाग होता. नदीला तर पूर आलेला! पण ही मंडळी मागे न फिरतां त्यांनी स्वतःला नदीत झोंकून दिले आणि पुराचे पाणी कापून ते पलीकडे गेले. सबंध योजनेच्या या कालावधींत अनेकांनी हा उत्साह दाखिवला, अनेक परींनी साहाय्य केले आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी ही योजना तडीस नेली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623072289.jpg [postimage] => upload_post-1623072289.jpg [userfirstname] => शंकर पाटील [userlastname] => [post_date] => 09 Jun 2021 [post_author] => 6074 [display_name] => शंकर पाटील [Post_Tags] => मौज, समाजकारण, चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1232] => Array ( [PostID] => 22740 [post_title] => खिचडी खाऊन उपास ? [post_content] => [post_excerpt] => आपण मात्र उपासाच्या दिवशी 'चेंज ऑफ फूड' करतो. [post_shortcontent] =>

यकृताची कार्यक्षमता मोठी आहे तरीही तिलाही काही मर्यादा आहेतच. आता कल्पना करा की आपण ताव मारलेल्या जेवणातील अन्नघटकांवर तेथे प्रक्रिया चालू आहे. सर्व पेशी त्यात गुंतलेल्या आहेत. त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीचं आपण पुन्हा काहीतरी खाल्ले, मिसळ चापली आतड्याने तिच्यावर प्रक्रिया करून ती लिव्हरकडे यकृताकडे पाठवली. अशा वेळी नवीन माल आला की त्याला जागा करून देण्यासाठी पूर्वीच्या मालावरती पूर्ण प्रक्रिया झालेली नसतानाच तो रक्तात सोडला जातो. हे पूर्ण पचन न झालेले घटकच अनेक आजार निर्माण करतात. ते रोगप्रतिकारकशक्ती दुबळी करतात, सांधेदुखी, त्वचारोग वाढवतात. आयुर्वेदानुसार काही विषारी घटकांचे निर्विषीकरण करणे हे यकृताचेच काम असते. पण त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा वेळ आपण दिला नाही की हे घटक तसेच शरीरभर फिरतात. आजार निर्माण करतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620014736.jpg [postimage] => upload_post-1620014736.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 08 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1233] => Array ( [PostID] => 22962 [post_title] => टीचभर नखांचा आधार [post_content] => [post_excerpt] => हाताच्या नखांची वाढ महिन्याला सुमारे ३.४७ मिमी आणि पायाच्या नखांची वाढ १.६२ मिमी इतकी होते. नखाच्या बुडाशी काही इजा किंवा आजार झाला तर त्याचा नखाच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचा वण बुडापासून टोकापर्यंत सरकत जातो. टायफॉइडसारखा मोठा आजार झाला तर तशा वणाची पूर्ण आडवी रेषा येते. मोठा मार बसला तर दोन-तीन आठवडे नख वाढतच नाही. त्यानंतरही नखाचा तेवढा भाग ओबडधोबडच वाढतो. लहानपणी नखांची टोकं सतत कशावर ना कशावर आपटत धोपटत असतात. त्याच्या बुडाशी धक्का पोचतो आणि वणांच्या छोट्या पांढऱ्या कवड्या नखांवर उमटतात. [post_shortcontent] =>

आपल्याला नखं का असतात? कंपासपेटी उघडायला? खाजवायला-ओरबाडायला? की नेलपेंटने रंगवायला? या टीचभर नखांची आपल्याला काय गरज असते?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623136977.jpg [postimage] => upload_post-1623136977.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 08 Jun 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1234] => Array ( [PostID] => 22856 [post_title] => लुईस ग्लीक [post_content] => [post_excerpt] => माझ्या मानसिक रोगावर मनातील खळबळ कागदावर उतरवणं म्हणजेच लिहिणं हा उपचार होईल असं त्यांनी तिच्या मनावर बिंबवलं [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण मे २०२१

‘वैयक्तिक अनुभवावर आधारित कवितातून वैश्विक आणि कालातीत परिमाणाची अनुभूती देणारी कवयित्री.’

नोबेल समितीने २०२० सालाचा साहित्य पुरस्कार अमेरिकन कवयित्री श्रीमती लुईस ग्लीक यांना जाहीर करताना वरील चपखल शब्दात तिच्या काव्याचं मर्म उलगडून दाखवलेलं आहे. कविता आणि आपली काव्यविषयक भूमिका, कवितेबद्दलचे विचार मांडणारे निबंध या दोन लेखनप्रकारात श्रीमती ग्लीक यांचं लेखन सीमित आहे. येल विद्यापीठात साहित्याच्या विद्यार्थ्यांना शिकवणं अन् इतर अनेक ठिकाणी काव्यविषयक व्याख्यानं देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेली ७७ वर्षाची ही कवयित्री जीवनाच्या अनेक चढउतारातून गेलेली आहे. जे वाट्याला आलं ते आपले वैयक्तिक अनुभव मांडताना प्राचीन ग्रीक आणि रोमन मिथकातील प्रतिमा वापरणं.. अन् या अनुभवांना वैश्विक तसेच सार्वकालिक परिमाण देणं ही तिच्या काव्याची मर्मस्थानं अन् वैशिष्ट्ये आहेत असे तिचं समीक्षक म्हणतात. म्हणूनच ते समकालीन काव्यापेक्षा वेगळं अन् अधिक परिणामकारी आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623042074.jpg [postimage] => upload_post-1623042074.jpg [userfirstname] => प्रा. माधुरी शानभाग [userlastname] => [post_date] => 08 Jun 2021 [post_author] => 6080 [display_name] => प्रा. माधुरी शानभाग [Post_Tags] => जडण-घडण मे २०२१, विश्ववेध, कविता [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1235] => Array ( [PostID] => 22961 [post_title] => रत्नमाला [post_content] => [post_excerpt] => अशी तुलनाच चुकीची आहे. का बरं अशा जाहिराती तेव्हा केल्या जायच्या ? साल १९५७, आलमगीर [post_shortcontent] =>

रत्नमाला

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623122296.jpg [postimage] => upload_post-1623122296.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 08 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1236] => Array ( [PostID] => 13588 [post_title] => सामना [post_content] => [post_excerpt] => 'श्रवणीय'मध्ये ऐका मुक्ता मनोहर यांची कथा [post_shortcontent] =>

श्रोतेहो, श्रवणीय या आमच्या नव्या उपक्रमाला तुम्ही उत्साहाने भरभरून प्रतिसाद देत आहात. त्या बद्दल धन्यवाद !!

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623043067.jpg [postimage] => upload_post-1623043067.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 68 [display_name] => मुक्ता मनोहर [Post_Tags] => कथा, श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1237] => Array ( [PostID] => 22909 [post_title] => निर्जन बर्फाळ बेटावरची एकाकी झुंज [post_content] => [post_excerpt] => हे बेट तुम्हाला जवळ येऊ देत नाही आणि जवळ आलात तर पुन्हा लांब जाऊ देत नाही [post_shortcontent] =>

अंक - महा अनुभव दिवाळी २०२०

निर्जन बेटावर एकटं माणूस अडकून पडण्याच्या गोष्टी फक्त सिनेमातच घडतात असं वाटत असेल तर अॅडा ब्लॅकजॅकची गोष्ट वाचायलाच हवी. ‘हे बेट तुम्हाला जवळ येऊ देत नाही आणि जवळ आलात तर पुन्हा लांब जाऊ देत नाही’, असं ज्याचं आजही वर्णन केलं जातं त्या उत्तर ध्रुवाजवळच्या रँगल बेटावर शंभर वर्षांपूर्वी अॅडा पूर्ण एकाकी जिवंत कशी राहिली?

संकटकाळात जिद्दीने तग धरून राहण्याची माणसाची क्षमता किती अफाट असते याचं दर्शन घडवणारी शंभर वर्षांपूर्वीची, लेडी रॉबिन्सन क्रुसोची ही थरारकथा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622917404.jpg [postimage] => upload_post-1622917404.jpg [userfirstname] => Gauri [userlastname] => Kanetkar [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 6055 [display_name] => गौरी कानेटकर [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1238] => Array ( [PostID] => 22900 [post_title] => स्मशानभूमीची कैफियत [post_content] => [post_excerpt] => कोरोनाची दुसरी लाट झेलणार्‍या स्मशानभूमीची कैफियत [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, मे २०२१ 

एप्रिल अखेरीसचा नेहमीसारखाच एक दिवस. भेट देण्याचं ठिकाण मात्र नेहमीचं नाही. माणसाच्या आयुष्याचा अंतिम प्रवास जिथे पूर्ण होतो ती स्मशानभूमीतले, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचं आक्रीत झेलणार्‍या वैकुंठातले काही तास इथल्या कर्मचार्‍यांची कैफियत सांगून गेले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622786869.jpg [postimage] => upload_post-1622786869.jpg [userfirstname] => योगेश जगताप आणि स्नेहल मुथा [userlastname] => [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 6078 [display_name] => योगेश जगताप आणि स्नेहल मुथा [Post_Tags] => महा अनुभव, मे २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1239] => Array ( [PostID] => 22899 [post_title] => सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर [post_content] => [post_excerpt] => केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३% रक्कम आरोग्यव्यवस्थेवर खर्च केली जाणं अपेक्षित आहे. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव. मे २०२१ 

कोरोनाच्या दुसर्या लाटेने सध्या महाराष्ट्रात हाहाःकार उडाला आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, ऑक्सिजनच्या अपुर्या पुरवठ्यामुळे रुग्णांचे मृत्यू होताहेत, रेमडेसिव्हिरसारख्या औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईक दाही दिशा फिरताहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं की कोरोनाची साथ आटोक्यात येईल अशी आशा असतानाच लशींचीही टंचाई भेडसावते आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य अभियानाचे कार्यकर्ते डॉ. अनंत फडके यांनी मांडलेले मुद्दे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622786770.jpg [postimage] => upload_post-1622786770.jpg [userfirstname] => डॉ. अनंत फडके [userlastname] => [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 6077 [display_name] => डॉ. अनंत फडके [Post_Tags] => महा अनुभव. मे २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1240] => Array ( [PostID] => 22960 [post_title] => देवनागरी लिपी आणि मराठी माणूस [post_content] => [post_excerpt] => भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो. लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. [post_shortcontent] =>

मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे. यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन लिपीमध्ये मराठी टाइप करतात. नेमकी काय अडचण आहेकुणालाच त्यात काही गैर वाटत नाही.” आपल्या व्यवसायातून आलेले अनुभव सांगतायत डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक मयूरेश गद्रे.
नुकताच लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये सुभाष अवचटांचा ‘देऊळ’ नावाचा लेख वाचला; गावातल्या जुन्या दगडी, हेमाडपंथी देवळांची गोष्ट; त्या वास्तूशी जवळीक सांगणाऱ्या कोवळ्या वयातल्या आठवणी. आणि मग अचानक गावकीनं निर्णय घेऊन देवळाला केलेली ऑइल पेंटची रंगरंगोटी. सुंदर देवळाचं असं विद्रूप होणं त्यांच्यातल्या कलाकाराला किती अस्वस्थ करून गेलं, असा एकंदर लेखाचा नूर !
हे वाचता वाचता, सहज मी ते वर्तमानाशी जोडत गेलो. गेलं साधारण वर्षभर मी व्हॉट्सअॅप वापरतोय; खाजगी कमी, बहुतांशी दुकानाच्या ऑर्डर्ससाठी. वेगवेगळ्या प्रांतांतील सर्वभाषिक मंडळी आमची ग्राहक आहेत. त्यामुळं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतून विचारणा सुरू असतात. इतर भाषिकांचं सोडून देऊ. पण, माझं सर्वसाधारण निरीक्षण असं की, मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे. यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन लिपीमध्ये मराठी टाइप करतात. नेमकी काय अडचण आहे? कुणालाच त्यात काही गैर वाटत नाही. मी त्यातल्या अनेकांना न राहवून हा प्रश्न विचारतो की, ‘बाबांनो, का करता असं?’ तर सार्वत्रिक उत्तर म्हणजे "मराठी टाइप करायचं म्हणजे कसलं कंटाळवाणं काम! त्यापेक्षा हे सोप्पं आहे"
खरंच इतकं कठीण आहे का देवनागरी लिहिणं? इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? की देवनागरी हा फक्त कॅलिग्राफी (सुलेखन) करण्यापुरता वापरून सोडून द्यायचा विषय आहे?
कितीतरी लोक आमच्या दुकानात आता गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा इंग्रजीत आहे का, असं विचारतात. म्हणजे आता भीमरूपी महारुद्रा हे Bheemroopee Mahaarudraa असं छापायचं का? उद्या कुणी म्हणेल म्हणून ‘लाभले आम्हांस भाग्य। बोलतो मराठी।’ हे Laabhale amhans bhagya Bolato Marathi असं छापायचं? आणि मग छत्रपतींच्या घोषणा HAR HAR MAHAADEV अशा लिहायच्या? त्यासुद्धा ‘आम्ही मराठी’ असं छातीठोकपणे सांगणाऱ्या  माणसांसाठी???
ज्या लिपीत केवळ २६ वर्ण, त्यातही ५ स्वर आणि २१ व्यंजनं आहेत ती रोमन समृद्ध? की ज्यात अ ते ज्ञ असे तब्बल ४८ वर्ण,  त्यात अ आ इ ई ... असे १२ स्वर आणि क ते ज्ञ अशी ३६ व्यंजनं आहेत ती देवनागरी लिपी? कृपया, लक्षात घ्या मी भाषेबद्दल बोलत नाहीये, लिपीबद्दल बोलतोय. इंग्रजी भाषेच्या समृद्धीबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण रोमन  लिपी ( स्क्रिप्ट) मराठी भाषेसाठी का वापरावी, किंबहुना का वापरू नये याबद्दल हे पोटतिडकीने केलेलं लिखाण आहे. आज ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या तमिळ, तेलुगू, हिंदी इत्यादी भाषांतल्या आवृत्त्या बघा. आकडे हा दिनदर्शिकेचा प्राण आहे. पण, या सगळ्या छपाईमध्ये समान गोष्ट म्हणजे त्यांचे आकडे इंग्रजी भाषेत, म्हणजेच रोमन लिपीत आहेत. आपणही असेच बेछूट वागत राहिलो तर साळगावकरांवर मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी आकडे छापण्याची वेळ येईल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो. लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. त्यातून विचार आणि भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून मग आपण आता सर्रास इमोजी वापरतो. शब्द लिहायचा कंटाळा आणि व्यक्त व्हायला सोप्पं माध्यम!  म्हणजे एका अर्थी पुन्हा आपण आदिमानवाच्या सांकेतिक भाषेकडे चाललो आहोत. (माझ्या कोणत्याही लिखाणात मी कधीही इमोजी वापरत नाही.) आज जगभर हेच मंथन चालू आहे. अनेकांचं म्हणणं हेच की, भावना कळल्या की झालं ! पण भाषा म्हणून जसं सौंदर्य आहे, तसं लिपी म्हणून आहेच की! ते नाकारून कसं चालेल? आपलं नुसतं नाव लावून भागतं का? आपल्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं लावावंसं वाटतं ना? परंपरा आणि वारसाच  तर सांगतो आपण त्यातून. भाषा आणि लिपी यांचं नातंही असंच परंपरेचं आणि वारशाचं नातं आहे.
आज एकट्या अच्युत पालवांच्या सुलेखनाच्या जोरावर आपण देवनागरी नाही वाचवू शकत. (जर्मनीत जगातल्या सर्व लिपींचे नमुने असलेलं संग्रहालय आहे. तिथलं देवनागरी लिपीतलं लिखाण पालव सरांच्या हातून सजलंय). भाषा आणि लिपी हा समूहाचा हुंकार आहे. जागतिकीकरणाच्या फायद्यांबरोबर येणारे जे छुपे आणि भयंकर उत्पात घडवणारे तोटे आहेत, त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगातलं संपुष्टात येणारं वैविध्य...! भाषा, लिपी, आहार, शेती, पोशाख या सगळ्यात येणारा एकजिनसीपणा आणि त्यातून समूळ नष्ट होत चाललेलं ‘देशी वाण’ हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. जागतिकीकरणाला विरोध नाही, पण त्यापुढे लोटांगण घालताना स्वत्व हरवणं भयावह आहे.
एकच सांगतो, आजही मी माझे बँकेचे चेक लिहिताना स्वच्छ मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचाच वापर करतो. अगदी आमच्या रोटरी इंटरनॅशनलचे चेकसुद्धा (आणि ते पासही होतात)! अवचटांच्या वर उल्लेख केलेल्या लेखातलं हेमाडपंथी मंदिर आणि त्याला फासलेला ऑइलपेंट हे चित्रं मला का अस्वस्थ करून गेलं, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. माझं हे लिपीपुराण वाचून रोमन लिपीमध्ये मराठी टायपिंग करणाऱ्या एका तरी बहाद्दराचे किंवा वाघिणीचे मतपरिवर्तन झाले तरी, ‘याचसाठी केला होता अट्टाहास !’
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623047189.jpg [postimage] => upload_post-1623047189.jpg [userfirstname] => Mayuresh [userlastname] => Gadre [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 6081 [display_name] => मयूरेश गद्रे [Post_Tags] => भाषा, पुस्तके, देवनागरी लिपी, मयुरेश गद्रे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1241] => Array ( [PostID] => 22959 [post_title] => जनाना आणि मर्दाना [post_content] => [post_excerpt] => काय भरभक्कम नाव आहे दुकानाचं ... हल्ली अशी नावं दिसत नाहीत. [post_shortcontent] =>

जनाना आणि मर्दाना 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1623041195.jpg [postimage] => upload_post-1623041195.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 07 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1242] => Array ( [PostID] => 22958 [post_title] => कविता [post_content] => [post_excerpt] => आपली उगीच अशी समजूत असते की स्वातंत्र्योत्तर काळात देशात फार सज्जन आणि सरळ नेते होते. [post_shortcontent] =>

कविता 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622915346.jpg [postimage] => upload_post-1622915346.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 06 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1243] => Array ( [PostID] => 22957 [post_title] => शमिक बंडोपाध्याय यांची मुलाखत [post_content] => [post_excerpt] => खास मुलाखत: शमिक बंद्योपाध्याय मुलाखतकार : डॉ. श्यामला वनारसे डॉ. शमिक बंद्योपाध्याय हे बंगालमधील ख्यातनाम समीक्षक आहेत, इंग्रजी साहित्य हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय. भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि कलाव्यवहार यांचेही ते ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी सेज पब्लिकेशन तर्फे भारतीय भाषातील नाटकांची अन्य भाषात पोचण्याचा मार्ग म्हणून अनेक संहितांची इंग्रजी भाषांतरे त्यांनी सेज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली. सत्यजित राय यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध असल्याने त्यांनी राय यांचे काम जवळून पाहिले आहे, कलेचा खोलवर वेध घेण्याची त्यांची शैली खास आहे. [post_shortcontent] =>

खास मुलाखत: शमिक बंद्योपाध्याय

मुलाखतकार : डॉ. श्यामला वनारसे

भाग  १ 

डॉ. शमिक बंद्योपाध्याय हे बंगालमधील ख्यातनाम समीक्षक आहेत, इंग्रजी साहित्य हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय.   भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि कलाव्यवहार यांचेही ते ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी सेज पब्लिकेशन तर्फे भारतीय भाषातील नाटकांची अन्य भाषात पोचण्याचा  मार्ग  म्हणून अनेक संहितांची इंग्रजी भाषांतरे त्यांनी  सेज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली. सत्यजित राय यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध असल्याने त्यांनी राय यांचे काम जवळून पाहिले आहे, कलेचा खोलवर वेध घेण्याची त्यांची शैली खास आहे.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622913306.jpg [postimage] => upload_post-1622913306.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Jun 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => Satyajit ray, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1244] => Array ( [PostID] => 22898 [post_title] => कोरोनासोबतच्या ‘लिव्ह-इन’ मधलं चिंतन [post_content] => [post_excerpt] => रेमडेसिव्हिर हे ‘हायली टॉक्सिक’ औषध असल्याने त्याचा किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव मे २०२१

गेले काही दिवस माझ्या ऑफिसमधले सात-आठ सहकारी पॉझिटिव्ह आहेत. त्यातला धंद्याच्या सुरुवातीपासून माझ्याशी जुळलेला असा सहकारी गेला. दुसरा माझा उजवा हात असलेला सहकारी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देतो आहे. घरी काम करणारे तीन लोक, तसंच माझी मुलगी आणि आईदेखील कोव्हिड पॉझिटिव्ह. प्रचंड शारीरिक, मानसिक, बौद्धिक धावपळ आणि ताण असं सुरू आहे. 

त्यातच मग दिवसभरात ओळखीच्या लोकांचे फोन - कुठे हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का, हा प्रश्न किंवा व्हेंटिलेटर वा रेमडेसिव्हिरसाठीची आर्जवं, मग आपले प्रयत्न, त्यात अपयश. या सगळ्यामुळे येणारी हताश असहायता. त्यात मध्येच एखाद्या अननोन नंबरवरून कॉल येतो. कुणाची इमरजन्सी असेल म्हणून तो उचलावा तर त्यात टेप वाजते-‘आपके बाद आपके फॅमिली का क्या होगा ये आपने कभी सोचा है..?? एक करोड का टर्म इन्शुरन्स’ प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी कुठल्यातरी इन्शुरन्स कंपनीची व्यापारी जाहिरात. अशा सगळ्यातून थोडी उसंत मिळालेल्या काही वेळात मी हा मजकूर लिहितो आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622786675.jpg [postimage] => upload_post-1622786675.jpg [userfirstname] => आशुतोष [userlastname] => शेवाळकर [post_date] => 05 Jun 2021 [post_author] => 6057 [display_name] => आशुतोष शेवाळकर [Post_Tags] => महा अनुभव - मे २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1245] => Array ( [PostID] => 22654 [post_title] => आत्मभान [post_content] => [post_excerpt] => मी माझ्यावरील तणावाचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो, त्याला विधायक दिशा देऊ शकतो पण मी पूर्णतः निरंतर तणावशून्य स्थितीत राहू शकत नाही [post_shortcontent] =>

मी माझ्यावरील तणावाचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो, त्याला विधायक दिशा देऊ शकतो पण मी पूर्णतः निरंतर तणावशून्य स्थितीत राहू शकत नाही

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622866595.jpg [postimage] => upload_post-1622866595.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 05 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1246] => Array ( [PostID] => 22956 [post_title] => लँब्रेटा [post_content] => [post_excerpt] => मासिक 'आलमगीर' सन १९५७ .... लँब्रेटा, त्याकाळी अतिशय लोकप्रिय असलेली स्कूटर [post_shortcontent] =>

लँब्रेटा

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622865671.jpg [postimage] => upload_post-1622865671.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 05 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1247] => Array ( [PostID] => 22946 [post_title] => बया दार उघड...! - भाग पहिला [post_content] => [post_excerpt] => अलाव्यांत धुल्ला करायला हिंदु-मुसलमान एकत्र येतात. हिंदूचा मलिदा पीराला जातो, आणि मुसलमानांचे रोट हिंदू लोक अपूर्वाईने खातात. [post_shortcontent] =>

अंक : मौज, १९५८

नाही म्हटले तरी गांवांत आतां कांही सुधारणा हळूहळू दिसून येऊं लागल्या आहेत. गांवांत चोरदोन घड्याळांनी प्रवेश केलेला आहे. पण दोन घड्याळे कधीच जुळत नसतात याचा खरा प्रत्यय खेड्यांत येतो. आणि घड्याळाचा उपयोग क्वचितच होतो. एकाद्या बागाईतदाराच्या मनगटावर घड्याळ असले तरी त्यांनी सांगितलेली वेळ कोणाला पटत नाही! “काय सांगताय् राव, घड्याळ हाय का चुन्याचं डबडं हाय?” असे म्हणून लोक दिवसाकडे बघून वेळ निश्चित करतात. दिवस आणि रात्रीच्या घड्याळाचे काटे यांना बरोबर कळतात. घंटा होण्यापूर्वी शाळेत जाऊन ‘येणें मार्क’ मिळविण्याची घाई असलेली मुले उन्हांत वीत आणि मूठ घालून काली पडणारी सावली बोटांच्या फुटपट्टीने मोजून वेळ ठरवितात आणि पाटीदप्तर काखोटीला मारून शाळा उघडण्याच्या आधीच तेथे हजर होतात. त्यांचे ‘येणे मार्क’ सहसा चुकत नाहीत. एस्.टी. आणि रेल्वेवांचून फारसे कुणाचे अडत नव्हते, पण अलीकडे ही वाहने बोकाळून लोकांची चालण्याची जुनी संवय नाहीशी होऊं लागली आहे. या नव्या घाणेरड्या सवयीबद्दल कांही जुन्या लोकांना हळहळही वाटते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622812083.jpg [postimage] => upload_post-1622812083.jpg [userfirstname] => शंकर पाटील [userlastname] => [post_date] => 05 Jun 2021 [post_author] => 6074 [display_name] => शंकर पाटील [Post_Tags] => चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1248] => Array ( [PostID] => 22955 [post_title] => कुडावळातले ‘पर्यावरणस्नेही’ दिवस [post_content] => [post_excerpt] => पर्यावरणीय जीवनशैली’ म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करायचा आणि त्यानुसारच आपला आचार-विचार-कृती करायच्या. उदा. त्यांनी घर बांधलं ते स्वत: घातलेल्या मातीच्या कच्च्या विटांचं, दुपाखी, कौलारू, जमीनही मातीचीच. भिंतींना व जमिनीला रंगकाम शेणकाल्याचं. जेवण चुलीवर शिजवतात, किंवा शक्यतो सौरचुलीवर. सुरुवातीची कित्येक वर्षं त्यांनी घरामध्ये वीज जोडणीही घेतलेली नव्हती. रॉकेल मिळेनासं झालं आणि घरात वीज आली, पण एकावेळी एकच बल्ब सुरू राहील हा त्यांचा कटाक्ष असतो. साहजिक विजेचा महिन्याचा वापर दोन ते तीन युनिटचा! आश्चर्य वाटलं ना? पण ही सत्यकथा आहे. [post_shortcontent] =>

दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी हे एक उच्चशिक्षित जोडपं. त्यांनी खेड्यात राहून पूर्णपणे पर्यावरणीय जीवनशैली स्वीकारली आहे. त्यांच्या घरी राहण्याचा अनुभव शेअर करणारा हा लेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622824247.jpg [postimage] => upload_post-1622824247.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Jun 2021 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1249] => Array ( [PostID] => 11906 [post_title] => सेम ओल्ड, सेम ओल्ड [post_content] => [post_excerpt] => रहस्यकथेच्या वळणाने जाणारी,मानवी स्वभावावर कवडसा टाकणारी कथा [post_shortcontent] =>

आयुष्य हे प्रवाही असतं, जगताना घडलेल्या घटना, प्रसंगांना मागे टाकत ते पुढे जात राहातं … खरंच ?? अगदी तुमच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या अनपेक्षित, भयंकर घटनेलाही सहजपणे मागे टाकून तुम्ही काहीच घडलं नाही अशा थाटात पुढे जाऊ शकता ? का एकूणच वर्तमानात आणि फक्त वर्तमानातच जगण्याची एक प्रवृत्ती असते ? जुन्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करुन,त्या विसरुन ( का विसरल्याचं भासवून ??) आजचा क्षण जगणाऱ्या एकाची ही गोष्ट … पुणे पोस्टच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली, रहस्यकथेच्या वळणाने जाणारी,मानवी स्वभावावर कवडसा टाकणारी गणेश मतकरी यांची कथा ‘सेम ओल्ड … सेम ओल्ड’

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/P-P.jpg [postimage] => /2019/07/P-P.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1250] => Array ( [PostID] => 6330 [post_title] => संगीत नीतरामायण [post_content] => [post_excerpt] => भाषणे बहुबाता मारिती, त्याचे बाबा रडगाणे गाती [post_shortcontent] =>

लेखक: तंबी दुराई भकासवाणी सादर करत आहे, ‘नीतरामायण’ अर्थात नेहमींच चालणारे रामायण. आकाशवाणीसाठी मूळ गीतरामायण लिहिणारे आधुनिक वाल्मिकी, अर्थात आपले गदिमा आणि ते सादर करणारे बाबुजी यांच्या जन्मशताब्दीस्मृतीला वंदन करुन आणि येत्या निवडणुकांना स्मरुन सादर आहे नीतरामायण-

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/नारद.jpeg [postimage] => /2018/10/नारद.jpeg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विडंबन, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1251] => Array ( [PostID] => 22739 [post_title] => आहार हेच टॉनिक [post_content] => [post_excerpt] => अनेक औषध कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा मुख्यतः टॉनिक मधून होत असतो. [post_shortcontent] =>

बदामामध्येही लोह भरपूर आहे. ते शोषले जाण्यासाठी आवश्यक असे कॉपर व फॉस्फरसही त्याच्यात आहे. पण तो पचायला जड आहे, जेवल्यानंतर खाऊ नये. रात्री भिजत ठेवून सकाळी साल काढून खावा. भिजवलेल्या बदामाची पेस्ट करून त्यात उकळते पाणी ओतून घुसळले की त्याचे दूध करता येते. या दुधाचे दहीही चांगले होते, ते पचायला हलके असते. गाई म्हशीच्या दूधापेक्षाही त्याचे दही पचायला हलके होते. फक्त ते रात्री खाऊ नये, छातीत कफ, सर्दी होऊ शकते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620014680.jpg [postimage] => upload_post-1620014680.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1252] => Array ( [PostID] => 5416 [post_title] => पावसाळी खादाडी [post_content] => [post_excerpt] => भिजल्या अंगाने टपरीवरील बाकावर टेकल्या टेकल्या केवळ उसळ वा मिसळीच्या उल्लेखानेच जिभा लवलवू लागतात. [post_shortcontent] =>

पावसाळा सुरू झाला की माणसाच्या मानसिकतेत काही सुक्ष्म बदल होत असावेत. विशेषतः त्याच्या खाण्यापिण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात. आणि त्या दृष्टीकोनामुळेच त्याच्या जठराग्नीतील तीव्रता वाढत असावी. नाहीतर एरव्ही खाण्यापिण्याकडे लक्ष न देणारे या काळात छोट्या मोठ्या गोष्टींत रस घेतात. पावसाळा माणसांना थोडा मृदु बनवतो, काहीसा काव्यात्मकही. कदाचित नेहमीच्या धावपळीत त्याला जी काहीही न करता बसण्याची उसंत मिळत नाही, ती या काळात मुबलक मिळते. माणूस आदिमानव म्हणून जगत असताना पावसाळा हा त्याच्यासाठी गुहेत काहीही न करता बसण्याचा काळ होता. काहीतरी करत राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्या काळात त्याला चिंतन करण्याचे व्यसन लागले असेल. वादविवाद करण्यासाठी, चित्रं काढण्यासाठी आणि हत्यारं व शिल्पं निर्माण करण्याची प्रेरणा त्याला याच काळात त्यामुळेच मिळाली असेल. आणि त्यातून अनेक काव्य व तत्वज्ञानांचा पाया घातला गेला असेल.  आणि अर्थातच त्याचा याच काळात नेहमीचा शिकार आणि फळांचा आहार बाजूला पडून नवीन प्रकारचे खाणे त्याच्या समोर आले असावे. त्यातून त्याच्यातील सृजनशील स्वभावाला, मुख्यतः गरजेतून नवे धुमारे फुटले असावेत. आताही, इतके पावसाळे पाहिल्यानंतरही प्रत्येक पावसाच्या दिवशी खिडकीत नुसते दोन घटका उभे राहिले तरी नेमाड्यांच्या भाषेत 'स्थिती' होते. मग वेगवेगळे वास नाकात यायला लागतात. ते मनातील विविध कोपऱ

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Misal-Pav-3.jpg [postimage] => /2018/07/Misal-Pav-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 114 [display_name] => इब्राहीम अफगाण [Post_Tags] => इब्राहीम अफगाण, भवताल [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1253] => Array ( [PostID] => 22855 [post_title] => गोष्ट सापेक्षतावादाची [post_content] => [post_excerpt] => खरंतर त्याची गणना अभ्यासात फारशी गती नसलेल्या मुलांमध्ये होत होती. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, मे २०२१

सापेक्षतावादाचा सिद्धान्त प्रतिपादन करून एक शतक उलटून गेलं असलं तरी या सिद्धान्ताबाबतची चर्चा आणि कुतूहल कमी झालेलं नाही. त्यातील अनाकलनीयता आणि रहस्य सामान्य माणसाला आकर्षित करतं. या सिद्धान्ताची पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे या सिद्धान्ताची पडताळणी पाहण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाला पूर्ण झालेली शंभर वर्षे. १९१९ साली एडिंग्टन यांनी धाडसी मोहीम आखून ही निरीक्षणं नोंदवली होती. हा प्रवास जसा अद्भूत आहे, तितकीच अद्भूतता या गोष्टीच्या चरित्र नायकाच्या जीवनात भरलेली आहे. या चरित्रनायकाचं नाव आहे अल्बर्ट आईनस्टाईन. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा शाळेत फारसा चमकला नाही. खरंतर त्याची गणना अभ्यासात फारशी गती नसलेल्या मुलांमध्ये होत होती. गृहपाठ कधीच पूर्ण नसे. त्यामुळे त्याला शाळेत शिक्षा म्हणून उशिरापर्यंत थांबावे लागे. शिक्षकांची बोलणी खावी लागत ती वेगळीच. मात्र त्याची चौकस बुद्धी जागृत असे. अनेक प्रश्न त्याला पडत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तो करी. शाळेतली प्रगती समाधानकारक नसली तरी त्यांचं गणित विषयक आकलन उच्च दर्जाचं होतं. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि वरच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अल्बर्ट सोडवत असलेली गणितं समजत नसत. भौतिकशास्त्रातील प्रयोगही तो स्वतंत्ररित्या करे, त्याचं अवांतर वाचनही अफाट होतं. माध्यमिक शाळेतच त्यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा अभ्यास केला होता. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे शाळेने त्याला बेशिस्त ठरवून काढून टाकलं. त्याचं गणितातले ज्ञान उच्च दर्जाचं आहे असं प्रमाणपत्र मिळूनही शाळेने काढून टाकल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्याचा अभ्यासक्रम पुरा होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नव्हता. पुढील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षकांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला. तिथेही निराशाच पदरात पडली. तुला काही येत नाही. त्यामुळे तू काही केलं तरी काय फरक पडणार? अशा उत्तराने त्याची बोळवण करण्यात आली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622699598.jpg [postimage] => upload_post-1622699598.jpg [userfirstname] => डॉ. पंडित विद्यासागर [userlastname] => [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 6073 [display_name] => डॉ. पंडित विद्यासागर [Post_Tags] => जडण-घडण, मे २०२१, विज्ञान आणि तंत्रज्ञान [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1254] => Array ( [PostID] => 22954 [post_title] => इलेक्ट्रिक सप्लाय इंडस्ट्री [post_content] => [post_excerpt] => आता आपण किती सहज हे सगळं गृहीत धरतो.... पण स्वातंत्र्योत्तर काळात विद्युत पुरवठा हे केवढे मोठे आव्हान होते हे या निवेदनावरून सिद्ध व्हावे. [post_shortcontent] =>

इलेक्ट्रिक सप्लाय इंडस्ट्री 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622776801.jpg [postimage] => upload_post-1622776801.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 04 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1255] => Array ( [PostID] => 22897 [post_title] => मास्क-सॅनिटायझर-शारीरिक अंतर हाच उपाय [post_content] => [post_excerpt] => गेल्या वर्षभरात कोव्हिड-१९साठी कुठलंही नवीन औषध सापडलेलं नाही. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव मे २०२१

कोरोनाचा धोका आता टळला असं वाटत असतानाच मार्चमध्ये महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. एवढी की गेल्या वर्षी सप्टेंबरमधली कळसावस्था ओलांडून आकडे त्यापलीकडे गेले. या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी’ येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी मराठी विज्ञान परिषदेमार्फत नुकताच संवाद साधण्यात आला. कोरोना विषाणू नवे स्ट्रेन्स, उपचारपद्धती, लसीकरणाची उपयुक्तता अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होता. त्याचा हा सारांश.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622601194.jpg [postimage] => upload_post-1622601194.jpg [userfirstname] => डॉ. विनीता बाळ [userlastname] => [post_date] => 03 Jun 2021 [post_author] => 6072 [display_name] => डॉ. विनीता बाळ [Post_Tags] => महा अनुभव मे २०२१, आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1256] => Array ( [PostID] => 22945 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - वळचणीचा वासा (भाग – २६) [post_content] => [post_excerpt] => वळचण म्हणजे घर आणि अंगण यांना जोडणारा दुवा. [post_shortcontent] =>

“शेतकऱ्याला घाईगडबडीत ज्या गोष्टी लगोलग हाताशी असाव्यात असं वाटतं, त्या तो वळचणीत खोचून ठेवतो. विळा, कोयता, खुरपं, कुऱ्हाड अशी धारदार हत्यारं या वळचणीत सुरक्षित राहण्याची आणि हवी तेव्हा लगेच सापडण्याची हमी असते. शिवाय, देवादिकांच्या अंगाऱ्या-धुपाऱ्याच्या पुड्या, चैत्रवैशाखात येणारी लग्नाची आमंत्रणं, अशा एकदा काम झाल्यावर बिनमहत्त्वाच्या झालेल्या वस्तूही या वळचणीत वर्ष-वर्ष ठाण मांडून बसतात.” आता विस्मरणात गेलेला पण पारंपारिक घरांचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘वळचणीचे’ महत्त्व सांगतायत साधना गोरे.
समाजातील एखादी परंपरा, जीवनशैली किंवा एखादी वस्तू वापरातून नाहीशी झाली की तिच्याशी संबंधित असलेले शब्दही मागे पडणं, हे ओघाने आलंच. खरंतर अशा शब्दांसाठी हळहळ व्यक्त करून काही उपयोगही नसतो, कारण त्यांचं असं मागे पडणं हे आपण स्वीकारलेल्या राहणीमानाचा  अपरिहार्य भाग असतो. अशावेळी आपण एक करू शकतो, या शब्दापासून तयार झालेले लक्ष्यार्थ अधिकाधिक वापरून पुढील पिढ्यांपर्यंत नेऊ शकतो. लक्ष्यार्थ वापरायचे म्हणजे त्या शब्दांशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर करणं. शब्दाचा लक्ष्यार्थ मूळ अर्थासह आकळला, की त्या शब्दाच्या अंतरंगाचीही ओळख  होते, तसतसे ते अधिकाधिक जवळचे वाटायला लागतात. एखाद्या नव्याने ओळख झालेल्या माणसागत आपण या नव्याने ओळख झालेल्या शब्दांच्या नातलगांचीही विचारपूस करत सुटतो; अन् त्यांच्या नात्यातले अनपेक्षित बंध कळले की आपल्याला काहीतरी गवसल्याचा आनंद होतो. या लेखात आपण अशाच एका शब्दाविषयी जाणून घेणार आहोत, तो शब्द म्हणजे वळचण.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622697724.jpg [postimage] => upload_post-1622697724.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 03 Jun 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1257] => Array ( [PostID] => 22944 [post_title] => निरर्थिका [post_content] => [post_excerpt] => या छोट्या कवितांना निरर्थिका का म्हटलंय हे समजत नाही. कुणी माहितगार असतील तर त्यांनी जरूर सांगावे. [post_shortcontent] =>

निरर्थिका

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622693882.jpg [postimage] => upload_post-1622693882.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 03 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1258] => Array ( [PostID] => 22940 [post_title] => माझ्या द्रौपदीचे महाभारत [post_content] => [post_excerpt] => मी कोण होते? कुणाची कोण होते? याज्ञसेनी, पांचाली, द्रौपदी, कृष्णा, पाच पांडवांची प्रिय पत्नी की शंभर कौरवांची दासी? ही सारी रूपं खरीच. [post_shortcontent] =>

अंक : अंतर्नाद, एप्रिल २०११

प्रश्न... प्रश्न... या द्रौपदीला पडलेले शेकडो प्रश्न कधी सुटलेच नाहीत. पूर्वी माझा विश्वास होता, की ज्या अर्थी प्रश्न पडतात, त्या अर्थी त्यांची उत्तरंही कुठेतरी असणारच. फक्त त्यांची आणि ह्यांची कुठेतरी गाठ पडायला पाहिजे. पण नाही. माझा अगदी पहिला प्रश्नही अजून अनुत्तरितच आहे. मी कोण होते? कुणाची कोण होते? याज्ञसेनी, पांचाली, द्रौपदी, कृष्णा, पाच पांडवांची प्रिय पत्नी की शंभर कौरवांची दासी? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622432333.jpg [postimage] => upload_post-1622432333.jpg [userfirstname] => सुनेत्रा ओक [userlastname] => [post_date] => 02 Jun 2021 [post_author] => 6070 [display_name] => सुनेत्रा ओक [Post_Tags] => स्त्रीविशेष, ललित [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1259] => Array ( [PostID] => 22653 [post_title] => स्वभावावर औषध [post_content] => [post_excerpt] => या भावनांची तीव्रता, कालावधी व वारंवारता कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहायला हवे. [post_shortcontent] =>

या भावनांची तीव्रता, कालावधी व वारंवारता कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहायला हवे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622600786.jpg [postimage] => upload_post-1622600786.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 02 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1260] => Array ( [PostID] => 22943 [post_title] => सँडो घड्याळ [post_content] => [post_excerpt] => सँडो म्हटलं की आधी डोळ्यासमोर बनियन येतो ना ? पण हे तर मनगटी घड्याळ्याचे मॉडेल आहे. [post_shortcontent] =>

सँडो घड्याळ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622600423.jpg [postimage] => upload_post-1622600423.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 02 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1261] => Array ( [PostID] => 22896 [post_title] => कोव्हॅक्सिन आणि कृष्णा एला [post_content] => [post_excerpt] => कोव्हॅक्सिन या पूर्ण भारतीय बनावटीच्या लसनिर्मितीमागची ही गोष्ट. [post_shortcontent] =>

अंक : महा अनुभव, मे २०२१

साल १९९६. तामिळनाडूतला एक तरूण अमेरिकेत मॉलेक्युलर बायोलॉजी विषयात पीएच.डी. मिळवून परत आला होता. त्या काळात भारतात ‘हिपटायटीस-बी’ या आजारासाठीच्या लशीची वाढती मागणी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ही लस उपलब्ध होती, पण तिची किंमत प्रत्येकी ३५ ते ४० डॉलर्स होती. त्या तरुणाने स्वस्त लशीसाठी नव्याने संशोधन करण्याचं ठरवलं. हातात थोडाफार पैसा होता, त्यातून हैद्राबादमध्ये एक छोटी प्रयोगशाळा सुरू केली. आणि अवघ्या तीन-चार वर्षांत ‘हिपटायटीस-बी’साठीची एक डॉलर किंमतीची लस बाजारात आणली. ती प्रयोगशाळा म्हणजे भारत बायोटेक ही कंपनी आणि त्या तरुणाचं नाव डॉ. कृष्णा एला.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622529309.jpg [postimage] => upload_post-1622529309.jpg [userfirstname] => प्रीति छत्रे [userlastname] => [post_date] => 01 Jun 2021 [post_author] => 6071 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => महा अनुभव, मे २०२१, आरोग्य, विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1262] => Array ( [PostID] => 22727 [post_title] => माणूस मांसाहारी की शाकाहारी? [post_content] => [post_excerpt] => शाकाहारापेक्षा मांसाहारात पोषणमूल्ये जास्त आहेत पण एखाद्याने सकस पौष्टिक शाकाहार घेतला तर आयुष्यभर मांस, मासे, अंडी खाल्ली नाहीत तरीही तो निरोगी व दीर्घायुषी होऊ शकतो. [post_shortcontent] =>

एक काल्पनिक आमनेसामने. संवादातून वादाचा कार्यक्रम. विषय आहे मांसाहार माणसाला योग्य की अयोग्य ? आमने आहेत शुद्ध शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते तर सामने आहेत डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन नॉनव्हेज हॉटेल चालवणारे मालक आणि अँकरिंग युमन आहेत. आहारतज्ज्ञ ! डॉक्टर ! यांनी सुरुवात केली आहे, नियम सांगितले आहेत. एकाने मुद्दे मांडायचे,दुसऱ्याने त्यांचा प्रतिवाद करायचा व स्वतःचे मुद्दे मांडायचे. दोघांचेही बोलणे मुद्द्यांना धरून व थोडक्यात असायला हवे. मुद्दे बाजूला सोडून वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करायला आपण राजकारणी नाही. हे लक्षात ठेवून आपापली बाजू मांडावी अशी त्यांनी विनंती केली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619328280.jpg [postimage] => upload_post-1619328280.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 01 Jun 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1263] => Array ( [PostID] => 5169 [post_title] => जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत! [post_content] => [post_excerpt] => प्लास्टिक शिवाय आपलं पानही हलत नाही ही वस्तुस्थिती नाही. [post_shortcontent] =>

साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो. हं लिही, स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत! हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते. मुगाची डाळ एक किलो गुळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं! खोबरे पाव किलो - वास अजिबात नको. असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे. यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे. नाहीतर आई येईल. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/download.jpg [postimage] => /2018/07/download.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Jun 2021 [post_author] => 101 [display_name] => निनाद [Post_Tags] => निनाद, मिसळपाव [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1264] => Array ( [PostID] => 22942 [post_title] => झारापकर रेडीओ [post_content] => [post_excerpt] => ही जाहिरात रेडीओची असली तरी झारापकरांच्या रेडीओपेक्षा त्यांची शिलाई मशीन्स अधिक लोकप्रिय होती असे वाटते. [post_shortcontent] =>

झारापकर रेडीओ 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622516832.jpg [postimage] => upload_post-1622516832.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 01 Jun 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1265] => Array ( [PostID] => 13489 [post_title] => गणेश जन्म [post_content] => [post_excerpt] => हे मूळ गीत गायले आहे मराठी संत अमृतराय या कवीने. 'कटाव 'हे माहिती नसलेले वृत्त या गीतात आहे. [post_shortcontent] =>

श्रवणीयमध्ये आज ऐकुया गणेश स्तुती

खूप जुनं रेकॉर्डींग खूप rare पण खरंच छान . हे मूळ गीत गायले आहे मराठी संत अमृतराय या कवीने. 'कटाव 'हे माहिती नसलेले वृत्त या गीतात आहे. ही गणेश स्तुती श्रवणीय आहे. breathless चे कौतूक आपण हल्ली करतो, पण ह्या रचनेची या संगीत किंवा चालीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही इतकी ही रचना सुंदर अनुभूती देते... ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना ऐकण्यासाठी क्लिक करा या लिंकवर 'श्रवणीय' हा बहुविध चा नवा विभाग आहे  त्याचे सदस्यत्व घेण्यासाठी क्लिक करा या लिंक वर... श्रवणीय

Google Key Words -  Katav, Ganesh Stuti

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/images2.jpeg [postimage] => /2019/09/images2.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 May 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1266] => Array ( [PostID] => 22941 [post_title] => नव्या शैक्षणिक धोरणातील उच्च माध्यमिक शिक्षण [post_content] => [post_excerpt] => विविध जीवनोपयोगी कला व कौशल्ये प्राप्त केल्यास, विद्यार्थी आत्‍मविश्वासाने पुढील जीवनास सामोरे जाईल याची खात्री वाटते. [post_shortcontent] =>

“१५ ते १८ या वयोगटातील मुले हळूहळू पौंगडावस्‍थेत जाण्याच्‍या काळात असतात. त्‍यांच्‍यात शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांना सामोरे जाण्याची तयारी याच काळात होणार असते. स्‍वत:ला अधिकाधिक विचार प्रवृत्त करण्याचा हा काळ असतो. कोणतीही समस्या समजून घेण्याचा हा टप्पा आहे. त्या-त्या प्रश्नांची उकल कशी करता येईल, यावर विचार करण्याचाही हाच काळ आहे. एवढेच नव्हे, तर आकलन, उपयोजन, तसेच कौशल्ये शिकण्याचा हा काळ भावी आयुष्याची पायाभरणी करू शकतो.” शिक्षण – अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा उच्च माध्यमिक शिक्षणावरील लेख.

नवीन शैक्षणिक धोरणातील उच्च माध्यमिक शिक्षणाचा चौथा टप्‍पा इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी असा एकत्रितपणे करण्यात आलेला आहे. हा टप्पा चार इयत्‍तांचा असून अतिशय महत्‍त्वाचा व कसोटीचा आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे एस.एस.सीची परीक्षा रद्द होऊन एच.एच.सी हीच एक सर्वांना समान परीक्षा असेल. या टप्प्यात, वय १५ ते १८ या वयोगटातील मुले हळूहळू पौंगडावस्‍थेत जाण्याच्‍या काळात असतात. त्‍यांच्‍यात शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांना सामोरे जाण्याची तयारी याच काळात होणार असते. स्‍वत:ला अधिकाधिक विचार प्रवृत्त करण्याचा हा काळ असतो. कोणतीही समस्या समजून घेण्याचा हा टप्पा आहे. त्या-त्या प्रश्नांची उकल कशी करता येईल, यावर विचार करण्याचाही हाच काळ आहे. एवढेच नव्हे, तर आकलन, उपयोजन, तसेच कौशल्ये शिकण्याचा (थोडा उच्च स्तरावरील) हा काळ भावी आयुष्याची पायाभरणी करू शकतो.
याच काळात विद्यार्थ्यांच्‍या जीवनात अनेकानेक छंद जोपासण्यासाठी उत्तेजन देणे, त्‍यास रोजच्‍या जीवनात जास्तीत-जास्त स्‍वावलंबी होण्यास प्रवृत्त करणे, प्रथा-रुढी-परंपरा यांचे ज्ञान व त्‍याबद्दलची चिकित्साही विशेषत: अकरावी-बारावीच्‍या वर्षांमध्ये आवश्यक आहे. इयत्ता बारावीनंतर जरी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेला नाही किंवा जाऊ शकला नाही, तरीही त्‍याचा चरितार्थ चालेल असे ज्ञान, विज्ञान, कला, कौशल्य त्‍याने हस्तगत केलेले असेल, असा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. केवळ बौद्धिक-पुस्तकी नको किंवा केवळ व्यावसायिक नको, तर या दोन्ही बाबींची सांगड घालणारा अभ्यासक्रम करणे, तसेच त्यासाठीचे योग्य ते तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, ही उद्दिष्टे या टप्प्यावर महत्त्वाची ठरतात.
वर उल्लेख केलेल्या विविध अपेक्षांसाठी दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे देता येतील.
१.  ‘मृदा’ या संज्ञेचा अर्थ, प्रकार, गुणधर्म, पसारा इत्‍यादीचे केवळ पुस्‍तकी ज्ञान न देता; प्रत्‍यक्ष शेतात नेऊन मातीचा रंग, पोत, जलधारण क्षमता, पिकांचा सहसंबंध इ. दाखविणे योग्‍य होईल.
२.  नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास केवळ भूगोल व वनस्पती शास्त्रांतील प्रचलित पद्धतीप्रमाणे न करता; प्रत्‍यक्ष लाकडांचे प्रकार (कठीण/मऊ) रंग, बांधकाम, सुतारकामाच्‍या दृष्टीने त्‍यांची उपयोगिता, औषधी गुणधर्म इत्‍यादी अंगाने अभ्यासक्रम तयार करावा लागेल. (मी माझ्या मुलीसाठी तीन प्रकारच्‍या पेट्या बनवून दिल्‍या होत्‍या. कंपासपेटी बरोबरच खडक पेटी, काष्ट पेटी, स्‍टेनसिल्‍सची पेटी)
३.  तसेच प्रत्‍येक विद्यार्थ्यास टूल बॉक्स देऊन ती हाताळण्याचे प्रशिक्षण   द्यावे. तीच गोष्ट विद्युत साधनांसाठी लागू होईल.
४.  खरे म्‍हणजे इयत्ता बारावीपर्यंत प्रत्‍येक विद्यार्थ्याने नेमकी कोणती     कौशल्‍ये व ज्ञान हस्‍तगत केले पाहिजे, याची सर्वमान्‍य यादी करता येईल. उदा. सायकल चालविणे, पोहणे, योग व आसने, ठरावीक खेळ (मैदानी व बैठे), चित्रकला (कमीत कमी दुसरी परीक्षा), हिंदी, संस्‍कृत,     गणित, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, यांच्या विशेष परीक्षा (खाजगी), या     सर्वांना जेवढे प्रोत्साहन द्याल तेवढे थोडेच!
५.  संगणकीय ज्ञान आवश्यकच! पण फक्‍त तेवढेच नको, याचेही भान ठेवले पाहिजे.
६.  कमीत-कमी दहा घटकांची तपशिलात ओळख व्हायला हवी. पक्षी, प्राणी, झाडे (फूल व फळ), भाज्‍या, कडधान्ये, खडक, खनिजे, ग्रह-तारे इ.
७.  या टप्प्यात मुलांना क्षेत्रभेटीसाठी घेऊन जावे. या क्षत्रभेटीही तीन प्रकारच्या असाव्यात याकडे लक्ष दिले पाहिजे. उदा.
अ. किल्ले, डोंगरी गड, मैदानी किल्ले, सागरी दुर्ग.
आ. वस्‍तुसंग्रहालयास भेटी, तारांगण भेट (दुर्बिणीद्वारे), बंदर भेट, आठवडी बाजार/कृषी उत्पन्न बाजार समिती/ मासळी बाजार किंवा मासेमारी.
इ. व्यक्ती आणि मानवी वस्त्यांना भेटी : शेतकऱ्याशी शेतात जाऊन संवाद (उत्पन्न, खर्च व नफा यांच्या गणितासाठीही उपयुक्त), बारा बलुतेदारांची कामे/वैशिष्ट्ये, भटक्या जमाती–तांड्याबरोबर सहल.
याशिवाय, या टप्प्यांतील विद्यार्थ्यांसाठी स्‍वयंपाक घर, भोजन बनविणे व वैज्ञानिक संकल्पना यांची सांगड घालता येईल. शाळेतील आणि गावातील प्रत्येक ग्रंथालय हे केवळ पुस्तक संग्रहाची खोली न होता खऱ्या अर्थाने वाचनालय व्हावे, यादृष्टीने वाचनाच्या सवयी, महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवता येईल. वाचन, लेखन, मनन, चिंतन, नकाशा वाचन, व्‍यंगचित्र वाचन, छायाचित्र वाचन, गायन, वादन, शिल्पकला, चित्रकला, घडी शिल्‍प, सजावट, इ. विविध कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येतील.
कार्यक्रम व्‍यवस्‍थापन शिकवताना सजावट, इतर तयारी, सभाशास्त्र यांची माहिती देता येईल. सहल-आयोजन कसे करायचे हेही एक कौशल्य सहज शिकवण्यासारखे आहे. इत्‍यादी सारख्या विविध जीवनोपयोगी कला व कौशल्ये प्राप्त केल्यास, पुढील आयुष्यासाठी विद्यार्थी आत्‍मविश्वासाने जीवनास सामोरे जाईल याची खात्री वाटते.
(विशेष नोंद – नवीन शैक्षणिक धोरणांची ही लेख मालिका या लेखासोबत समाप्त होते आहे. आपण सगळे जाणताच की, सदर शैक्षणिक धोरणाबद्दलची माहिती दोन टप्प्यांत उपलब्ध झाली, त्यात शैक्षणिक टप्प्यांच्या नावांच्या बाबतीत काही बदल झाले. ते लक्षात घेऊनच वाचकांनी सदर लेख वाचले व समजून घेतले याबद्दल आभार! हा सर्व टप्प्यांचा बदल व आकडेमोड यांची क्लिष्टता हा आकृतिबंध अमलात आणताना लक्षात येईल, तेव्हा बराच गोंधळ उडणार आहे, हे मी आजच नमूद करतो. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष न देता आकृतिबंधावर जास्त लक्ष दिल्यामुळे प्रशासकीय समस्या वाढणार आहेत. त्यावर आधीपासूनच विचार करून पुढची पावले टाकावी लागणार आहेत. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात हा प्रश्न अधिक जटिल होणार आहे, कारण आपण इ. अकरावी व बारावीचे वर्ग वरिष्ठ महाविद्यालये आणि शाळा अशा दोन्ही ठिकाणी चालू ठेवले. खरे तर ते पूर्णपणे शाळांनाच जोडायला हवे होते.)
विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622439736.jpg [postimage] => upload_post-1622439736.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 31 May 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => उच्च माध्यमिक शिक्षण, शालेय अभ्यासक्रम, प्रा. विद्याधर अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1267] => Array ( [PostID] => 22854 [post_title] => अस्तित्व की शिक्षण?..... [post_content] => [post_excerpt] => तडजोड नाही केली तर अस्तित्व संपतं. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, मे २०२१

शिक्षणाचा आशय, प्रक्रिया काळानुसार बदलते तेंव्हा आपण शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत असे म्हणतो, व त्यानुसार आपल्याला स्वतःला तडजोड करून घ्यावी लागते. संदर्भ बदलण्याआधी आपण बदलायला हवं नाहीतर आपण प्रवाहापासून दूर फेकले जाऊ. काळ बदलला की संदर्भ बदलतात मानवी हस्तक्षेपामुळे किंवा निसर्गाच्या आपत्तीमुळे किंवा भौगोलिक रचनेतील बदलामुळे नवीन घटनांची नोंद घ्यावीच लागते. इतिहासातल्या गोष्टीपासून सुधारणा करावी लागते, झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून नव्याने आखणी करावी लागते. या सर्व प्रक्रियेत जुन्या गोष्टींना चिकटून चालणार नाही.

डॉ. अनिल कुलकर्णी

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622429889.jpg [postimage] => upload_post-1622429889.jpg [userfirstname] => अनिल कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 31 May 2021 [post_author] => 6069 [display_name] => अनिल कुलकर्णी [Post_Tags] => शिक्षण, चिंतन, जडण-घडण, मे २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1268] => Array ( [PostID] => 22939 [post_title] => विजया तपकीर [post_content] => [post_excerpt] => पूर्वी मोठ्या प्रमाणात लोक तपकीर ओढताना दिसत. हल्ली याचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसतंय. हे खरंय की फक्त फक्त भास ? किर्लोस्कर १९७० [post_shortcontent] =>

विजया तपकीर 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622429641.jpg [postimage] => upload_post-1622429641.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 31 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1269] => Array ( [PostID] => 22883 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग ४- तुमचे फोटो कुठे जातात? [post_content] => [post_excerpt] => १३ ते १६ वयोगटातील मुलांना उन्मेष काका वारंवार हेच सांगतात की, आपण कोणाशी मैत्री करतोय, आपण कोणाला फॉलो करतोय, आपल्याला कोण फॉलो करतंय याची काळजी आपण घेतली पाहिजे. समोरचं अकाऊंट फेक आहे की खरं आहे, हे या वयात मुलांच्या लक्षात येत नाही. फेक अकाउंट ओळखण्याची क्षमता या वयात नसते म्हणून काळजी घेणं गरजेचे आहे. जगभरात या विषयावर जो अभ्यास झाला त्यातून हेच दिसून आलं आहे की, या वयात मुलांमध्ये तेवढी प्रगल्भता किंवा जाण नसते आणि त्यामुळे त्यांची फसगत होण्याची शक्यता असते. [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620820094.jpg [postimage] => upload_post-1620820094.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 31 May 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1270] => Array ( [PostID] => 22895 [post_title] => होल्डॉल [post_content] => [post_excerpt] => दखल घ्यायला हवी अशा काही नोंदी [post_shortcontent] =>

कोव्हिडच्या महासाथीचा उद्रेक होऊन वर्ष उलटून गेलं तरीही हा विषाणू आटोक्यात येताना दिसत नाही. आपल्याकडे आता कोव्हिड आटोक्यात आला असं वाटत असतानाच मार्चपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आणि आपण कोव्हिडसाथीच्या दुसर्या लाटेला सामोरं जातोय हे स्पष्ट झालं. कमीअधिक प्रमाणात जगभर हेच घडतंय. कोव्हिडच्या दुसर्या-तिसर्या लटा आदळत आहेत. विषाणूचे नवनवे स्ट्रेन्स सापडताहेेत. पण काही देश मात्र असे आहेत ज्यांनी कोव्हिडला आळा घालण्यात यश मिळवलंय. त्यातला एक देश म्हणजे तैवान. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622253376.jpg [postimage] => upload_post-1622253376.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 May 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1271] => Array ( [PostID] => 22938 [post_title] => फँटा [post_content] => [post_excerpt] => शीर्षक असावं तर असं... नुसतं वाचूनच कोल्ड्रिंक ग्लासात ओतताना उडणारे प्रफुल्लीत तुषार डोळ्यासमोर आले. [post_shortcontent] =>

फँटा

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622252462.jpg [postimage] => upload_post-1622252462.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 30 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1272] => Array ( [PostID] => 16522 [post_title] => कारागृहातील दिवस [post_content] => [post_excerpt] => कारावासातील अनुभवांच्या शिदोरीचा लेखाजोखा [post_shortcontent] =>

इंग्रजी साहित्यात 'प्रिझन लिटरेचर' नावाची एक संकल्पना आहे. 'प्रिझन लिटरेटचर' म्हणजे अर्थातच लेखक काही कारणाने तुरुंगात असताना त्याने लिहिलेले साहित्य अथवा तुरुंगातील अनुभवांविषयी केलेले लिखाण. तुरुंगात असताना माणूस अंतर्मुख होतो. जगाचा, समाजाचा, आयुष्याचा वेगऴ्या पद्धतीने विचार करु लागतो, त्यातून हे साहित्य जन्माला येते. उदाहरणार्थ मार्को पोलोने त्याच्या चीनमधील प्रवासाविषयी लिहिले ते जिनोव्हा येथील तुरुंगात. हिटलरने त्याचे 'माइन काम्फ' हे आत्मचरित्र लिहिले तेही तुरुंगातच. आपल्याकडेही अशी उदाहरणे आहेत. लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरुंगात लिहिलेले 'गीतारहस्य',  पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील तुरुंगात असताना लिहिलेला 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा भारताचा शोध घेणारा ग्रंथ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  कारागृहाच्या भिंतींवर उमटवलेले साहित्याचे शब्द.  दुसरा प्रकार असतो तो तुरूंगवास भोगून आल्यावर प्रसवलेल्या साहित्याचा, तेथील अनुभवाचे शब्दांकन करण्याचा. राजकीय कैद्यांना तुरुंगात तुलनेने अधिक मोकळेपणा असतो. सोबतचे कैदीही अनेकदा ओळखीचे असतात. त्यांचे वागणे, तुरुंगातील सततच्या सहवासातून कळलेले काही कंगोरे यावर नंतर केले गेलेले लिखाण त्यामुळेच खूप वेगळ्या प्रकारे केले जाते.  समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांचा प्रस्तुत लेख हे अशाच प्रकारातले अतिशय मनोज्ञ असे लिखाण आहे. गणेश प्रभाकर तथा ग.प्र. प्रधान ( २६ ऑगस्ट १९२२ ते २९ मे २०१० )  हे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक, लेखक आणि राजकीय भाष्यकार म्हणूनही त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात मूलभूत योगदान दिले आहे. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर आणिबाणीच्या कालखंडात त्यांनी कारावास भोगला. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/03/BLINK_PRISONERS1.jpg [postimage] => /2020/03/BLINK_PRISONERS1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 May 2021 [post_author] => 3448 [display_name] => ग.प्र. प्रधान [Post_Tags] => अनुभव कथन,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1273] => Array ( [PostID] => 22652 [post_title] => कौशल्य विकास [post_content] => [post_excerpt] => विचार तर आपल्या मनात सतत येतच असतात मग 'विचार करण्याची सवय' लावायची म्हणजे काय? [post_shortcontent] =>

विचार तर आपल्या मनात सतत येतच असतात मग 'विचार करण्याची सवय' लावायची म्हणजे काय? 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618490832.jpg [postimage] => upload_post-1618490832.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 29 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य, व्यक्तीमत्व विकास, मनसंवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1274] => Array ( [PostID] => 22936 [post_title] => फार्गो गॅस मॅण्टल [post_content] => [post_excerpt] => कंदीलच जिथे कालबाह्य झाले तिथे त्याच्या आतले जाळीसारखे गॅस मॅण्टल कसे असत हे आताच्या पिढीला कसं सांगणार ? [post_shortcontent] =>

फार्गो गॅस मॅण्टल

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622221327.jpg [postimage] => upload_post-1622221327.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 29 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1275] => Array ( [PostID] => 22891 [post_title] => माझे विनोदी लेखनः एक टिपण [post_content] => [post_excerpt] => राजकारण, समाजकारण, पुढारी, निरनिराळ्या व्यवसायातले लोक सतत विनोदाचा पुरवठा करत असतात. [post_shortcontent] =>

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

पंचतंत्र, सिंहासन-बत्तिशी, वेताळ-पंचविशी आदी पुस्तकांतील निवेदनशैलीचा फक्त घाट वापरून मी विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांची ‘आधुनिक पंचतंत्र’ ‘साहेबासन बत्तिशी’ आणि ‘गद्धे पंचविशी’ या शीर्षकाची पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय अशा काही व्यक्तिरेखाही लिहिल्या आहेत. काही म्हटल्या तरी त्यांची संख्या पन्नाससाठ होईल.

विनोदाचे विषय मला सतत सुचत असतात. विनोदी लिहिण्यासाठी इतके विषय आजूबाजूला असतात. इतक्या घटना घडत असतात की, माझ्या सारख्याला तेवढ्यावरच आयुष्यभर सुखानं वाङ्मयीन गुजराण करता येईल. राजकारण, समाजकारण, पुढारी, निरनिराळ्या व्यवसायातले लोक सतत विनोदाचा पुरवठा करत असतात. अशा वेळी “देता किती घेशिल दो करांनी” अशी गोड असमर्थता कधी कधी जाणवू लागते. विषयांसाठी मी कधीच अडून बसलो नाही. विषय रांगेनं उभे असतात. म्हणून तर मी भरपूर लिहू शकतो. आतापर्यंत अक्षरशः शेकडो विषयांवर लिहून झालं आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622170021.png [postimage] => upload_post-1622170021.png [userfirstname] => Vinayak [userlastname] => Adinath Bua [post_date] => 29 May 2021 [post_author] => 6051 [display_name] => वि.आ. बुवा [Post_Tags] => मराठी साहित्य पत्रिका, विनोद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1276] => Array ( [PostID] => 10350 [post_title] => अनामिक पांथस्था! क्षणभर थांब... [post_content] => [post_excerpt] => एखाद्या ओसाड वाळवंटांत कुणा एकाकी फुलझाडाने स्वतःच्या आनंदासाठीच फुलत व जळत रहावे तसे निधर्मी कृतघ्नांच्या ह्या रेताड समाजांत ते फुलत व जळत राहिले. [post_shortcontent] =>

अंक : रहस्यरंजन, जून १९५८

कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पत्रकार अशा विविध नात्यांनी आपण पु.भा. भावे (१२ एप्रिल १९१० ते १३ ऑगस्ट १९८०) यांना ओळखतो. मात्र हिंदुत्ववादी पत्रकार अशी त्यांची एक ठसठशीत प्रतिमा त्यांच्या लेखनातून उभी राहिली, त्या प्रतिमेने अनेकदा त्यांच्या इतर प्रतिमांवर कुरघोडी केली आहे.'सहदेवा, अग्नी आण' या सारखे त्यांचे राजकीय लेख खूप गाजले. भावेंचे जिवलग मित्र आणि विचारांनी पक्के काँग्रेसी असलेले ग. दि. माडगूळकर म्हणायचे, ‘भावेंची भाषाच वेगळी होती. पांढऱ्यावर काळं सगळेच लेखक करतात, पण या लेखकाच्या लेखणीचं टोक उजेडाचं होतं. त्यांचं लिहिणं मला मानवत नव्हतं, पण भिडत होतं. पटत नव्हतं पण पेटवत होतं. तोंड भाजलं तरी खावं वाटावं असा अलौकिक गुण त्या लिखाणात होता.' तर अशा पु.भा.भावेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेला हा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा लेख आहे. 'रहस्यरंजन'च्या जून १९५८च्या अंकात तो प्रकाशित झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकराचं निवासस्थान दादरला आजही आहे.जून १९३८ मध्ये या वास्तूत सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई व त्यांची मुले राहावयास आले. या ठिकाणी त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते. सावरकर हयात असतानाच भावेंनी लिहिलेल्या या लेखात, या वास्तूत राहणाऱ्या महापुरुषाविषयी, त्याच्या आयुष्याविषयी, त्याच्या उत्तुंगतेविषयी खास भावे शैलीत सांगितलेले आहे. त्यातून भाव्यांची सावरकर भक्ती तर दिसून येतेच शिवाय प्रगाढ शब्दसंपत्तीचेही मर्मग्राही दर्शन होते.  सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा लेख....

लेखक : पु. भा. भावे

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/fmcsopbbvd-1464356065.jpg [postimage] => /2019/05/fmcsopbbvd-1464356065.jpg [userfirstname] => Purushottam Bhaskar [userlastname] => Bhave [post_date] => 28 May 2021 [post_author] => 2324 [display_name] => पु. भा. भावे [Post_Tags] => पुनश्च,सावरकर,व्यक्ती परिचय,रहस्यरंजन,पु. भा. भावे [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1277] => Array ( [PostID] => 10334 [post_title] => ललनांच्या लावण्याचे हानिलाभ [post_content] => [post_excerpt] => लावण्य हे लांछन नसून ललनांचे एक स्पृहणीय विभूषण कसे मानले जाई त्याचे पुरावे आपल्या संस्कृत वाङ्मयांत आढळून येतात! [post_shortcontent] =>

अंक – रहस्यरंजन, जून १९५८  

जिच्या कौमार्यांत लावण्याचा नेत्रानंददायी चंद्र आरोग्याच्या सफल कलानी प्रफुल्ल झालेला आहे; यौवनांत जिच्या उदरी देवदूतांसारखी सुंदर नी सुलक्षणी बालके जन्मली आहेत आणि त्यांना त्या आपल्या लावण्याचे नी शीलाचे ते वत्सल दूध पाजून संवर्धितांना जी स्वतः प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखी क्षीण कलांनीच पूर्ण कलांपेक्षांही प्रौढास्थेत सुमग भासत आहे; त्या जननीला आमचे शतवार वंदन असो! पर्यायपीतम्य सुरिंहमांशोः। कलाक्षयः श्लाघ्यतरी हि वृद्घेः।। युरोपमध्ये सध्यां सौंदर्याची जिकडेतिकडे पूजा होत आहे पण पूर्वी एकदां याच युरोपमध्ये रोमन कॅथॉलिक पंथाचे वर्चस्व चालू असतां लावण्य हे ललनांच्या अंगचा, पुरुषांनी ज्यापासून अत्यंत सावध रहावे असा एक घातक दोष समजला जाई. त्या काळच्या युरोपीय धार्मिक वाङ्मयांत या घातक लावण्याची यथेच्छ निर्भत्सना केलेली आढळते. ख्रिश्चन धर्मांत जीजसच्या खालोखाल ज्यांचे शब्द धर्माज्ञेसमान पवित्र मानले जातात, त्या सेंट पॉल, सेंट पीटर प्रभूती आद्या महंतांच्या प्रत्यक्ष बायबलमध्येच ग्रंथिलेल्या उपदेशांतून स्त्री-स्वातंत्र्याची, स्त्री-मोहाची आणि एकंदर स्त्रीत्वाची कशी विटंबना केलेली आहे हे बायबलमधील खालील दोन उताऱ्यांवररून दिसून येईल- “स्त्रियांनी चर्चमध्ये मौन धारण केले पाहिजे! कारण तिथे बोलण्याची त्यांना आज्ञा नाही. अज्ञान हाच त्यांचा मूळ स्वभावधर्म. त्यांतही जे शिकणे ते घरच्याघरी, आपल्या पतीकडूनच शिकले पाहिजे. कारण चर्चमध्ये बोलणे स्त्रियांना लज्जास्पद आहे !(Carinthians xiv, 34).” ‘पत्नीनों, आपल्या पतीलाच तुमच्या सर्वस्वाचा स्वामी माना! ख्राईस्ट जसा जगाचा प्रमुख धनी आहे, तसाच पती हाच पत्नीच्या नेता आहे; स्वामी आहे...आदमनंतर ईव्ह उपजली. 

लेखक – वि.दा. सावरकर

 

[post_status] => publish [postmainimage] => 2019/05/savarkar.jpg [postimage] => 2019/05/savarkar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 May 2021 [post_author] => 2246 [display_name] => वि. दा. सावरकर [Post_Tags] => दीर्घा,सावरकर,रहस्यरंजन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1278] => Array ( [PostID] => 22725 [post_title] => शरीरातील साठेबाजी [post_content] => [post_excerpt] => इनपुट- आपले खाणे आणि आउटपूट- शरीराने ते वापरणे यांचे संतुलन हेच आरोग्याचे रहस्य आहे. [post_shortcontent] =>

पोटाचा, कंबरेचा घेर वाढतो आहे. डबल हनुवटी होते आहे याचा अर्थ शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आपण खात आहोत. मग शरीराची गरज वाढवावी लागेल, त्यासाठी शारीरिक श्रम, व्यायाम करावा लागेल. इनपुट- आपले खाणे आणि आउटपूट- शरीराने ते वापरणे यांचे संतुलन हेच आरोग्याचे रहस्य आहे. ते बिघडले, शरीरातील साखर कमी झाली तरी चक्कर येऊ लागते. क्षार कमी झाले तर ब्लडप्रेशर लो होते, कमी होते, आवश्यक मेदाम्ले मिळाली नाहीत तर थकवा येतो, अकाली वार्धक्य येते. शरीराची साखरेची गरज कृत्रिम साखरेपेक्षा गोड फळे, नैसर्गिक मध यांनी पुरवली तर ते अधिक चांगले. खारट चवी साठी सैंधव, बीडलवण वामक, त्याचा पाचक म्हणून उपयोग होतो. फळांना मीठ व साखर लावून खाणे अनावश्यक आहे, तो आपल्या सवयीचा परिणाम आहे. असे खाल्याने मीठ व साखरेचे दुष्परिणाम होतात शिवाय त्या मूळ फळाची चव आपण अनुभवत नाही. आपले अन्न आपण चवीने खायला हवे पण ते किती, तर शरीरात साठेबाजी होणार नाही इतकेच, अकारण संग्रहाचा हव्यास वाईटच, नाही का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619862642.jpg [postimage] => upload_post-1619862642.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 28 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1279] => Array ( [PostID] => 22894 [post_title] => शहर चालवणारी माणसं [post_content] => [post_excerpt] => मी घरी आलो की शेजारी कुजबूज सुरू होते. लोक तुटकपणे वागतात. कमी बोलतात. मदत करायला उत्सुक नसतात. [post_shortcontent] =>

रुग्णांच्या नातेवाइकांकडून तुम्हाला कशी वागणूक मिळते?

रुग्णांच्या नातेवाईकांकडून खरं तर आमची चांगल्या वाईटाची अपेक्षाच नसते. कारण ते लोक त्यांच्या टेंशनमध्ये असतात. अॅम्ब्युलन्स यायला उशीर झाला तर चिडतात, पण त्यांना त्यांच्या माणसाची काळजी असल्यामुळे ते चिडचिड करतात हे मला समजतं. मी माझ्या बाजूने कधीच हलगर्जीपणा करत नाही. खूपदा भरल्या ताटावरून उठून जावं लागतं. पण माझ्या कामाचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळे मी त्याबद्दल तक्रार करत नाही. कधीकधी कोणी बक्षीस म्हणून चहा पाण्याला पैसे देतं. पण मी घेत नाही.

कधी चांगले अनुभवही येतात. मी एकदा बाणेरच्या एका पेशंटला स्टेशनजवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडलं. त्यांच्या नातेवाईकांचा दोन दिवसांनंतर फोन आला, "तुम्ही वेळेवर आलात आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवलंत म्हणून आमचा माणूस वाचू शकला.” असं काही ऐकलं की बरं वाटतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622171754.jpg [postimage] => upload_post-1622171754.jpg [userfirstname] => Tushar [userlastname] => Kalburgi [post_date] => 28 May 2021 [post_author] => 6068 [display_name] => तुषार कलबुर्गी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1280] => Array ( [PostID] => 5225 [post_title] => एक यशस्वी लक्षाधीश शेतकरी [post_content] => [post_excerpt] => केवळ चार एकर जमिनीत शेती करूनही लक्षाधीश होता येते [post_shortcontent] =>

आज मी एका यशस्वी शेतकऱ्याबद्दल सांगणार आहे. “यशस्वी म्हणजे मोठ्या जमिनीचा मालक असणार!” ...नाही हो फक्त चार एकरात केलेल्या शेतीबद्दल सांगतोय. “चार एकर? म्हणजे नक्कीच नवे तंत्रज्ञान, ग्रीन हाउस वगैरे बद्दल सांगणार असाल” ...नाही हो, अगदी पारंपारिक शेती करणारा आहे. “मग निदान उत्पादन तरी ‘एक्झॉटिक व्हेजिटेबल’ किंवा ‘विलायती महाग फुलांची शेती’ करत असणार!” साधारणपणे यशस्वी शेतकरी म्हटले रे म्हटले की लोकांची अपेक्षा असते की वर उल्लेखलेले काहीतरी ‘स्पेशल’ असणार. हो स्पेशल तर आहेच पण ते उत्पादन काही विशेष नेत्रदीपक वगैरे नाही. म्हटले तर साधारण १५ रुपये किलोने विकलेल्या खरबूजाची शेती करणारा तरुण आहे. पण साध्या साध्या उत्पादनातही कसे चांगले पैसे मिळू शकतात, आणि चांगले म्हणजे तर लक्षावधी पैसे मिळू शकतात त्याचे उत्तम उदहरण आहे. “कोण आहे हा शेतकरी? काय केले तरी काय त्याने नेमके? ...सांगतो! शेतकऱ्याचे नाव खेताजी सोलंकी, वय ४१, गाव ‘चंदाजी गोलिया’, जिल्हा बनासकाठा, गुजरात. हे गाव तसं छोटं, जेमतेम १००० लोकवस्तीचे. खेताजी यांना लहानपासून नव्यानव्या गोष्टी शिकायची हौस. अभ्यासात चांगली प्रगती असूनही त्यांना घरच्या गरिबीमुळे शाळा सोडावी लागली. त्यांचे वडील त्यांच्या शेतात बटाटे, बाजरी, भुईमूग अशी पारंपारिक पिके काढत. त्या पिकात त्यांचे घर खाऊन पिउन मजेत होते. पण ह्या पिकांना प्रत्येक वेळी चांगले भाव मिळत नसत. त्यामुळे एखाद्या वर्षी पैसे अपुरे मिळून नुकसानही व्हायचे. नव्या गोष्टी शिकण्याची हौस असणाऱ्या खेताजीने आपल्या शेतातील उत्पन्न खुल्या बाजारात विकण्याचे प्रयत्न केले. शेतीमाल निर्यात करायचा प्रयत्न केला, निर्यात पर

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/36063068_506306849788513_6533473722047660032_n.jpg [postimage] => /2018/07/36063068_506306849788513_6533473722047660032_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 May 2021 [post_author] => 80 [display_name] => हिरण्य सूर्यवंशी [Post_Tags] => हिरण्य सूर्यवंशी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1281] => Array ( [PostID] => 22935 [post_title] => केप्र मसाले [post_content] => [post_excerpt] => केप्र मसाल्याचा लॉंग फॉर्म केशवलक्ष्मी प्रसाधन आहे हे ही जाहिरात बघितल्याने समजलं... किर्लोस्कर १९७० [post_shortcontent] =>

केप्र मसाले

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622170555.jpg [postimage] => upload_post-1622170555.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 28 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1282] => Array ( [PostID] => 22882 [post_title] => नक्की वाचा आणि नेट -key -भाषा भाग ३- ‘फ्लावर बेबीज’ [post_content] => [post_excerpt] => ‘फ्लावर बेबीज’ ही कादंबरी लिहिताना लेखिका अॅन फाइन यांनी ठिकठिकाणी विनोद आणि अतिशयोक्तीचा वापर केल्यामुळे ती वाचताना मजा येते, पण त्यांनी त्यात याच प्रकल्पाला बक्षिस मिळालं असं दाखवून खोटा खोटा गोड शेवट केलेला नाही. कारण तात्पुरतं बक्षिस महत्त्वाचं नाही, प्रकल्पातून सायमन काय विचार करायला शिकला, तेच आयुष्यात महत्त्वाचं. तुम्ही प्रकल्प करता, तेव्हा तुम्ही कशाला महत्त्व देता – मार्कांना की स्वतः शिकण्याला? [post_shortcontent] =>

‘फ्लावर बेबीज’ ही इंग्लंडमधल्या एका काल्पनिक हायस्कूलमधल्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलांच्या वर्गात घडणारी गोष्ट. काय बरं आहे ही गोष्ट? नक्की वाचा या सदरात वाचा ‘फ्लावर बेबीज’ या पुस्तकाविषयी- 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620808726.jpg [postimage] => upload_post-1620808726.jpg [userfirstname] => धनवंती [userlastname] => हर्डीकर [post_date] => 28 May 2021 [post_author] => 5993 [display_name] => धनवंती हर्डीकर (शिक्षणतज्ज) [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1283] => Array ( [PostID] => 7426 [post_title] => बॉर्डरलगतचं जगणं [post_content] => [post_excerpt] => फिरोजपूर जिल्ह्यातलं हुसैनीवाला, जिथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची समाधी आहे. या तिघांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह इंग्रजांनी हुसैनीवालापाशी ठेवले. [post_shortcontent] =>

  बॉर्डर म्हटलं कि सर्वसाधारणपणे आपल्याकडे मिलिटरीबद्दल, त्यांच्या अवघड कामाबद्दल, बलिदानांबद्दल चर्चा होत असते. पण सीमेलगत असलेल्या गावांबद्दल, तिथे राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जगण्याबद्दल आपल्याला क्वचितच काही माहित असतं. सीमेवर युद्धसदृश्य काही हालचाल झाली किंवा काही तणाव निर्माण झाला कि तेवढ्यापुरती तिथल्या गावांची माध्यमांतून चर्चा होते, पण त्याच्या पलीकडे आपल्यापर्यंत फारसं काही पोहोचत नाही. पंजाब. भारत-पाक फाळणीच्या ठसठसत्या जखमा घेऊन जगणारं भारतातील एक सीमावर्ती राज्य. पंजाबच्या सीमावर्ती भागातील प्रत्येक माणसाची एक कहाणी आहे, जी थेट फाळणीशी निगडित आहे. गव्हाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश गेली काही वर्षं 'ड्रग्स'सहित अनेक समस्यांशी झुंजतोय.    भारत-पाक बॉर्डरवर असलेल्या पंजाबच्या तीन जिल्ह्यांतील काही गावांत फिरून, तिथल्या लोकांशी थेट बोलून त्यांच्या जगण्यातील ताणेबाणे मांडणारा मुक्ता चैतन्य यांनी अक्षरलिपी दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा खास रिपोर्ताज           

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Akshar-Shilp.jpg [postimage] => /2018/12/Akshar-Shilp.jpg [userfirstname] => Mukta [userlastname] => Chaitanya [post_date] => 27 May 2021 [post_author] => 423 [display_name] => मुक्ता चैतन्य [Post_Tags] => रिपोर्ताज,अक्षरलिपी,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1284] => Array ( [PostID] => 22853 [post_title] => पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयाची शताब्दी [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्र विद्यालय ही शाळा शिक्षण क्षेत्रातील नंदादीप आहे. या शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात कोणत्याही शाळेला आपल्या भावी वाटचालीचा रस्ता नक्की दिसेल. [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण, मे २०२१

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्था, पुणे विद्यार्थी गृह, पुणे दि. १२ मे २०२१ रोजी वर्धापन दिन साजरा करीत आहे तर या संस्थेची शाळा महाराष्ट्र विद्यालय, पुणे शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या मधुर आठवणी जागविणारा हा लेख देत आहोत. —संपादक

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622083548.png [postimage] => upload_post-1622083548.png [userfirstname] => श्रीपाद जोशी [userlastname] => [post_date] => 27 May 2021 [post_author] => 6066 [display_name] => डॉ. श्रीपाद जोशी [Post_Tags] => जडण-घडण, मे २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1285] => Array ( [PostID] => 22851 [post_title] => महाराष्ट्र (व्हावा) आधार या भारताचा! [post_content] => [post_excerpt] => 'महाराष्ट्र' म्हणून आज ओळखल्या जाणाऱ्या प्रांताला लढल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय कधीच काही मिळत नाही, [post_shortcontent] =>

अंक : जडण-घडण,  मे २०२१

या अंकामध्ये आतील पानांवर आम्ही दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचा परिचय पुनर्परिचय व्हावा यासाठी देशभरातील आपल्या या आघाडीच्या प्रांताची समृद्ध शक्तीस्थळं, वैशिष्ट्यं काय काय आहेत? हे आवर्जून नोंदवलं आहे. पण त्याच्या आधारे गेल्या ६१ वर्षांत आपण कुठंपर्यंत येऊन पोहोचलो? हेही आत्मपरीक्षण करायला हवं ना? त्यासाठीच हे संपादकीय.

डॉ. सागर देशपांडे

मुख्य संपादक  : जडण-घडण मासिक

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621503265.png [postimage] => upload_post-1621503265.png [userfirstname] => Dr. Sagar [userlastname] => Deshpande [post_date] => 27 May 2021 [post_author] => 6067 [display_name] => डॉ. सागर देशपांडे [Post_Tags] => जडण-घडण - मे २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1286] => Array ( [PostID] => 22933 [post_title] => दलित साहित्य : मराठी भाषेचे भूषण [post_content] => [post_excerpt] => संवादात्मक भाषा ही दलित साहित्यनिर्मितीचा आणखी एक विशेष. [post_shortcontent] =>

मराठी साहित्यातील दलित साहित्याचा प्रवाह विविधांगी आहे. गावकुसाबाहेरील या लेखणीने मराठी साहित्याला अनेकांगांनी समृद्ध केले. ही समृद्धता अनुभवांची आहे, तशीच भाषेचीही. यानिमित्ताने प्रमाणभाषेत आजवर वापरले न गेलेले कितीतरी शब्द, वाक्प्रचार, म्हणी प्रथमच अक्षरबद्ध झाले. दलित साहित्यातील या समृद्धतेचा आढावा घेणारा डॉ. गंगाधर पानतावणे यांचा हा लेख -
साहित्यनिर्मितीच्या संदर्भात व्यक्ती ही निखळ व्यक्ती राहतच नाही; तर ती समाजनिष्ठ होते. म्हणूनच व्यक्तीच्या समाजनिष्ठ अनुभवाचे स्वरूप त्याच्या अनुभवांपेक्षा वेगळे असते. दलित साहित्याची स्थिती अशीच आहे. अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती सामाजिक स्वरूपाच्या स्थित्यंतराची असते. समाजामध्ये घडणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव अपरिहार्यपणे साहित्यनिर्मितीवर होतो, म्हणूनच साहित्यही समाजनिष्ठ असतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622093999.jpg [postimage] => upload_post-1622093999.jpg [userfirstname] => Dr. Gangadhar [userlastname] => Pantavne [post_date] => 27 May 2021 [post_author] => 6065 [display_name] => डॉ. गंगाधर पानतावणे [Post_Tags] => दलित साहित्य, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रमाणभाषा, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1287] => Array ( [PostID] => 22934 [post_title] => मुसाफिर [post_content] => [post_excerpt] => १९७० साली हा व्यवसाय अभिनव पद्धतीचा वाटत होता. कुणाला ठाऊक आहे का मुसाफिर बद्दल ? [post_shortcontent] =>

मुसाफिर 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622085421.jpg [postimage] => upload_post-1622085421.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 27 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1288] => Array ( [PostID] => 22932 [post_title] => अवेदन [post_content] => [post_excerpt] => अवेदन.. किती कल्पक नाव आहे हे. तुमच्यापैकी कुणी ही गोळी डोकेदुखीकरिता वापरली आहे का ? [post_shortcontent] =>

अवेदन

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621995777.jpg [postimage] => upload_post-1621995777.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 27 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1289] => Array ( [PostID] => 22908 [post_title] => ऑर्वेलच्या भयस्वप्नातील लोकशाही [post_content] => [post_excerpt] => लोकशाही समाजवादातील ऑर्वेलच्या याच भोंगळ गुंतवणुकीमुळे त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यांतील भयस्वप्नाचे चित्रणही टीकाकारांना कदाचित सरधोपट, अपुरे वाटते. [post_shortcontent] =>

‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा लेखक जॉर्ज ऑर्वेल मृत्यू पावला, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याच्या कादंबऱ्यांमधून त्याने रेखाटलेले भविष्यातील मानवी समाजाविषयीचे भयस्वप्न आता वास्तवात उतरते आहे की काय, अशा भीतीने विचारी जगाला ग्रासले आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षांत ऑर्वेलची आठवण समकालीन लोकसंस्कृतीत पुन्हा एकदा जागती बनली आहे. देशोदेशीच्या अधिकारशहांनी लोकशाही मार्गातून ऑर्वेलच्या भयस्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरू केला असतानाच्या काळातील ऑर्वेलचे हे एक स्मरण.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1622003718.jpg [postimage] => upload_post-1622003718.jpg [userfirstname] => Rajeshwari [userlastname] => Deshpande [post_date] => 26 May 2021 [post_author] => 6054 [display_name] => राजेश्वरी देशपांडे [Post_Tags] => महा अनुभव दिवाळी २०२०, व्यक्तीविशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1006 [ParentMagzineName] => महा अनुभव दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => maha anubhav 2020 ) [1290] => Array ( [PostID] => 6255 [post_title] => मोदींच्या ‘अवतारा’वरून पेटले  प्रतिक्रियांचे युद्ध [post_content] => [post_excerpt] => अवधूत वाघ यांच्या नावात वाघ असताना ते शिवसेनेत जाण्याऐवजी भाजपमध्ये कसे आले ? [post_shortcontent] =>

(तंबी दुराई यांजकडून ) - भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी, ‘नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११वा अवतार आहेत’ असे ट्विट केल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर वारेमाप संतापलेले आहेत. वाघ यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता असून, मुळात भगवान विष्णू हेच नरेंद्र मोदी यांचा ११वा अवतार असल्याची पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.  या संबंधी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अमित शहा यांनी अवधूत वाघ यांच्या ट्विटशी पूर्णपणे असहमती दर्शवली. ‘वाघ यांचे हे विधान अज्ञानमूलक असून (शहा यांनी अज्ञानमूलक हाच शब्द उच्चारला का याबाबत संपादकीय विभागाने संबंधित प्रतिनिधीला वारंवार खोदून विचारले तेव्हा त्याने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला) त्यांनी हिंदू पुराणांचा नीट अभ्यास केलेला नाही, हे यावरून दिसून येते’ असे ते म्हणाले.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/10/narendra-modi-god-avatar.jpg [postimage] => /2018/10/narendra-modi-god-avatar.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 26 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1291] => Array ( [PostID] => 22651 [post_title] => नैराश्यावर मात [post_content] => [post_excerpt] => तणाव व्यवस्थापन करण्याचे बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक अनेक वेगवेगळे उपाय आहेत. [post_shortcontent] =>

तणाव व्यवस्थापन करण्याचे बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक अनेक वेगवेगळे उपाय आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621996428.jpg [postimage] => upload_post-1621996428.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 26 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1292] => Array ( [PostID] => 22717 [post_title] => विद्यापीठ परंपरेचा मागोवा [post_content] => [post_excerpt] => ब्रिटिशांच्या काळात त्यांची गरज म्हणून आलेली विज्ञापीठ परंपरा आणि तिचा विस्तार याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती या लेखात आहे. ृ [post_shortcontent] =>

अंक : आनंद, फेब्रुवारी १९३७

लेखाबद्दल थोडेसे  : आनंद या नियतकालिकात १९३७ साली ज्ञानपरंपरांची माहिती देणारी लेखमाला प्रसिद्ध झाली होती, या आधी त्या लेखमालेतील चार भाग आपण वाचले आहेत. (नसतील वाचले तर 'ज्ञानसागरावरील सफरी' हे शीर्षक सर्चमध्ये टाकून ते मिळतील. ते अवश्य वाचा) जवळपास ८५ वर्षांनीही ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. कदाचित काळ जसजसा पुढे जाईल तशी ही माहिती अभ्यासकांच्या दृष्टीने अधिकच उपयुक्त ठरेल. 'विज्ञापीठ' या  संकल्पनेचा भारतीय संस्कृतीमधील उगम, पुढे ब्रिटिशांच्या काळात त्यांची गरज म्हणून आलेली विज्ञापीठ परंपरा आणि तिचा विस्तार याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती या लेखात आहे.   

********

ज्ञानसागरावरील सफरी-५

‘युनिव्हर्सिटी’ हा शब्द आपल्या वाचनांत नेहमी येतो. याचा मराठी अर्थवाचक शब्द ‘विद्यापीठ’ हा होय. विद्यापीठ ही संस्था फार प्राचीन आहे. ह्या संस्थेचा उगम जर आपण शोधू गेलों तर धर्मगुरूंच्या आश्रमापर्यंत आपणांस जावे लागेल. एखाद्या रानांत एक मोठे विद्वान तपस्वी ऋषी असावयाचे. त्यांच्याकडे ज्ञानसाधनेसाठी चारही दिशांनी शिष्य गोळा व्हावयाचे आणि मग तेथे विद्येचे संतर्पण चालावयाचे. विद्वान् आचार्यांच्या चरितार्थासाठी आणि विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी राजेरजवाडे जमिनी देत आणि पैशाची मदत करीत. कित्येक राजकुमारही या आश्रमाच्या विद्यापीठांत शिक्षणाकरीतां राहत असत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621962661.jpeg [postimage] => upload_post-1621962661.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 May 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => आनंद, ज्ञानरंजन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1293] => Array ( [PostID] => 8681 [post_title] => बाराशे वर्षांत न सुटलेला हिंदु मुसलमान प्रश्न [post_content] => [post_excerpt] => चारशे वर्षांचा झगडा चालल्यानंतर हिंदूंच्या मनावर सहजच मुसलमानांच्या वरचढपणाची छाप बसली, आणि राज्याच्या बाबत आवश्यक असलेल्या गुणांत मुसलमान वरचढ होतेही. [post_shortcontent] =>

अंक – रसना दिवाळी अंक १९४७ 

लेखाबद्दल थोडेसे : श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, मग आपण का नाही घालू शकत? एक प्रश्न. तसे असेल तर मग 'घुंघट'वरही बंदी आणली पाहिजे. त्या प्रश्नाला एक प्रत्योत्तर! थोडक्यात काय तर 'हिंदु-मुस्लिम' हा आजही आपल्या राजकीय, सामाजिक जगण्यातला एक कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाशी आपण कधीपासून लढतो आहोत? त्याचा इतिहास काय आहे? या प्रश्नावर शिवाजी महाराजांनी काय उत्तर शोधले होते आणि ते पुढे रेटले गेले नाही त्यामुळे काय झाले? या सर्व प्रश्नांची अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरे इतिहासपंडित प्रो. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लेखात सत्तर वर्षांपूर्वीच दिली होती. अर्थात ती उत्तरेसुद्धा 'राजकीय' ग्रह आणि पूर्वग्रहांना अपवाद नाहीत, परंतु ती निर्विवादपणे अत्यंत महत्वाची आहेत. शेजवलकर हे चाळीस आणि पन्नासच्या दशकातले महाराष्ट्रातील एक अधिकारी आणि व्युत्पन्न इतिहास संशोधक. शिवाजीचे संपूर्ण चरित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्प पुरा होऊ शकला नाही हे दुर्दैव, परंतु त्यासाठी त्यांनी केलेली तयारी हे सुद्धा अभ्यासाचे एक मोठे भांडार आहे. पानिपतावरील ग्रंथ लिहिण्याआधी त्यांनी तो संपूर्ण परिसर पायी धुंडाळला होता. सडेतोपणा, मत व्यक्त करण्यातील निर्भिडता, नेमकेपणा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. २८ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

**********

लेखाला असलेली मूळ संपादकीय प्रस्तावना- प्रो. शेजवलकर हे एक विख्यात महाराष्ट्रीय इतिहासपंडित आहेत. पानिपतच्या १७६१ मधील संग्रामसंबंधीचा त्यांचा अलीकडेच प्रसिद्ध झालेला इंग्रजी ग्रंथ सांप्रत इतिहासज्ञाकडून अभ्यासिला जात आहे. रसनेच्या चालकवर्गावर प्रोफेसरमहाशयांची कृपादृष्टी असली तरी त्यांच्या एक

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/shivaji-main.jpg [postimage] => /2019/05/shivaji-main.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 May 2021 [post_author] => 2263 [display_name] => त्र्यं. शं. शेजवलकर [Post_Tags] => इतिहास, रसना [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1294] => Array ( [PostID] => 22903 [post_title] => कोरोनाची दुसरी लाट आणि महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => सर्वांच्याच मनात प्रश्न आहे की कोरोना महाराष्ट्रातच का वाढतोय? [post_shortcontent] =>

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालते आहे. त्यातही महाराष्ट्रात कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातला प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातला आहे. खरोखरच महाराष्ट्रात कोव्हिडची लाट उर्वरित देशापेक्षा गंभीर आहे का? की खरी परिस्थिती काही वेगळी आहे? एका तज्ज्ञ अधिकार्याने केलेलं मार्गदर्शन.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621925526.jpg [postimage] => upload_post-1621925526.jpg [userfirstname] => डॉ. प्रदीप आवटे [userlastname] => [post_date] => 25 May 2021 [post_author] => 6061 [display_name] => डॉ. प्रदीप आवटे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1295] => Array ( [PostID] => 22723 [post_title] => बेकरी कमी-मंडई जास्त [post_content] => [post_excerpt] => आपल्याला आपले स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. नवीन टेस्ट डेव्हलप करावी लागेल. [post_shortcontent] =>

कच्च्या भाज्या व फळे खाणे चांगले असले तरी आजच्या काळात त्यामध्ये दोन धोके आहेत. त्यांच्यावर शिंपडलेले पाणी घाणेरडे असल्याने अमीबा व इतर जतूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, आव पडणे, गॅस धरणे असे त्रास होऊ शकतात. त्याचबरोबर आज शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके वापरतात, त्यांचा अंश फळांमध्ये असू शकतो. हे धोके आहेत म्हणून कच्चा आहार टाळावा असे नाही. योग्य काळजी घेतली तर आपण त्यावर मात करू शकतो. या भाज्या व फळे मंडईतन आणल्यानंतर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्या तर त्यातील कीटकनाशकांचा अंश कमी होतो. त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली की जंतुसंसर्ग टाळता येतो, नाहीतरी शिजवण्याचा त्रास व वेळ वाचल्याने हा पाण्यात बुडवण्याचा त्रास घ्यायला हरकत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619862050.jpg [postimage] => upload_post-1619862050.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 25 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1296] => Array ( [PostID] => 5270 [post_title] => इंजिनियरिंगचे कटू सत्य [post_content] => [post_excerpt] => पर्यटन क्षेत्र, फायनान्स, व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि शेती या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाही. [post_shortcontent] =>

इंजिनियर्सचा तुफान सप्लाय हा नियंत्रणात आला नाही तर ती एक सामाजिक समस्या होणार आहे, किंबहुना झालीच आहे. पालक आपल्या मुलासाठी कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करतात आणि त्याला इंजिनियर बनवतात. त्यांना वाटतं की इंजिनियर साठी ढीगभर जॉब पडले आहेत. बरं या पालकांना आपण हेही सांगू शकत नाही की तुमच्या मुलाला वा मुलीला फर्स्ट क्लास वा डिस्टींक्शन मिळालं म्हणजे फक्त मार्क आले आहेत. अदरवाईज त्यांना इंजिनियरिंग चं अगदी बेसिक नॉलेज पण नाही आहे. या इंजिनियरिंग नावाच्या मृगजळामागे धावू नका हे माझं पालकांना आणि त्यांच्या मुलांना कळकळीचं आवाहन आहे.  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/engineers-in-india_1453632805.jpg [postimage] => /2018/07/engineers-in-india_1453632805.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 May 2021 [post_author] => 104 [display_name] => राजेश मंडलिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1297] => Array ( [PostID] => 22931 [post_title] => कोहिनूर मिल्स [post_content] => [post_excerpt] => आठवते का कोहिनूर मिल्स ? आता त्या जागी जो सांगाडा उभा आहे त्याच्याकडे पाहून इथे काम करणाऱ्या कामगारांना काय वाटत असेल ? [post_shortcontent] =>

कोहिनूर मिल्स 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621914526.jpg [postimage] => upload_post-1621914526.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 25 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1298] => Array ( [PostID] => 22881 [post_title] => मटकवायचं की पाळायचं ! [post_content] => [post_excerpt] => पश्चिम अरुणाचलमधील शेर्दुकपेन आणि मोंपा समाजाचे प्रसिद्ध ‘हरीण नृत्य’, या खूप खूप वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे स्मरण करून देते. [post_shortcontent] =>

खूप खूप वर्षांपूर्वी आपले पूर्वज कसे राहात होते? माणूस म्हणून कसे जगायचे, कसे वागायचे हे माणूस कसेकसे ठरवत गेला? या गोष्टी त्या त्या समाजात आणि पुढच्या पिढीपर्यंत कशा पोहोचविल्या?... सर्व प्रदेशातील समाजांमध्ये हे सांगणाऱ्या लोककथा प्रचलित आहेत. महाराष्ट्रात सणावारांच्या 'कहाण्या' आहेत, कीर्तनातील 'आख्याने' आहेत. तशाच या अरुणाचल प्रदेशातील लोककथा आहेत. या कथांमधून उभे राहाते ते तेथील पूर्वकालीन मानवी जीवन, अरुणाचल प्रदेश, तेथील सुंदर निसर्ग, तेथील तत्कालीन समस्या, माणसांनी वेळोवेळी केलेला योग्य विचार व घेतलेले निर्णय. हे त्यांच्याविषयी जेवढे सांगतात तेवढेच आपल्या एकूणच माणुसकीच्या भावना जागृत करतात. सुरेख, ओघवत्या भाषेमुळे या कथा मनात रुजतही जातात. प्रत्येक गोष्टीतून नवे नवे अर्थही उलगडत जातात...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620807720.jpg [postimage] => upload_post-1620807720.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 May 2021 [post_author] => 2622 [display_name] => प्रतिभा गोपुजकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1299] => Array ( [PostID] => 22600 [post_title] => भलेबुरे जे घडून गेले [post_content] => [post_excerpt] => प्रिय रसिक - संपादकीय जानेवारी २०२१ [post_shortcontent] =>

अस्मिता मोहिते   

पॉप्युलर प्रकाशनाचे लेखक, वाचक आणि प्रकाशन व्यवसायातले आमचे सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांसाठी आनंद, सुख-समाधान घेऊन येवो ही सदिच्छा !!  

सरत्या वर्षात घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांना मागे सारत येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण दर वर्षी अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि नव्या आशा, नवी स्वप्नं उराशी घेऊन करत असतो. गेल्या वर्षी २०२० या वर्षाचं स्वागतही याच उत्साहात झालं, तेव्हा येऊ घातलेल्या भयंकर संकटाची चाहूलही लागली नव्हती. पण अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाच्या ड्रॅगनने साऱ्या जगाला विळखा घातला. न भूतो न भविष्यती अशा या जागतिक महामारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, उद्योगधंदे बुडाले. मानवाच्या बुद्धीचा, त्याच्या जिद्दीचा, त्याच्यातील माणुसकीचा कस लागला. एका टोकाला जगातल्या सर्वशक्तिमान, संपन्न आणि प्रगत देशांमधल्या सुशिक्षित, सुसंस्कृत, सुरक्षित म्हणवल्या जाणाऱ्या माणसांच्या मनात दडून असलेली असुरक्षिततेची भावना, पशुवृत्ती, परस्पर द्वेष, मत्सर यांचं विदारक दर्शन घडत होतं, त्याच वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस आणि प्रशासनातले इतर कर्मचारी, लॉकडाउनच्या काळात एकाकी पडलेल्या गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारी सर्वसामान्य माणसं यांच्या रूपाने माणुसकीचं दर्शनही घडत होतं.

  कोरोनाच्या या भयकारी थैमानात जगभर दुःखाचा महापूर उसळला. लक्षावधी लोकांनी आपले प्राण गमावले. ज्यांचे आप्तस्वकीय गेले त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. आपल्या आजारी असलेल्या प्रिय व्यक्तीची शुश्रुषा करता येऊ नये, तिला भेटता येऊ नये आणि अशा एकाकी अवस्थेत तिचा मृत्यू झाला तर तिच्यावर अंतिम संस्कारच काय पण तिचं अंतिम दर्शनदेखील घेता येऊ नये यापरते दुःख ते कोणते ? अनेक उद्योगधंदे बंद पडले, कित्येकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. गावी शेती नाही, शहरात हाताला काम नाही, हाती पैसे नाहीत अशी हातावर पोट असलेली गरीब माणसं देशोधडीला लागली. अन्नपायी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं स्थलांतर याच काळात जगाने बघितलं. जगण्यासाठी देशांतराला निघालेले माणसांचे तांडे बघताना काळजाला पीळ पडत होता.

  सारं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना त्याचाच एक साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस आपल्याकडे कोरोनाची चाहल लागला तरी तिच्या रौद्र रूपाची कल्पना आली नव्हती. चेहऱ्याला मास्क लावून किंवा स्कार्फ गुंडाळून, आठवणीने हाताला सॅनिटायझर लावत नियमित ऑफिसला जाणं सुरूच होतं. पण हे उपाय पुरेसे नाहीत याची जाणीव होऊ लागली आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काही दिवस घरीच थांबायचा निर्णय आम्ही घेतला. गुढीपाडव्यानंतर पुन्हा भेटू असं ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पंधरावीस दिवसांत सर्व काही पूर्ववत होईल ही आमची अपेक्षा फोल ठरली. सरकारी पातळीवरच लॉकडाउनची घोषणा झाली आणि जग जणू आहे त्या स्थितीत स्तब्ध झालं.

  लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या रजेचा आनंद काही दिवस उपभोगला आणि हळूहळू परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. लॉकडाउनचा काळ किती लांबेल याचा अंदाज येत नव्हता. बाहेर कोरोनाचं भयंकर तांडव सुरू झालं होतं. त्याची निराशा मनात पसरत चालली होती, त्याच वेळी अडकून पडलेली कामं, दिवसेंदिवस होत असलेलं नुकसान यामुळे अस्वस्थता वाढत होती. एकप्रकारची हतबलता येऊ लागली होती. अशातच दोन अतिशय दुःखद घटना घडल्या.

पहिली म्हणजे पॉप्युलरच्या कुटुंबातल्या नीलिमा अनपेक्षितपणे आमच्यातून निघून जाणं. हा आम्हा सर्वांसाठी मोठाच धक्का होता. या ना त्या कारणाने पॉप्युलरशी संबंध आलेल्या सर्वांनाच नीलिमा आचार्य हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. पॉप्युलरमधल्या प्रत्येक व्यक्तीशी जसे तिचे अतिशय जिव्हाळ्याचे संबं होते तसेच आमच्या मराठी-इंग्रजी पुस्तकांचे लेखक, चित्रकार यांच्याशीही होते. तिचा स्वभावच अतिशय लाघवी, प्रेमळ आणि इतरांना समजून घेणारा असा होता. हसरा चेहरा, शांत, संयमी आणि आश्वासक बोलणं यांमुळे नीलिमाच्या संपर्कात एकदा आलेली व्यक्ती तिच्याशी कायमची जोडली जात असे, त्यामुळेच केवळ रामदास किंवा हर्षच नव्हे तर ती भटकळ कुटुंबातल्या सर्वांनाच जवळची वाटत असे. पॉप्युलरमध्येही प्रत्येकाशी तिचे संबंध कामापलीकडचे होते. स्टाफपैकी नव्या-जुन्या सगळ्यांसाठीच ती अनेक अर्थांनी आधारस्तंभ होती. प्रत्येकाच्या मनात तिच्यासाठी माया, आपुलकी, मैत्रभाव होता. आपल्या वागण्यातून तिने तो मिळवला होता. तिने सर्वांची मनं जिंकली होती. त्यामुळेच तिचं अचानक जाणं हा पॉप्युलरवर मोठाच आघात होता.  

 नीलिमाच्या जाण्याचं दुःख मनात ताजं असताना पंधराच दिवसांत रत्नाकर मतकरी यांच्या अनपेक्षित निधनाची वार्ता कानी आली. पॉप्युलरसाठी हा दुसरा धक्का होता. रत्नाकर मतकरी यांचे आणि पॉप्युलर प्रकाशनाचे संबंध लेखक-प्रकाशक नात्याच्या पलीकडचे होते. ते रामदास भटकळ यांचे कॉलेजपासूनचे मित्र. भटकळांनी प्रकाशक म्हणून मतकरींनी लेखक म्हणून एकत्रच आपली कारकीर्द सुरू केली. पॉप्युलरने त्यांची मुलांसाठी लिहिलेली नाटकं आणि काही प्रौढांसाठीची नाटक प्रकाशित केली आहेत. मतकरींनी नाटक, कादंबरी, कथा अशा अनेक वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केलं. त्यामुळे अनेक प्रकाशकांशी त्यांचा संबंध आला तरीही त्यांचं पॉप्युलरबरोबर असलेलं नातं काही वेगळंच होतं. ते स्वतः उत्तम चित्रकार होते. आपल्या नाटकांसाठी ते स्वतःच रेखाचित्रं काढून देत असतच, पण आमच्या इतर अनेक पुस्तकांसाठी केवळ आमच्या आग्रहाखातर त्यांनी मुखपृष्ठ, रेखाचित्रं दिलेली आहेत. मतकरींच्या जाण्याने मराठी साहित्य, मराठी रंगभूमीचं जसं नुकसान झालं आहे तसंच वैयक्तिक पातळीवर पॉप्युलरचंही फार मोठे नुकसान झालं आहे. आमचा एक जवळचा सुहृद मित्र आम्ही गमावला आहे.  

पण काळ कुणासाठी थांबत नाही. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी मनात जागवत इतरांना पुढे जाणं भाग असतं. लॉकडाउन उठण्याची चिन्हं दिसत नव्हती. घरातून बाहेर पडता येत नव्हतं. कामं अडकली होती. अशा परिस्थितीत पुढची कार्यपद्धती ठरवण्यासाठी आम्ही झूमवर मिटिंग घेतली. लॉकडाउनमुळे या नव्या तंत्रज्ञानाशी ओळखच नव्हे तर चांगली घट्ट मैत्री झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पुस्तकांची कामं सुरू होती ती पूर्ण करण्याचे सगळे मार्ग बंद होते. अशा वेळी एरवी दुर्लक्षित झालेले दोन अतिशय महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करायचं आम्ही नक्की केलं. पहिला प्रकल्प म्हणजे आमची अनेक वर्ष बंद असलेली वेबसाइट नव्या स्वरूपात परत सुरू करायची आणि दुसरा प्रकल्प जास्तीत जास्त पुस्तकांच्या ई-आवृत्त्या किंडलवर उपलब्ध करायच्या.

  छापील पुस्तकांचे महत्त्व, त्यांच्याविषयी वाचकांच्या मनात असलेलं ममत्व तीळमात्र कमी होणार नाही, हे जरी खरं असलं तरी काळाची गरज ओळखून नवीन गोष्टी आत्मसात करण्यातच शहाणपण असतं. खरंतर नवीन पिढीची आवड लक्षात घेऊन बरंच आधी ई बुक्स उपलब्ध करायला हवी होती. पण रोजच्या धबडग्यात या कामाकडे पुरेसं लक्ष देताच आलं नव्हतं. काही तुरळक पुस्तकांच्या ई-आवृत्त्या आम्ही तयार करून घेतल्या होत्या पण त्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या, कमतरता होत्या; ज्या तातडीने दूर करायला हव्या होत्या. लॉकडाउनमुळे मिळालेला रिकामा वेळ ई-बुक्ससाठी देऊन जास्तीत जास्त पुस्तकं किंडलवर उपलब्ध करून देणं सहज शक्य होतं. घरबसल्या हे करता येणार होतं. तीच गोष्ट वेबसाइटची. सध्याच्या काळात आपल्या उद्योग-व्यवसायाचा विस्तार व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाला चांगल्या वेबसाइटशिवाय पर्याय नाही. वेबसाइट हा जगापुढे आपलं उत्पादन मांडण्याचा सर्वांत सुलभ आणि किफायतशीर मार्ग असतो. वेबसाइट हा आपलं उत्पादन आणि ग्राहक यांच्यातला थेट दुवा असतो.  

सोशल मीडियाचं, नवीन तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखणाऱ्या हर्ष भटकळांना ई-बुक्स आणि वेबसाइट यांचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नव्हती. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करायचा संकल्प आम्ही सोडला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच गेल्या आठ-नऊ महिन्यांच्या काळात सुमारे २५० पुस्तकांच्या ई-आवृत्त्या आम्ही किंडलवर उपलब्ध करू शकलो आणि दसऱ्याला पॉप्युलर प्रकाशनाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून www.popularprakashan.com या वेबसाइटचं लोकार्पणही करू शकलो, ही २०२० या वर्षातली आनंदाची गोष्ट आहे. वाइटातूनही काहीतरी चांगलं घडतं म्हणतात ते असं. ई-बुक्स आणि वेबसाइट यांच्यामुळे कितीतरी नवीन तरुण वाचक आमच्याशी जोडले गेले. भोवतालच्या निराशेच्या वातावरणात आमच्यासाठी आनंदाचे, आशेचे किरण घेऊन येणाऱ्या या घटना होत्या.

  जसजशी साथ आटोक्यात येऊ लागली तसतसा टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल होऊ लागला. पुण्यात आणि इतर शहरांत व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले, तरी मुंबईत मात्र जोवर लोकल ट्रेन सुरू होत नाही तोवर व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नाहीत. कामाच्या ठिकाणाहून दीडदोन तासांच्या अंतरावर राहणाऱ्यांना प्रवासासाठी ट्रेनशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अद्यापही आमचं ऑफिस बंदच आहे. परंतु आता घरूनच अधिकाधिक काम करण्याचा निश्चय आम्ही केला आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. गेलं वर्षभर अडकून पडलेली नवीन पुस्तकं वाचकांसाठी आम्ही घेऊन येतो आहोत. लॉकडाउनमध्येही अनेकांनी आपल्या नियतकालिकांच्या प्रकाशनात खंड पड़ दिला नाही ही विशेष कौतुकाची बाब आहे. आम्हाला ते जमलं नाही. पण गेल्या वर्षी एप्रिलपासून प्रकाशित न झालेले 'प्रिय रसिक' चे अंकही नवीन स्वरूपात आमच्या सर्व मित्रमंडळींना मिळतील अशी सोय आता करतो आहोत. हे अंक आता डिजिटल स्वरूपात असतील. सर्व रसिकांना विनंती ही की त्यांनी आपले ईमेल आयडी आम्हाला कळवावेत जेणेकरून अंक पाठवणे शक्य होईल. अंक जसजसे तयार होतील तसतसे आमच्या वेबसाइटवरही उपलब्ध होतील.

  कितीही संकटं आली तरी राखेतून उठून पुन्हा झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे माणसाची जिद्द पुनःपुन्हा त्याला संकटावर मात करून ताठ उभं राहायला भाग पाडते. कोरोनाच्या विनाशकारी संकटापुढे माणूस काही काळ हतबल झाला तरी हळूहळू का होईना, तो सावरला. आपली बुद्धी, जिद्द, प्रयत्न यांच्या बळावर याही संकटावर त्याने मात केली आणि घडून गेलेल्या वाईट घटना मागे टाकत पूर्वीच्याच उत्साहाने, आनंदाने नवीन स्वप्नं उराशी घेऊन तो नवीन वर्षाच्या स्वागताला सिद्ध झाला. माणसाच्या या जिद्दीला सलाम!! पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !

********

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621859923.jpg [postimage] => upload_post-1621859923.jpg [userfirstname] => अस्मिता [userlastname] => मोहिते [post_date] => 24 May 2021 [post_author] => 5988 [display_name] => अस्मिता मोहिते [Post_Tags] => प्रिय रसिक - संपादकीय जानेवारी २०२१ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 993 [ParentMagzineName] => प्रिय रसिक [ParentMagzineNameEnglish] => Priya Rasik ) [1300] => Array ( [PostID] => 22893 [post_title] => कोरोना न्यू ॲबनॉर्मल - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => कोरोनाच्या प्रवेशानंतर आपण सारेच न्यू नॉर्मल जगणं अनुभवतो आहोत. त्या जगण्यातले विरोधाभास आणि गमती टिपल्या आहेत तरुण व्यंगचित्रकार असीम कुलकर्णी यांनी. [post_shortcontent] =>

कोरोनाच्या प्रवेशानंतर आपण सारेच न्यू नॉर्मल जगणं अनुभवतो आहोत. त्या जगण्यातले विरोधाभास आणि गमती टिपल्या आहेत तरुण व्यंगचित्रकार असीम कुलकर्णी यांनी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621854876.png [postimage] => upload_post-1621854876.png [userfirstname] => असीम कुलकर्णी [userlastname] => [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6059 [display_name] => असीम कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1301] => Array ( [PostID] => 22870 [post_title] => खा-पी के आंदोलन! हरकत काय? - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => आंदोलन म्हटलं की ते उपाशीपोटी, जिवाला त्रास करून घेऊनच झालं पाहिजे, अशी आपली शहरी संकुचित समज आहे. [post_shortcontent] =>

‘‘सब तय्यारी कर के आये हैं। खाने-पीनेकी कोई चिंता नहीं है। हम भी खायेंगे और दिल्लीवालों को भी खिलायेंगे। हमारी मांगे जायज हैं। हम सरकारको इतनी जल्दी छोड़नेवाले नहीं हैं।’’

पंजाब-हरियाणा-राजस्थान-उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या सीमेजवळ दाखल झालेल्या आंदोलक शेतकर्‍यांच्या तोंडचे हे बोल आहेत.

या लाखो आंदोलनकर्त्यांमुळे दिल्लीकडे जाणार्‍या महामार्गांवर एक मोठं गावच वस्तीला आलं आहे. या शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमाभागात राहुट्या-तंबू टाकले आहेत. त्यांच्या जेवणाखाण्याच्या व्यवस्थेसाठी भटारखाने उभे राहिलेत, लंगर चालवले जाताहेत. हे शेतकरी दिल्लीतल्या गोरगरिबांना खायला घालताहेत, तर दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थकांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर ठिय्या देऊन असणार्‍या शेतकर्‍यांसाठी नाना प्रकारच्या सेवा देऊ केल्या आहेत. कुणी हजारो रोट्या एका वेळी तयार करणारी रोटी मशिन्स बसवली आहेत, कुणी त्यांचे कपडे धुऊन देण्यासाठी मोठाली वॉशिंग मशिंन्स आणली आहेत, कुणी केस कापण्याची सेवा देऊ करतंय, कुणी डॉक्टर्स शेतकर्‍यांच्या औषधपाण्याची सोय बघताहेत.. काही ठिकाणी आंदोलनातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फूट मसाजर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. कुणी पिझ्झा लंगर लावलाय. ताबडतोब पाणी गरम करणारे पंजाबमधल्या ‘देसी गीझर’सारखे इनोव्हेटिव्ह प्रयोग सगळ्यांचं लक्ष वेधून घेताहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621853423.png [postimage] => upload_post-1621853423.png [userfirstname] => क्षण चित्रं [userlastname] => [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6060 [display_name] => क्षणचित्रं [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1302] => Array ( [PostID] => 22874 [post_title] => कहाण्या लॉकडाऊनच्या: घरकामगार महिला - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => हे काम मिळालं नसतं तर आमचं काय झालं असतं काय माहीत! [post_shortcontent] =>

अंक : अनुभव, जानेवारी २०२१

कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातल्या कष्टकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागला. अजूनही सारं काही आलबेल झालेलं नाही. या परिस्थितीशी ही मंडळी कसे दोन हात करताहेत, त्यातून कसा मार्ग काढताहेत, याच्या या काही प्रातिनिधिक कहाण्या..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621854354.png [postimage] => upload_post-1621854354.png [userfirstname] => Varsha [userlastname] => Waghji [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6039 [display_name] => वर्षा वाघजी [Post_Tags] => अनुभव- जानेवारी २०२१, अनुभव कथन, प्रासंगिक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1303] => Array ( [PostID] => 22872 [post_title] => ‘ब्लॅक लाइव्ह्ज’आणि ‘व्हाइट प्रिव्हिलेज’ - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => भारतात आरक्षणातून दलितांचे हक्क रक्षित केले गेले आणि त्यातून ‘सवर्ण प्रिव्हिलेज’ला मुळातच जरा शह दिला गेला. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव, जानेवारी २०२१

कल्पना करा, की उद्या दलितांवरच्या अत्याचारांविरुद्ध भारतभर मोर्चे निघाले, पण त्यांत दलितांच्या दहापट संख्येने सवर्ण सक्रिय सामील झाले, तर तो अनुभव आपल्याला कसा वाटेल? अगदी तसाच अनुभव अमेरिकेतल्या सर्वच शहरांत या वर्षी आला. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या घोषणेखाली अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांनी पुकारलेल्या प्रचंड लढ्याच्या बातम्या भारतातही पसरल्या. अमेरिकेच्या सर्वच शहरांमधे कित्येक दिवस ही निदर्शनं चालूच राहिली. अनेक ठिकाणी दंगेधोपेही झाले. गोर्‍या वंशवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या ट्रंप सरकारने या निदर्शनांविरुद्ध पुकारलेल्या कठोर, कडव्या आणि कित्येकदा दडपशाही धोरणांना भीक न घालता, कोव्हिडजन्य संसर्गाला न घाबरता हजारोंच्या संख्येने अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली. जाती, धर्म, वंश, अर्थ अशा सर्व तर्‍हेच्या भेदांखाली दबलेल्या समाजघटकांचे प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचे असंख्य लढे जगभरात याआधीही होत आले आहेत. पण या वर्षाच्या अमेरिकी लढ्याचा एक अतिशय लक्षणीय फरक असा, की ज्या गोर्‍या समाजव्यवस्थेविरुद्धचा हा लढा होता, तो लढण्यात कृष्णवर्णीयांपेक्षाही गोर्‍या अमेरिकनांची संख्या कित्येक पटींनी जास्त होती!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621853872.png [postimage] => upload_post-1621853872.png [userfirstname] => Anil [userlastname] => Paranjape [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6040 [display_name] => अनिल परांजपे [Post_Tags] => अनुभव- जानेवारी २०२१, समाजकारण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1304] => Array ( [PostID] => 22871 [post_title] => आमची माती, आमची शेती! - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => शेती करायची म्हणजे सतरा भानगडी... [post_shortcontent] =>

अंक : अनुभव-जानेवारी २०२१

शहरी वेळापत्रकाला अन् धावपळीला बांधली गेलेली माणसं गावाकडच्या शेती-मातीत रमतात तेव्हा..

हे सगळं सुरू झालं साधारण १५-१७ वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बर्‍यापैकी स्थिरावलो होतो. महेशच्या, म्हणजे माझ्या नवर्‍याच्या डोक्यात बर्‍याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या. ते मॉडेल त्याच्या डोळ्यांसमोर होतं. पुण्याच्या आसपास आम्ही काही जमिनी बघूनही आलो होतो; पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. आसपास सगळीकडे उन्हाच्या मार्‍यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत होतं. आजूबाजूला बघितलं की लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621853624.png [postimage] => upload_post-1621853624.png [userfirstname] => Aparna [userlastname] => Karmarkar [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6041 [display_name] => अपर्णा करमरकर [Post_Tags] => अनुभव-जानेवारी २०२१, अनुभव कथन, शेती [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1305] => Array ( [PostID] => 22869 [post_title] => श्रीपु आणि सत्यकथा एक सांस्कृतिक ठेवा - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => लोकशाहीमध्ये राजाला किंवा जहागीरदाराला पर्याय शोधणे निरुपयोगी असते. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव, जानेवारी २०२१

वाचकांच्या एका पिढीला समृद्ध करणारे सत्यकथेचे अंक म्हणजे मराठीतील सांस्कृतिक खजिनाच.

ते अंक चाळता चाळता काळाचा एक पट समोर उभा राहतो. तो काळ आणि सत्यकथेचे संपादक

श्री. पु. भागवत यांच्या आठवणी उलगडणारा निवृत्त न्यायमूर्ती आणि लेखक नरेन्द्र चपळगावकर यांचा लेख.

 कधी करमेनासे झाले म्हणजे बैठकीतल्या शेल्फवर क्रमाने लावून ठेवलेल्या ‘सत्यकथे’च्या अंकांच्या बांधीव पुस्तकांपैकी एखादे अगर जवळच्याच ‘मौज’ दिवाळी अंकांच्या गठ्ठ्यातून एखादा अंक काढून वाचत बसतो. वाचता वाचता त्या काळाच्या आठवणी जाग्या होतात. हे अंक सत्यकथा आणि मौजेसोबत त्या काळाचीही गोष्ट पुन्हा एकदा समोर उभी करतात.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621853138.png [postimage] => upload_post-1621853138.png [userfirstname] => Narendra [userlastname] => Chapalgaonkar [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6042 [display_name] => नरेन्द्र चपळगावकर [Post_Tags] => अनुभव- जानेवारी २०२१, व्यक्तीविशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1306] => Array ( [PostID] => 22865 [post_title] => कुतूहलाचा गोष्टीवेल्हाळ धांडोळा - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => 'इति-आदि’ या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीचा आणि घरगुती वापरातील वस्तूंच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आला आहे [post_shortcontent] =>

मुख्यतः वैचारिक लेखनासाठी ओळखले जाणारेसंपादक-अभ्यासक अरुण टिकेकर यांनी काही वेगळे विषय-वेगळे फॉर्म्सही हाताळले. दैनंदिन जीवनातील वस्तू आणि पदार्थांचा कित्येक शतकं मागे जाऊन धांडोळा घेणारं ‘इति-आदि’ हे पुस्तक त्यातलंच. रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकासाठी ‘युनिक फीचर्स’चे संपादक सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621741372.jpg [postimage] => upload_post-1621741372.jpg [userfirstname] => Suhas [userlastname] => Kulkarni [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6046 [display_name] => सुहास कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1307] => Array ( [PostID] => 22866 [post_title] => स्वत: पलीकडे - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख [post_shortcontent] =>

अंक: अनुभव, जानेवारी २०२१

मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621852257.png [postimage] => upload_post-1621852257.png [userfirstname] => Vrushali [userlastname] => Jogalekar [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6047 [display_name] => वृषाली जोगळेकर [Post_Tags] => अनुभव, जानेवारी २०२१, व्यक्ती विशेष, स्त्री-विशेष, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1308] => Array ( [PostID] => 22868 [post_title] => मोडलेली मनं जोडणारे खेळ -जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => टोक्योतही रेफ्युजी ऑलिंपिक टीम असेल अशी आशा ती बाळगून आहे.. [post_shortcontent] =>

निर्वासितांच्या आयुष्याची पुन्हा घडी कशी बसवायची हा आज जगात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्‍न आहे. खेळ हे त्यावरचं एक उत्तर कसं ठरतंय याचा वेध घेणारा लेख.

अंक : अनुभव- जानेवारी २०२१

ऑगस्ट २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’’...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621852839.png [postimage] => upload_post-1621852839.png [userfirstname] => Preeti [userlastname] => Chhatre [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6045 [display_name] => प्रीति छत्रे [Post_Tags] => अनुभव- जानेवारी २०२१, समाजकारण, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1309] => Array ( [PostID] => 22867 [post_title] => रिशार्द कापुश्चिन्सकी साहित्याच्या हद्दीतला पत्रकार - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => नोबेल कमिटी कापुश्चिन्सकींच्या पुस्तकांना साहित्य मानत नसे, पत्रकारी मानत असे. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव- जानेवारी २०२१

प ल्या ड ची  प त्र का री

पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्‍या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. या अंकात पोलिश भाषेत पत्रकारी लिखाण करूनही जगभर ख्यातनाम झालेल्या रिशार्द कापुश्‍चिन्सकी यांच्याबद्दल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621852585.png [postimage] => upload_post-1621852585.png [userfirstname] => Nilu [userlastname] => Damle [post_date] => 24 May 2021 [post_author] => 5990 [display_name] => निळू दामले [Post_Tags] => अनुभव-जानेवारी २०२१, व्यक्तीविशेष, विश्ववेध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1310] => Array ( [PostID] => 22930 [post_title] => अमेरिकेतील शालेय शिक्षण : शिक्षकांची कार्यपद्धती (भाग – ३) [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील शिक्षकांना प्रत्येक पाच वर्षांनंतर त्यांचे शिक्षण परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. [post_shortcontent] =>

अमेरिकन शिक्षणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. असे प्रयोग करताना वेगवेगळ्या सिद्धांतांचा उपयोग केला जातो. प्रा. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी’ अमेरिकेत खूप चर्चेत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात. वर्ग अध्यापन करताना प्रत्येक मुलातील वेगवेगळ्या क्षमता ओळखून, त्यानुसार पाठनियोजन करून शिक्षक अध्यापन करतात.” – गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा अमेरिकेतील शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखमालेतील हा तिसरा लेख.
अमेरिकेतील शिक्षकांना प्रत्येक पाच वर्षांनतर त्यांचे शिक्षण परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. याकरता विद्यापीठातून शिक्षकांना आपापल्या विषयात संशोधन करावे लागते. ज्या शिक्षकांना हे शक्य नाही, अशा शिक्षकांना विद्यापीठातून आपल्या विषयाशी संबंधित काही प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी नियमित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. यात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या विषयीच्या प्रशिक्षणाचाही समावेश असतो. अमेरिकेतील शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षण विभाग शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाकरता सातत्याने प्रयत्न करतात. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रशिक्षणात मुख्य भर हा कौशल्य विकसित करण्यावर दिला जातो. तिथल्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मुख्यत: संगणक, कॅमेरा, स्कॅनर, डॉक्युमेंट कॅमेरा इत्यादी तंत्रज्ञानाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाते. अमेरिकेतील शाळांत शिकविणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांप्रमाणे भिन्न भाषा बोलणारे असतात. अशा शिक्षकांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व प्रशिक्षणाचा मूळ हेतू हा शाळांतील सर्व विषयांचे अध्यापन इंग्रजीतून शिकवणे सोपे आणि प्रभावी व्हावे हा असतो.
आपल्याकडे गुरूबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्याच पद्धतीने अमेरिकेत विद्यार्थी त्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल वाटणारा आदरभाव व्यक्त करण्यासाठी Teacher Appreciation Day साजरा करतात. या दिवशी मोठी मुले आपल्या शिक्षकांसाठी ब्रेकफास्ट अथवा लंचचे आयोजन करतात. आपल्या आवडत्या शिक्षकांना भेटकार्ड देतात. शिक्षकांप्रति भावना व्यक्त करण्यासाठी ते पोस्टर्स तयार करतात.
अमेरिकन विद्यार्थी टेक्नोसॅव्ही आहेत, त्यामुळे ते जेव्हा स्वत: अथवा गटाने प्रेझेन्टेशन करतात तेव्हा तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. बहुतेक वेळेला पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन केले जाते. वर्गात शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी सतत प्रश्न विचारत असतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांत सतत संवाद असतो. वर्गात कुठेही गडबड अथवा गोंधळ असे चित्र दिसत नाही.
अमेरिकन शिक्षणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. असे प्रयोग करताना वेगवेगळ्या सिद्धांतांचा उपयोग केला जातो. प्रा. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी’ अमेरिकेत खूप चर्चेत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात. वर्ग अध्यापन करताना प्रत्येक मुलातील वेगवेगळ्या क्षमता ओळखून, त्यानुसार पाठनियोजन करून शिक्षक अध्यापन करत असल्याचे आम्हांला आढळून आले. या सिद्धांताचा उपयोग अध्यापनात केल्याने अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेत वाढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.


सर्व मुले शिक्षणप्रवाहात समाविष्ट व्हावीत, यासाठी अमेरिकेचे सरकार प्रयत्नशील असते. आपल्या पाल्याला शाळेत पाठवणे पालकांना बंधनकारक आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत शिकायला पाठवत नसतील तर अशा पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते. तशी तरतूद कायद्यात आहे. शाळा दूर असेल तर पालकांना शाळेला तसे कळवावे लागते. अशा मुलांची ने-आण करणे शाळांना बंधनकारक आहे. बहुतेक शाळांत विषयांच्या तासिका या एकाच वेळेत सुरू असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, इयत्ता नववीतील सर्व तुकडय़ांत एकाच विषयाचे आणि एकाच पाठाचे अध्यापन एका वेळेला सुरू असते. त्यामुळे सर्व वर्गाचा अभ्यास सारखाच सुरू असतो. एखाद्या वर्गाचा अभ्यास पुढे आणि एखाद्या वर्गाचा अभ्यास मागे असे चित्र दिसत नाही.
शिक्षक एकटय़ाने अथवा स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी गटा-गटाने काम करणे अधिक पसंत करतात. कोणत्याही प्रकारचे नियोजन सर्वजण मिळून करतात. काही शाळांमध्ये आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी तासभर थांबून पुढच्या आठवडय़ात आपण कोणते घटक शिकवणार आहोत,  त्या विषयी चर्चा केली जाते. कधी-कधी शिक्षक एकमेकांच्या तासाला जाऊन पाठ पाहतात. त्यातून ते खूप काही शिकतात आणि समृद्ध होतात. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात आठवडय़ातून एकदा सभा होते. या सभेत अध्यापनविषयक बाबींवर मुख्यत: चर्चा होते.
अमेरिकन शाळांमध्ये मुख्याध्यापकपद हे सेवाज्येष्ठतेनुसार मिळत नाही, तर त्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा लागतो. प्रशासकीय बाबी हाताळण्याचे ज्ञान असावे लागते. त्यांना पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्याशी उत्तम संवाद साधता यावा लागतो. वर्गात शिकवणे मुख्याध्यापकांना बंधनकारक नाही. काही कारणास्तव शिक्षक वर्गावर आले नाहीत तर मुख्याध्यापक वर्गावर जाऊन शिकवतात. शालेय शिस्त आणि अन्य काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रिन्सिपलच्या जोडीला पर्यवेक्षक असतात. ते फक्त शाळेतील कामाची देखरेख करतात.
पालक आणि शिक्षक यांच्यातील संबंध मोकळेपणाचे असल्याचे शाळांच्या भेटीदरम्यान जाणवले. मुलांच्या प्रगतीत पालकांच्या मदतीची गरज शाळांना भासल्यास शाळा अशा पालकांचे सहकार्य घेतात. वर्ग अध्यापन पाहण्याची इच्छा पालकांनी व्यक्त केल्यास मुख्याध्यापकांच्या परवानगीने पालक आपल्या पाल्याच्या वर्गात बसू शकतात किंवा शाळेचे कामकाज पाहू शकतात. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची सोय सर्वच शाळांमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी वेळापत्रकात शेवटची तासिका राखून ठेवलेली असते. हे मार्गदर्शन मुख्यत: विषय शिक्षक करतात. याशिवाय, शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाते. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अशा प्रकारच्या विशेष मार्गदर्शनाची मागणी केल्यास, ती मागणी शाळांकडून पूर्ण केली जाते.
सॅक्रमॅन्टो शहरातील एका शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या सर्व शिक्षकांचे दूरध्वनी क्रमांक पालकांना दिले होते. या पालकांना एका विशिष्ट वेळेत आपल्या पाल्याच्या प्रगतीसंदर्भात शिक्षकांशी संपर्क साधायला परवानगी होती. शिक्षकांकडेही पालकांचे दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल असतात. त्यामुळे तेसुद्धा पालकांबरोबर संपर्क साधू शकत होते. वर्षभरात किमान दोनदा पालक सभांचे आयोजन केले जाते. पालकांनी विशेष सभेची मागणी केल्यास शाळा पालकसभांचे आयोजन करतात.
(क्रमश:)
मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगांव, मुंबई याथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत)
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621838769.jpg [postimage] => upload_post-1621838769.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 24 May 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => शालेय शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, अमेरिकेतील शिक्षण, नंदादीप विद्यालय, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1311] => Array ( [PostID] => 22852 [post_title] => प्रश्नावलीतील आई [post_content] => [post_excerpt] => निवासी शाळेतील मुलींच्या आठवणीची कवाडे उघडली तर त्यांना आठवतात त्यांची घरं... मग ते घर विटांचं असो, मातीचं, झावळ्याचं किंवा झोपडीचं असो... ते त्या प्रेमाने, आतुरतेने आठवतात. [post_shortcontent] =>

अंक : जडणघडण- मे २०२१

जागतिक मातृदिनानिमित्त

शाळेतील या छोट्या मोठ्या मुली तर महिनोन् महिने आईपासून दूर राहात असतात. त्यांना आईची आठवण येत असणार, तिच्या सहवासात राहावं, भरभरून बोलावं असंच वाटत असणार... पण, 'आपली आई' व 'आईच्या जगण्याचे रहाट गाडगे याविषयी या मुलींना काही प्रश्न पडत असतील का? प्रश्न पडत असतील तर ते कोणते प्रश्न असतील?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621818409.png [postimage] => upload_post-1621818409.png [userfirstname] => संजय प्रभाकर हळदीकर [userlastname] => [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6056 [display_name] => संजय प्रभाकर हळदीकर [Post_Tags] => जडणघडण- मे २०२१, शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1004 [ParentMagzineName] => जडण-घडण [ParentMagzineNameEnglish] => jadan ghadan ) [1312] => Array ( [PostID] => 7569 [post_title] => तेंडुलकरांच्या कोशाला धक्के आणि हिसके [post_content] => [post_excerpt] => उतारावरून धोंडा गडगडावा तसे आयुष्य गडगडत निघाले आहे. [post_shortcontent] =>

रुळ सोडलेले आयुष्य

लेखक- विजय तेंडुलकर 

अंक- ललित; वर्ष-  मार्च १९७० 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Screenshot_20180202-123101_01.jpg [postimage] => /2019/01/Screenshot_20180202-123101_01.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 24 May 2021 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => ललित,अनुभव कथन,श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1313] => Array ( [PostID] => 22929 [post_title] => फिलिप्स सायकल [post_content] => [post_excerpt] => फिलिप्सची अनेक असंख्य प्रॉडक्ट्स वापरली आहेत. पण त्यांची सायकल सुद्धा होती हे माहिती नव्हतं. [post_shortcontent] =>

फिलिप्स सायकल 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621822444.jpg [postimage] => upload_post-1621822444.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 24 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1314] => Array ( [PostID] => 7322 [post_title] => मैत्री एकाकीपणाशी [post_content] => [post_excerpt] => मनातलं सारं गाठून झालं. मान-सन्मान, पैसा सारं मिळालं. आता पुढं काय? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो [post_shortcontent] =>

मैत्री एकाकीपणाशी संपर्क साधनांची प्रगती झपाट्याने होत असतानाच दुसरीकडे एकाकीपणाचा भस्मासूरही आजच्या काळात आक्रमक होताना दिसतोय.पण हे एकाकीपण येतं तरी कशाने आणि कोणाला ? फक्त अयशस्वी माणसांना का यशाच्या शिखरावरही याची सावली घेरतेच?एकाकीपणाचे काही फायदे असू शकतात का ? लोकांच्या गर्दीप्रमाणेच एकांताचाही उत्सव होऊ शकतो का ? याकडे लक्ष वेधणारा आणि एकाकीपणाशी मैत्री कशी करावी हे सांगणारा हा प्रवीण दवणे यांचा थिंक पॉझिटिव्ह या दिवाळी अंकातला  लेख अंक – थिंक पॉझिटिव्ह – दिवाळी अंक २०१८ प्रवीण दवणे   कवी प्रवीण दवणे हे नाव प्रामुख्याने कवीता, चित्रपट गीते, भावगीते, भक्तीगीते याच्यासाठी ओळखले जात असले तरी त्याबरोबरच कथा, कादंबरी, नाटक, बाल साहित्य, एकांकिका, आस्वादक समिक्षा, ललित लेख हे साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Think-Positive-1.jpg [postimage] => /2019/01/Think-Positive-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 May 2021 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => ललित,मनसंवाद,थिंक पॉझिटिव्ह [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1315] => Array ( [PostID] => 6200 [post_title] => पाणी कसं असतं? [post_content] => [post_excerpt] => अर्थ सोडून, अनर्थ शोधायला निघालेल्या, बोट लावेन तिथं दुखवून घेणाऱ्या, अस्मितेसारखं असतं. [post_shortcontent] => दिनकर मनवर यांच्या कवितेतला आर्त आशय, त्यांनी गेली अनेक वर्षे लिहिलेल्या वेगळ्या धाटणीच्या कविता, त्यांची वैचारिक बैठक, हे सगळे एका क्षणात अक्षरशः पाण्यात गेले. पाणी कसं असतं या त्यांच्या कवितेमुळे उठलेल्या गदारोळानंतर त्याच पध्दतीने उमटलेले हे तरंग- पाणी कसं असतं? पाणी संस्कृतीरक्षकांसारखं असतं. त्यांना ‘जे आणि जसं दिसतं, ते आणि तसंच सगळ्यांनी पहावं’ अशा दुराग्रहासारखं असतं पाणी असं असतं!   पाणी कसं असतं? कालपर्यंत कवितासंग्रहात निपचित पडलेल्या कवितेतला अर्थ सोडून, अनर्थ शोधायला निघालेल्या, बोट लावेन तिथं दुखवून घेणाऱ्या, अस्मितेसारखं असतं. पाणी असं असतं!   [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/paul-nash-dark-pond.jpg [postimage] => /2018/10/paul-nash-dark-pond.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 23 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1316] => Array ( [PostID] => 22880 [post_title] => फिनलंड भाग ४- हम पढेंगे साथ साथ! [post_content] => [post_excerpt] => थोडक्यात सांगायचं तर फिनलंडची शिक्षणपद्धती सर्वसमावेशक आहे. सर्वसमावेशक म्हणजे सगळ्या प्रकारच्या मुला-मुलींना सामावून घेणारी. इथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या वेगळ्या शाळा नाहीत. दिव्यांग मुलांनाही सर्वसामान्य शाळेत सामावून घेतलं जातं. काही अपंगत्व आहे, मतिमंदत्व, ADHD (अतिचंचल), जास्त चिडचिड करणारी किंवा स्वमग्न अशी मुलं सगळ्याच देशांमध्ये असतात. काही देशांमध्ये अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात. फिनलंड याला अपवाद आहे. [post_shortcontent] =>

मी मूळची नाशिकची. आता फिनलंडमध्ये राहते. येथील शाळांचा अभ्यास करताना लक्षात आलेले वेगळेपण तुमच्यासमोर मांडते आहे..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620803107.jpg [postimage] => upload_post-1620803107.jpg [userfirstname] => शिरीन [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 23 May 2021 [post_author] => 5981 [display_name] => शिरीन कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1317] => Array ( [PostID] => 1562 [post_title] => मानवी मेंदूतील रहस्यांचा शोध [post_content] => [post_excerpt] => 'ध्यान विज्ञान' या मसापच्या सोनोपंत दांडेकर पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेख डॉ यश वेलणकर यांचा मननीय लेख [post_shortcontent] =>

आजच्या  ज्ञात जगात सर्वात गुंतागुंतीची गोष्ट म्हणजे माणसाचा मेंदू ! त्याचे वजन आपल्या शरीराच्या फक्त दोन टक्के एवढे,पण त्याला रक्तपुरवठा मात्र एकूण रक्ताच्या वीस टक्के इतका होतो.हा मेंदू आपला कर्ता,आपले आकलन,आपली कृती बऱ्याचदा तोच ठरवतो. पण तो कसे काम करतो याचे संशोधन नव्वद सालापर्यंत फार झाले नव्हते. तोपर्यंत अपघातात मेंदूला कोणत्या भागाला इजा झाली आणि त्यामुळे शरीराच्या कोणत्या  कामांवर परिणाम होतो यावरून कोणत्या भागाचे काय काम असावे हे ठरवले जायचे.पण नव्वदच्या दशकात मेंदूच्या फंक्शनल एम.आर.आयचा शोध लागला त्यामुळे माणूस काम करीत असताना त्याच्या मेंदूतील कोणत्या भागात अधिक रक्तपुरवठा होतो आहे हे समजू लागले. त्याचवेळी अमेरिकन कॉंग्रेसने ते दशक 'ब्रेन डीकेड' म्हणून जाहीर केले त्यामुळे मेंदू संशोधनाची गती खूप वाढली.  या संशोधनातून मानवी मेंदू आणि त्याचा आपल्या वागण्यावर होणारा परिणाम यातील बऱ्याच गूढ गोष्टीची उकल होऊ लागली. आपण येथे अशाच काही गोष्टी,मेंदूचे नवीन संशोधन आणि त्याचे आपल्या रोजच्या आयुष्यावर होणारे परिणाम समजून घेणार आहोत.या संशोधनाच्या माहितीमुळे रोज घडणाऱ्या काही घटना  का घडतात हे उलगडू लागले आहे.आपल्या मेंदूशी संबंधित काही समजुती चुकीच्या होत्या याचे आकलन  होऊ लागले आहे.आपली स्वप्ने अतार्किक का असतात,एकाला जांभई आली की दुसऱ्याला का येते,गद्धे पंचविशी ही म्हण का खरी आहे अशा अनेक प्रश्नांना उत्तरे मेंदूच्या संशोधनातून मिळत आहेत.अशाच काही संशोधनांचा  गोषवारा येथे वाचायला मिळेल. १. तुम्हाला ती माकडे आणि टोपीविक्या माणूस यांची गोष्ट आठवते आहे का? टोपी विकणाऱ्या माणसाच्या टोप्या माकड

[post_status] => publish [postmainimage] => /2017/10/brain.png [postimage] => /2017/10/brain.png [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 23 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => आरोग्य,ज्ञानरंजन,विज्ञान- तंत्रज्ञान,मेंदू विज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1002 [ParentMagzineName] => मेंदूतील सवय [ParentMagzineNameEnglish] => Brain ) [1318] => Array ( [PostID] => 22928 [post_title] => सेक्स्टा [post_content] => [post_excerpt] => किर्लोस्कर दिवाळी १९७० च्या अंकातील ही जाहिरात. काय एकेक ब्रॅन्ड असायचे त्याकाळी [post_shortcontent] =>

सेक्स्टा

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621740065.jpg [postimage] => upload_post-1621740065.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 23 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1319] => Array ( [PostID] => 22650 [post_title] => जिज्ञासू वाचकांसाठी [post_content] => [post_excerpt] => या विषयातील अधिक माहितीसाठी ... [post_shortcontent] =>

जिज्ञासू वाचकांसाठी

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618490665.jpg [postimage] => upload_post-1618490665.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 22 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 996 [ParentMagzineName] => ताणतणाव आणि आरोग्य [ParentMagzineNameEnglish] => tantanav ani arogya ) [1320] => Array ( [PostID] => 22927 [post_title] => पोस्टमन तेल [post_content] => [post_excerpt] => हल्ली पोस्टवाला पोस्टमन क्वचित दिसतो. आणि त्या नावाचे हे तेल तर अजिबातच नाही. [post_shortcontent] =>

पोस्टमन तेल 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621654174.jpg [postimage] => upload_post-1621654174.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 22 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1321] => Array ( [PostID] => 22890 [post_title] => कर्तबगार मराठी स्त्री [post_content] => [post_excerpt] => मधल्या वर्गातल्या महाराष्ट्रीय स्त्रीचं मन फार कणखर, प्रामाणिक, निष्ठावान्, कष्टाळू, सुसंस्कृत, साधं, सरळ आणि अत्यंत आशावादी आहे [post_shortcontent] =>

  अंकः मौज दिवाळी, १९५७

मला आठवण झाली, एका निराळ्याच थरांतल्या मराठी स्त्रियांची. पुष्कळ आंग्लविद्याविभूषित, श्रीमंत, पाश्र्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या महाराष्ट्रीय स्त्रियांची. त्या कोणत्याही तऱ्हेचा पोशाख करतात. रंगसफेतीशिवाय तोंड दाखवीत नाहीत. फाडफाड इंग्रजी बोलतात. इंग्रजांच्या पद्धतीनं. तोंडांतल्या तोंडातां. दर वाक्याला ‘थँक यू’. आणि मान वाकडी करून ‘हौ लव्हली’, ‘हौ स्वीट’ असं अधून मधून लचकत म्हणत राहतात. इंग्रज बाईसारखे केस कापायचे. तिच्यासारखी सिग्रेट ओढायची. वेळप्रसंगी आपल्या मित्राची सिग्रेट चटकन् पेटवून द्यायची. मद्यपान करायला माघार घ्यायची नाही. मोटार चालवण्यांत हटायचं नाही. कसला ना कसला वनोद करून अंगाला झोके देत खिदळत राहायचं. हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. हे असं केलं म्हणजे आपण सुधारक, उच्च संस्कृतीच्या, असा त्याचा विश्र्वास आहे. आपल्या महाराष्ट्रीय चालीरीती पाळणं हा त्यांना अडाणीपणा वाटतो. शहरांतल्या खास विभागांत राहणाऱ्या बऱ्याच श्रीमंत स्त्रियांची संस्कृती खरोखरीच पाश्र्चात्य वळणाची आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621641330.jpg [postimage] => upload_post-1621641330.jpg [userfirstname] => Vasundhara [userlastname] => Patwardhan [post_date] => 22 May 2021 [post_author] => 6053 [display_name] => वसुंधरा पटवर्धन [Post_Tags] => मौज, स्त्रीविशेष. समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1322] => Array ( [PostID] => 22864 [post_title] => शेती सुधारणांची निरगाठ - जानेवारी २०२१ [post_content] => [post_excerpt] => शेती सुधारणांच्या बाबतीत आज दोन परस्परविरोधी कहाण्या आपल्यासमोर आहेत. [post_shortcontent] =>

अंक : अनुभव- जानेवारी २०२१ 

केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात दोन परस्परविरोधी मतं सध्या आपल्यासमोर आहेत. हे कायदे म्हणजे शेती बड्या उद्योगांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं  दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. हे तिन्ही कायदे रद्द केले जावेत, अशी त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे, हे कायदेच शेतकर्‍यांना आजवरच्या बंधनातून मुक्त करणार असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. शेती सुधारणांचं वास्तव मात्र याहून अधिक गुंतागुंतीचं आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621611840.jpg [postimage] => upload_post-1621611840.jpg [userfirstname] => Mangesh [userlastname] => Soman [post_date] => 21 May 2021 [post_author] => 6048 [display_name] => मंगेश सोमण [Post_Tags] => अनुभव- जानेवारी २०२१, अर्थकारण, राजकारण, कृषी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1003 [ParentMagzineName] => महा अनुभव [ParentMagzineNameEnglish] => anubhav ) [1323] => Array ( [PostID] => 7645 [post_title] => प्रस्थापितांविरुद्ध बंड? [post_content] => [post_excerpt] => कम्युनिस्ट राज्य आले ‘आता समता आली आता आपण स्वस्थ बसू या’ असे म्हणून भागत नाही [post_shortcontent] =>

मूल्यव्यवस्था हा आपल्या सर्वांच्याच अत्यंत आवडीचा शब्द आहे. जगण्यासाठी स्वतःची अशी काही काही मूल्ये असलेली आणि ती प्राणपणाने जपणारी व्यक्ती नेहमीच आदराचा विषय ठरते. अशा वेळी मूल्य आणि मूल्यव्यवस्था ही सतत बदलती असते, हे वाक्य आपल्या पचनी पडत नाही,परंतु तेच वास्तव आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, मी एखाद्या गोष्टीविषयी दोन भिन्न काळात दोन वेगळी मतं व्यक्त केली असतील तर त्यातलं नंतरचं मत ग्राह्य धरा, कारण मतं बदलत नसतील तर तुमची वैचारिक वाढ थांबली आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच अनुषंगानं मूल्ये आणि बंडखोरी यावर भाष्य  करणारा  अनिल अवचट यांचा हा १९७० साली प्रसिद्ध झालेला लेख. अवचट किती विविधांगी लिहितात हे गेल्या पन्नास वर्षात आपण पाहिलंच. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी त्यांना असलेली समज किती विलक्षण होती, त्यांची भाषा किती संपन्न होती याचा अनुभवही हा लेख वाचताना येतो- ********** अंक -  दीपावली, जानेवारी १९७०

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/ARTICLE_COVER_PIC_1519961708-290x300.jpg [postimage] => /2019/01/ARTICLE_COVER_PIC_1519961708-290x300.jpg [userfirstname] => Anil [userlastname] => [post_date] => 21 May 2021 [post_author] => 337 [display_name] => अनिल अवचट [Post_Tags] => चिंतन,दीपावली,समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1324] => Array ( [PostID] => 22906 [post_title] => गंमतशाळा - (भाग ७) [post_content] => [post_excerpt] => एवढे सगळे होऊन मुले वर्गात यायचे अजिबात चुकवत नाहीत, हेही तेवढेच खरे. [post_shortcontent] =>

एखाद्या मुलाच्या वाईट वागणुकीवरून आपण त्याच्याबद्दल सहजपणे आपलं  मत ठरवून मोकळे होतो. पणज्या कुटुंबांमध्ये मुलभूत गरजांची वनवा आहेअशा कुटुंबांत मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष द्यायला पालक कमी पडतात. अशा मुलांची व्यक्तिमत्त्वे घडताना – बिघडतानात्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेत मुलांमध्ये चांगले बदल कसे घडवता येतीलयाबद्दल सांगतायत सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी -
माझे हे नवीन काम कुणाला तरी एकदा सांगितले, तर त्याने विचारले, “ह्या सगळ्यासाठी तुमचा खर्च किती झाला? असा प्रश्न आणखीही कुणाच्या मनात येऊ शकतो म्हणून स्पष्ट करते. दीडशे रुपयांचा फळा, दहा रुपयांचे खडू आणि दहा रुपयांचे डस्टर एवढाच खर्च झाला. मुलांना अधूनमधून खाऊ देतो, राजगिऱ्याचे लाडू, दाण्याची चिक्की, फळे वगैरे. पण, लहान मुलांना खाऊ देणे हा आपल्या संस्कृतीचाच भाग असल्यामुळे तो खर्च खाती टाकला नाही.  इतर साहित्य जसे की, गोष्टींची पुस्तके, पाठकोरे कागद, रंगकांड्या वगैरे सर्व घरचेच.
कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था
आता थोडं ह्या मुलांबद्दल लिहिते. बहुतांश मुले ही तुटलेल्या कुटुंबातील आहेत. ज्यांचे आई-वडील आहेत, त्यांनाही वाईट सवयी वगैरे आहेत, त्यामुळे चांगले वातावरण तर नाहीच. सेवाग्राम खेडे बरेच पसरलेले आहे, मधूनमधून वस्त्या आहेत, वस्त्यांच्या मधेमधे मोकळी जागा. त्यातील ही वस्ती मला सगळ्यात जुनी. नांदुरा रोडच्या बाजूने अनेकांनी अलीकडे पक्की घरे बांधली आहेत; म्हणून रस्त्याच्या त्या बाजूला पसरलेल्या विस्तीर्ण वस्तीचे दोन भाग पडले आहेत. ग्रामपंचायतीच्या आणि बौद्ध विहाराच्या पलीकडची म्हणजे पश्चिमेची जुनी वस्ती आणि पूर्वेकडची नवी वस्ती. विहाराच्या समोर मोठे उद्यान आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा आहे. तेथे कधी-कधी प्रवचने वगैरे होतात. ही पक्की घरे केव्हा बांधली गेली म्हणून आमच्या कमळाबाईंना विचारले तर त्या म्हणाल्या, गेल्या जेमतेम दहा वर्षांत सरकारी योजनांमधून पैसे मिळवून ही घरे बांधण्यात आली आहेत. बाकीच्या वस्त्यांची नावे नव्या पद्धतीची आहेत. जसे - उगले ले आउट, हावरे ले आउट, (सेवाग्राम रुग्णायलाची) डॉक्टर्स कॉलनी वगैरे. तेथील रहिवाशीही उच्चभ्रू आहेत. तसे पाहिले तर ही गावकुसाबाहेरची वस्ती आहे. जमीन किंवा शेती फार कमी लोकांकडे आहे. कोणतेही परंपरागत कसब नाही. शिक्षणाचा प्रसार म्हणावा तसा नाही. मागच्या पिढीतील बरेचसे लोक सेवाग्राम आश्रमातील शेतीवर, तेथील गोशाळेत किंवा इतर उपक्रमांमध्ये काम करीत होते. कमळाबाई आठवण सांगतात, “तेथले लोकं गायीसाठी दलिया (गोड सांजा) बनवायचे नं ताई, तो इतका बढिया असायचा, इतका बढिया असायचा, की सर्वे लोकंबी प्लेटा भरू भरू घेऊ खायचेत. फळे तर अश्शी असायची, संतरे, पपया, केळे... सगळं आमच्या घरीबी यायचं. आम्हीबी पोटभर खायचेत.” त्यावेळच्या समृद्धीच्या ह्या कहाण्या आज मात्र कालबाह्य झाल्या आहेत. आजही आश्रमाची शेती व गोशाळा आहे, पण...
कस्तुरबा ट्रस्टद्वारा संचालित सेवाग्रामच्या प्रसिद्ध कस्तुरबा रुग्णालयातही अनेक लोक नोकरी करीत होते व ते सुस्थितीत होते. पण, अनेकांना काही ना काही कारणाने ती नोकरी सोडावी लागली व आज ते रस्त्यावर आले आहेत. आमच्या समोरचे काका रुग्णालयात कामावर होते. पण त्यांना कमरेचे दुखणे लागले. रुग्णांना उचलून स्ट्रेचरवर ठेवण्याचे काम त्यांना करता येईनासे झाले. नोकरी सुटली. आज ते खर्ऱ्याचे दुकान चालवतात. बापू कुटीवरून सरळ पुढे आले की समोर आंबेडकर पुतळा. तिथून डावीकडे वळले की आमच्या घराचा रस्ता. त्या वळणावर एक अगदी छोटी (कपड्यांना इस्त्री करण्याची) टपरी आहे. ती चालवणारे सुखदेव कदम हे धोबी समाजाचे आहेत. त्यांच्या मूळ गावातून ते इथे आले तेव्हा रुग्णालयातच काम करीत होते. पण युनियनबाजीमध्ये नोकरी गेली असे ते सांगतात. मतिमंद पत्नीला घेऊन कसाबसा संसार रेटत आहेत. मोठी मुलगी हुशार आहे. तिला सिकंदराबादच्या नर्सिंग कॉलेजला टाकले आहे. तिची फी भरायला आम्ही मदत करतो. धाकट्या मुलाला दुसऱ्या गावच्या शाळेत घातले आहे. “त्याचे अभ्यासात लक्ष नाही. कबड्डी चांगला खेळतो. शाळेतल्या मास्तरांनी मला कबूल केले आहे की आम्ही त्याला बारावी पास करून देऊ म्हणून.” ते म्हणाले. त्यासाठी किती किंमत मोजावी लागली ते मी त्यांना विचारले नाही.
गाडी दुरुस्तीचे दुकान, ऑटोरिक्षा चालविणे, कच्च्या चिवड्याची किंवा वड्याची गाडी चालविणे हे इतर काही उद्योग आहेत. पण आता दुर्दैवाने त्यांच्यावरही संक्रांत आली आहे. ‘वर्धा फॉर टुमारो’ म्हणून एक सरकारी योजना आहे. तिच्यामधून वर्धा, सेवाग्राम आणि पवनार ह्या तीन गावांचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. जागोजागी जुने काही पाडून नवे बांधणे सुरू आहे. रस्ते तर सगळीकडेच अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत.  पुतळे, म्यूरल्स उभारले जात आहेत. सेवाग्राम रुग्णालयाकडून येणारा रस्ता जिथे उजवीकडे वळतो, त्या मोठ्या नाक्याचा तर पूर्ण कायापालटच केला जात आहे. तेथली सगळी दुकाने हटवण्यात आली आहेत. प्रशस्त दगडी भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर गांधीजींच्या जीवनातील प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. आमच्या ह्या बेकसूर मुलांच्या आईबापांची दुकाने, ठेले, टपऱ्या मात्र ह्याच्यात नष्ट झाली आहेत. चित्रातल्या महामानवाने ज्यांच्यासाठी आयुष्य वेचले, तो गरीब-मजूर माणूस ह्या ‘सुंदर’ गावामधून बेदखल केला जात आहे. कुठे जावे त्यांनी? कुणाकडे दाद मागावी?  दोन धंद्यांना मात्र मरण नाही. खर्रा विकणे व दारू विकणे. त्यामुळे आज जास्तीत-जास्त बेरोजगार युवक ह्याकडे वळताना दिसत आहेत. अर्थात, त्याचे परिणाम जे व्हायचे, तेच होतात.  अनेकदा तर, आमच्या वर्गात येणाऱ्या मोठ्या मुलांच्या अंगाला सिगारेटचा वास येतो. कधीकधी दारूचाही येतो. एवढे सगळे होऊन मुले वर्गात यायचे अजिबात चुकवत नाहीत, हेही तेवढेच खरे.
मुलांना आपण वाईट आयुष्य जगतो आहोत, हे कळत नाही का? तर कळते. इतकेच नाही, तर चांगले आयुष्य जगावे अशी त्यांची इच्छाही असते. पण चांगले म्हणजे काय? (आपल्याशी वाईट वागणाऱ्या) जगाशी चांगले वागायचे म्हणजे नक्की कसे वागायचे? चांगला अभ्यास करायचा म्हणजे नक्की कसा? वर्गात लक्ष द्यायचे म्हणजे कसे? मुलींना पाहून शिट्टी नाही वाजवायची, शेरेबाजी नाही करायची तर त्या मुलींचे करायचे तरी काय? ह्याची त्यांना खरोखर कल्पना नसते. आणि जरी अशी काही कल्पना असली, तरी तसे करणे-बोलणे-वागणे म्हणजे अतिशय कठीण आहे, आपल्याला जमण्यासारखे नाही. ‘अपने बसकी बात नहीं,’ असेच त्यांना वाटते. बरं जर आपण ते करायला गेलो, आणि आपल्याला जमले नाही तर? आपली फजिती नाही का होणार? किंवा हे जे सगळे ‘व्हाइट कॉलर’ लोक आहेत, त्यांनी आपल्याला त्यांच्यात घेतले नाही तर मग कसे होणार? धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का. आज आपले दारुडे मित्र तरी आपल्या अडीअडचणींना धावून येतात. त्यांना सोडले आणि ह्या शहरी, सुशिक्षित लोकांचे काय सांगावे बाप्पा! ते थोडेच आपल्यासाठी धावून येणार आहेत? असे सगळे त्यांना वाटत असले पाहिजे. त्यामुळे चांगल्या वाटेवरून चालण्यास ती कचरतात. म्हणून साधी राहणी, ठाम विचार, ठाम कृती, चिकाटी, सातत्य, वर्गावर पूर्ण नियंत्रण व त्याचवेळी त्यांच्यावर पूर्ण विश्वास आणि जिव्हाळा दाखवत हे काम करावे लागत आहे. त्यांना काय फायदा व्हायचा तो होवो, मला मात्र जाणवते, की मी आता पूर्वीपेक्षा शांत, समाधानी व क्षमाशील झाले आहे. मी मुलांवर केले त्यापेक्षा त्यांनीच माझ्यावर अधिक प्रेम केले म्हणूनच हे शक्य झाले.
अभ्यासवर्ग आणि परीक्षा
असेच दिवस जात होते. फेब्रुवारी (२०२०) महिन्यात वर्गातील मोठी मुले म्हणाली, “आक्का, आमचा वर्ग वेगळा घ्या. आमच्या परीक्षा जवळ आल्यात. आमचा अभ्यास घेत जा.” मग आम्ही दोघांनी त्यावर विचार केला. नववी व दहावीच्या मुलांचा वर्ग वेगळा घ्यायचा. त्यांचा अभ्यास घ्यायचा व त्यात विज्ञान- गणित रवींद्रने शिकवायचे असे ठरले. दुसऱ्या दिवशी मी मुलांना म्हटले, “आम्ही वेगळा वर्ग तर घ्यायला तयार आहोत. पण हा ट्युशनचा नाही हे लक्षात ठेवा. ट्युशनमध्ये आईबापांनी फी भरली की तुमचे काम झाले. मग तुम्ही शिका किंवा शिकू नका. शिक्षक तुम्हांला काही म्हणणार नाहीत. पण आपले असे नाही. आपण फी घेत नाही. तेव्हा जर तुम्हांला मनापासून शिकायचे असेल, तरच आम्ही वेळ देऊन तुमचा मोठ्यांचा वर्ग घेऊ, हे लक्षात ठेवा.” मुलांनी मान्य केले. मग सायंकाळी ६ ते ७ लहान मुलांचा वर्ग, ७ ते ८ जेवणाची सुटी आणि रात्री ८ ते ९ मोठ्या मुलांचा वर्ग घेऊ लागलो. लहान मुलांसाठी कधी खेळ, कधी चित्र काढणे, तर कधी नाटक. एकदा रविवारीही मुले आली आणि त्यांचे अंगणातले खेळ आणि नाच घेतला. मोठ्या मुलांचा मात्र अभ्यास. त्यांना मी परोपरीने सांगायचे, की लवकर जेवून येत जा. पण मुलांना सायंकाळी घरी जायलाच नको असायचे. रात्री कुठेही जाता येईनासे झाले, की मग कुठे ती घरी जाणार. मी रोज विचारायचे, “जेवून आलात काय?” तर ती “होय” म्हणायची. इकडे दिवसभर उनाडक्या करून सायंकाळी त्यांच्या डोळ्यांवर पेंग आल्याचे मला स्पष्ट दिसायचे. एकदा एका मुलाने मात्र खरे-खरे सांगितले, की तो रात्री ११ पूर्वी कधीच जेवत नाही. मुलांचे काही असो, त्या निमित्ताने आमच्या घराला शिस्त लागली, रात्री ८ च्या आधी जेवायची, आणि तिचा मात्र आम्हांला खूप फायदा झाला.
असे करून मुलांच्या परीक्षा एकदाच्या  पार पडल्या. ह्या वर्षी बारावीची परीक्षा झाली. दहावीची संपत आली होती. एकच पेपर राहिला होता, तेव्हाच कोरोनाची साथ आली आणि सर्वांना घरात बंद व्हावे लागले. पण गंमत म्हणजे, दहावीची परीक्षा सुरू असतानाही आमचा वर्ग सुरू होता. सगळे यायचे. तोपर्यंत कोण किती पाण्यात आहेत हे माझ्या लक्षात आलेच होते. त्यामुळे मी ठरवले, की आता पहिल्यापासून शिकवायचे. मग मार्च महिन्यात अ आ इ ई शिकवायला सुरुवात झाली. तेव्हा मुले खूप चांगले लक्ष देऊ लागली. ह्याशिवाय कधी झालेल्या पेपरवर चर्चा, तर कधी दुसऱ्या दिवशीच्या शंका असेही चालत असे. माझ्या लक्षात आले होते की, पेपर सोडवून बघताना मुले उत्तरे तर बरोबर सांगतात, पण त्यामागचे कारण त्यांना माहीत नसते. एकदा असेच झाले इतिहासाच्या पेपरबद्दल. मी खोदून-खोदून विचारल्यावर एका हुशार मुलानेच सांगितले की, ते कॉपी करतात. त्याने वर्गात चिठ्ठी कशी येते, मग सर्वजण ती चिठ्ठी पाहून कसे लिहितात वगैरे सर्व ‘सिस्टिम’ समजावून दिली. मी म्हटले, “अरे, अशी कॉपी करून तुम्ही ह्या परीक्षेत तर पास व्हाल, पण पुढे आयुष्यात ज्या परीक्षा येणार आहेत, तेथे तुम्ही कसे बरे पास होणार?” ...ह्या टप्प्यावर मुलांना काहीतरी जाणवू लागले होते, की आपल्याला पहिल्यापासून चांगले शिकावे लागेल. त्याचबरोबर आणखीही एक प्रयोग तेव्हाच सुरू केला. अभिनवला अ आ इ ई शिकवायला सांगितले. त्याने फळ्यावर लिहून द्यायचे, शिकवायचे. वर्गावर नियंत्रण मात्र मी ठेवायचे. सौरभने रोज हजेरी घ्यायची आणि तिसरा मोठा मुलगा शिवान ह्याने मुलांनी आपल्या चपला रांगेत ठेवल्या आहेत का ते पाहायचे आणि वर्गाच्या सुरुवातीचे दोन मिनिटांचे ध्यानही त्याने घ्यायचे. शिवान एकदम मोठ्याने बोलून मुलांना सूचना देऊ लागला. “जे कोणी रांगेत ठेवणार नाहीत, त्यांच्या चपला मी उचलून फेकून देईन.” मग त्याला समजावून सांगितले, असे नाही म्हणायचे. लहान मुलांना प्रेमाने शिकवावे लागेल. त्यांनी नाही ठेवल्या तर तुला त्यांच्या चपला रांगेत ठेवाव्या लागतील, निदान त्यांना सवय लागेपर्यंत तरी. एवढे सांगितल्यावर मात्र तो समजला आणि तसे करूही लागला. अशा रीतीने तीन मोठ्या मुलांना कामाला लावल्यावर किंवा असे म्हणूया की त्यांना मोठेपणाची काही जबाबदारी दिल्यावर वर्ग बराच शांत झाला.
त्यानंतर पाठोपाठ कोरोना  आला आणि आम्हांला आमचा वर्ग बंद करावा लागला... कितीही सांगितले तरी मुले अधूनमधून येऊन विचारीत आहेत. लवकर क्लास सुरू करा म्हणत आहेत. “आम्हांला घरी गमत नाही नं जी...” असेही म्हणत आहेत; पण सध्या तरी काही उपाय नाही. सर्वांनी घरातच दडून बसायचे आहे...
(समाप्त)
अनुराधा मोहनी
संपर्क : ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
​(लेखिक भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621316338.jpg [postimage] => upload_post-1621316338.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 21 May 2021 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र, अनुराधा मोहनी, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1325] => Array ( [PostID] => 22721 [post_title] => सकाळी राजा रात्री भिकारी [post_content] => [post_excerpt] => आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी राजासारखे खावे, दुपारी सर्वसामान्य माणसासारखे जेवावे व रात्री भिकाऱ्यासारखे अर्धपोटी राहावे असे म्हणता येईल. [post_shortcontent] =>

समजा एका रात्री आपण लंघन केले, काही खाल्ले नाही की दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर भूक लागेल. त्यावेळी भरपूर जेवलो, कामावर गेल्यानंतर दुपारी थोडासा डबा खाल्ला व संध्याकाळी आल्यानंतर लगेच पुन्हा जेवलो तर आपला दिनक्रम बॉडीक्लॉकला अनुकूल बनवता येईल. आपल्या कामाच्या वेळांनुसार खाण्याच्या वेळा ठरवाव्या लागतील. पण महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवायला हवे की रात्री अगदी हलका आहार, शक्यतो फळे व सॅलड घ्यायचे, हवं तर फक्त भात जेवायचा. एखाद्या रात्री उशिरा जड जेवण घ्यावे लागले, 'एखाद्या मित्रानेच पार्टी दिली तर काय करणार' तर दुसऱ्या दिवशी भरपूर भूक लागेपर्यंत काहीही खायचे नाही. आपण रात्रीचे जेवण बंद केले तर तब्येत चांगली राहीलच, शिवाय टी.व्ही.वरचे सर्व कार्यक्रम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येतील, हा आणखी एक फायदा !

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619768575.jpg [postimage] => upload_post-1619768575.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 21 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1326] => Array ( [PostID] => 4573 [post_title] => शेततळे आणि समृद्धी [post_content] => [post_excerpt] => अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार, यांच्या पावलावर पाऊल ठेवायचा यशस्वी प्रयत्न. [post_shortcontent] =>

गेली काही वर्षे महाराष्ट्रात धरण-कालवे अशा रुळलेल्या सिंचन वाटा सोडूनही अनेक प्रयोग उपक्रम होत आहेत. त्या त्या उपक्रमातून गाव पातळीवरील/ शेत पातळीवरील पाण्याची गरज निश्चित करणे व त्यानुसार जलसंधारणाच्या कामाची आखणी व कार्यवाही करणे असे काम गेली काही वर्षे सुरु आहे. कोकण व सह्याद्रीला लागून असलेला प्रदेशाच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात ह्या प्रयोगांमुळे पाण्याच्या विषयातील अनिश्चितता दूर होण्यास मदत झाली आहे. तर काही ठिकाणी नीट योजना केल्यामुळे व अश्या प्रयोगामुळे खात्रीशीर सिंचन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कडे समृद्धीची पावले दिसू लागली आहेत. असेच एक दुष्काळी गाव होते गाढे-जळगाव, तालुका-जिल्हा औरंगाबाद. २०१२ च्या दुष्काळात पावसाची अवकृपा झाली. कोरडा दुष्काळ पडला. शिवारं उघडी पडली. कोणी दावणीची जनावरं विकली, ज्यांना शक्य झालं त्यांनी नातेवाईकांकडे पाठवली. कसबसे दिवस काढले. त्याच गावातील एक शेतकरी हरी ठोंबरे. त्यांची दोन एकरावरील मोसंबी करपून गेली. २०१३ मध्ये त्यांनी २२ गुंठे जमिनीवर शेततळे बनवले. तेवढ्या आधारावर त्यांची मोसंबीची बाग तरली. त्यानंतर त्यांनी सव्वा एकर जमिनीवर दोन शेततळी घेतली. आता त्यांनी दोन एकरांत मोसंबी, चार एकरांत डाळिंब, आणि दोन एकरात द्राक्ष अशी लागवड केली आहे. केवळ शेततळे केल्यामुळे ठोंबरे यांच्या शेतीला, घराला स्थैर्य आले. आता त्यांनी शेती संबंधी काही व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी मुक्त विद्यापीठात नोंदणीही केली आहे. पूर्वी ह्या परिसरात ज्वारी, मका, कपाशी अशी पिके घेतली जायची. पण जसेजसे पाणी उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले तसेतसे लोकांनी पारंपारिक पिके सोडून फळपिके घेण्याला सुरुवात केली. सुरुवातीच्या शेतकऱ्यांची उदाहरणे पाहून गावाला

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/31129388_475319619553903_5615369779991277058_n.jpg [postimage] => /2018/05/31129388_475319619553903_5615369779991277058_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 May 2021 [post_author] => 80 [display_name] => हिरण्य सूर्यवंशी [Post_Tags] => लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,राळेगणसिद्धी,शेततळे,सोशल मिडीया,हिरण्य सूर्यवंशी,हिवरेबाजार,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1327] => Array ( [PostID] => 22926 [post_title] => नेल्को रेडीओ [post_content] => [post_excerpt] => किर्लोस्कर १९७० च्या अंकातली जाहिरात. कुणी वापरले आहेत का हे नेल्कोचे रेडीओ [post_shortcontent] =>

नेल्को रेडीओ

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621570226.jpg [postimage] => upload_post-1621570226.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 21 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1328] => Array ( [PostID] => 22879 [post_title] => काळी मांजर आणि भित्रा माणूस [post_content] => [post_excerpt] => काळी मावशी आणि पांढरी मावशी मग मनुष्यप्राण्यांच्या जगात आल्या. पांढऱ्या मांजरीने मनुष्यप्राण्याला लळा लावला. पांढऱ्या मांजरी माणसांच्या घरात, वस्तीत राहू लागल्या. आणि काळ्या मांजरीने माणसांना सतत आडवं जाण्याचं व्रत घेतलं. त्यामुळे मनुष्यप्राण्याच्या मनात भीती निर्माण होत राहिली. मनात वाघोबांबद्दल जितकी भीती नसेल त्याच्या पन्नास पट भीती काळ्या मांजरीच्या आडव्या जाण्याची भरली. काळ्या मांजरीचा होरा खरा ठरला. भीतीपायी तिचं मिशीतल्या मिशीत हसणंही माणसाला दिसलं नाही. [post_shortcontent] =>

काळी मावशी आणि पांढरी मावशी मग मनुष्यप्राण्यांच्या जगात आल्या. पांढरी मांजर घरात राहू लागली पण काळी नाही असं का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620800637.jpg [postimage] => upload_post-1620800637.jpg [userfirstname] => सुरेश [userlastname] => वांदिले [post_date] => 21 May 2021 [post_author] => 6044 [display_name] => सुरेश वांदिले [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1329] => Array ( [PostID] => 9882 [post_title] => माझी पहिली कथा [post_content] => [post_excerpt] => कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. हा लेख आपण ऐकूही शकाल... [post_shortcontent] =>

माझी पहिली कथा

[post_status] => publish [postmainimage] => /2019/04/DCvsnAmWsAEoTdW.jpg [postimage] => /2019/04/DCvsnAmWsAEoTdW.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 20 May 2021 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => ललित, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1330] => Array ( [PostID] => 9707 [post_title] => वाचनकलेचे मर्म [post_content] => [post_excerpt] => ज्ञानेश्वरी, भगवद्‌गीता अशांसारखे ग्रंथ भाविकपणाने पारायणे करताना त्यांचा अर्थ आपणास कळावा इतकी सुद्धा थोड्यांचीच इच्छा असते! [post_shortcontent] =>

अंक- निबंधमाला 

वर्तमानपत्रे वाचणे हे इंग्रज लोक सकाळी जसा चहा घेतात त्यासारखेच पुष्कळ अंशी होय. म्हणजे अर्धे पोषण, अर्धी करमणूक असाच दोहोंचा प्रकार आहे. शरीराचा निर्वाह होऊन त्याचे यथास्थित पोषण होण्यास जसे चांगले जेवणच पाहिजे त्याप्रमाणेच खरी उपयोगाची अशी विद्वत्ता ज्यास संपादन करणे असेल त्याने मोठमोठ्या नानाविधविषयक ग्रंथांचा उहापोहपूर्वक यथास्थित व्यासंगच केला पाहिजे. हे परिश्रम केल्याने आलेला शीण घटकाभर दूर करण्यास व जगात काय उलाढाली चालल्या आहेत त्या समजण्यास वरील पत्रांचा आदर करणे बरोबर आहे; पण त्यास विद्येच्या शिखरावर बसवून ठेवणे हे अगदी शोभत नाही... ग्रंथवाचन करणे माणसाच्या चौफेर प्रगतीस कसे गरजेचे आहे हे सांगताना मुळात वाचन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असते, वाचन करावे कसे, त्याचे हेतू काय असू शकतात या मुद्द्यांवर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेला हा विस्तृत लेख. या लेखाचे महत्त्व आजही अबाधित हे यात लेखकाचे द्रष्टेपण कारणीभूत आहे की आपल्या सुशिक्षित समाजाचे दळभद्रीपण, असा प्रश्न जरुर पडतो. अंक- निबंधमाला अथास्य तत्त्वेषु कृतेऽवभासे। समुन्मिमीलेव चिराय चक्षु:१। किरातार्जुनीय. अंक ११ - (१) विषयस्वरूप. (२) व्युत्पत्ति. (३) दोन लाभ. (४) मनोरंजन. (५) इतर प्रकारांशी तुलना. (६) दुसरा लाभ-ज्ञान. (७) विशेषत: निरूपण. (८) मराठीतील ग्रंथसंग्रह. (९) हल्लींच वाचनाचा प्रघात. (१०) त्याची खरी रीत. १. प्रस्तुत अंकांत वाचन म्हणजे वाचण्याची कला याविषयी लिहावयाचे नाही. म्हणजे उत्कृष्ट वाचनाचे जे काही नियम आहेत ते दाखल करून त्यांचा उपयोग सांगणे हा याचा उद्देश नाही.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/04/चिपळूणकर.jpg [postimage] => /2019/04/चिपळूणकर.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 May 2021 [post_author] => 2149 [display_name] => विष्णुशास्त्री चिपळूणकर [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,दीर्घा,निबंधमाला [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1331] => Array ( [PostID] => 4624 [post_title] => मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलं [post_content] => [post_excerpt] => फ्रेंच प्रवासी बर्निए म्हणतो, "या सरायांमध्ये शेकडो लोक आणि त्यांचे घोडे, खेचरं आणि उंट एकत्र राहतात. [post_shortcontent] =>

आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम  त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पहातो . सध्याच्या इंटरनेट युगात तर हे काम एका 'क्लिक' सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल  बुक  करून  निश्चिन्त होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का ? हिंदुस्थानाबाहेरून जे  लोक (परदेशी प्रवासी ) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? चला पाहूया गतकाळात डोकावून !

मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतातून माहिती मिळते. १७ व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. काही जण व्यापारासाठी , काही जण डॉक्टर म्हणून , काही जण सैनिक म्हणून , काही जण आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून , काही जण साहस करण्याच्या ओढी पायी तर काही जण केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. या पैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो , कसा प्रवास केला , येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे . त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच , शिवाय या प्रवासवृत्तांतां मधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या काळातही अस्तित्वात होत्या ! हे  वाचून आश्चर्य वाटते . या गोष्टींपैकींच एक  गोष्ट म्हणजे हॉटेलं! त्या काळात युरोपमध्ये प्रवाशांची उत्तम बडदास्त ठेवणारी हॉटेलं होती; त्यांना इन (inn ) असे म्हणत असत. या हॉटेलांमध्ये उतरलेल्या प्रवाशाला झोपण्यासाठी उत्तम बिछाना, थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार शेकोटी , बीयर  सारखे एखादे पेय आणि भाजलेले मांस (बहुतांश युरोपियन मांसाहारी असल्यामुळे) अशा सर्व  सुखसोयी पुर

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/32919395_10156505698009783_2389361272509431808_n.jpg [postimage] => /2018/05/32919395_10156505698009783_2389361272509431808_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 May 2021 [post_author] => 82 [display_name] => सत्येन वेलणकर [Post_Tags] => ज्ञानरंजन, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1332] => Array ( [PostID] => 22922 [post_title] => व्हिक्स [post_content] => [post_excerpt] => व्हिक्स म्हटलं की निळा पारदर्शक बाम किंवा पांढरा इनहेलर डोळ्यासमोर येतो. पण एकेकाळी यांचे कफ सिरपही होते असे दिसतेय या जाहिरातीवरून. [post_shortcontent] =>

व्हिक्स 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621494716.jpg [postimage] => upload_post-1621494716.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 20 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1333] => Array ( [PostID] => 4506 [post_title] => शहाणं बाळ.. [post_content] => [post_excerpt] => सहजीवनाचा 'अंत' झाला तरी तो 'शोकांत' न होणं आपल्या हातात आहे. त्यासाठी काय करायचं? वाचा ... [post_shortcontent] =>

अचानक आलेल्या पावसाने सूनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधातिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते. त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सूनेचा कॉल होता. सुकवण आत घेतले काय विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यानी गॅस वर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरूवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खुप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबूड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफीसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब. त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यु ट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काहीना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफीसला गेले की सोपानराव, मुलगा आणि सूनेला कसं खुश करता येईल हे बघायचे. आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच कायतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते . तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता. तो ही वैतागत

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/बाळ.jpg [postimage] => /2018/05/बाळ.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 May 2021 [post_author] => 78 [display_name] => नितीन राणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1334] => Array ( [PostID] => 22921 [post_title] => कोकाकोला [post_content] => [post_excerpt] => थुई थुई नाचणारे आनंदाचे कारंजे ... कोकाकोलाचं काय वर्णन केलंय बघा .. [post_shortcontent] =>

कोकाकोला

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621398061.jpg [postimage] => upload_post-1621398061.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 19 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1335] => Array ( [PostID] => 22878 [post_title] => वाल्मीकी ऋषी (ऋषीऋण सदर ) [post_content] => [post_excerpt] => एकदा वाल्मीकी तमसा नदीवर अंघोळीसाठी गेले होते, तेव्हा शिकाऱ्याने मारलेल्या बाणाने क्रौंच पक्षी मारला गेला. क्रौंची दुःखाने आर्त ओरडू लागली. तिच्या रडण्याने वाल्मीकीही दुःखी झाले. त्यांनी व्याधाला (शिकाऱ्याला) शाप दिला. हा शाप म्हणजे एक छंदोबद्ध श्लोक होता. या श्लोकरचनेबरोबरच वाल्मीकी संस्कृत साहित्यातील आदिकवी ठरले. यानंतर लगेचच ब्रह्मदेवाने वाल्मीकींना ‘रामायण रचा’ असे सुचवले. [post_shortcontent] =>

‘रामायण’ हे महाकाव्य रचणारे संस्कृत भाषेतील आदिकवी महर्षी वाल्मीकी यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यातली गोष्ट म्हणजे पुराणकथा खरी असेलच असे नाही, मात्र त्यातले मानवी गुण लक्षात घ्यायचे!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620797126.jpg [postimage] => upload_post-1620797126.jpg [userfirstname] => कांचन [userlastname] => जोशी [post_date] => 19 May 2021 [post_author] => 2883 [display_name] => कांचन वाटवे-जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1336] => Array ( [PostID] => 22889 [post_title] => कथा : पारू [post_content] => [post_excerpt] => तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे प्रचंड पहाड उभे राहिले. सर्वत्र मोठी झाडी नि हिरवीगार कुरणे होती. डोंगरापलीकडून उन्हाचे पट्टे येत होते, डोंगरावरून सोसाट्याचा वारा वहात होता. पायथ्याच्या पाणथळांत पारू डुंबत होती. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा, मे १९५१

तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे प्रचंड पहाड उभे राहिले. सर्वत्र मोठी झाडी नि हिरवीगार कुरणे होती. डोंगरापलीकडून उन्हाचे पट्टे येत होते, डोंगरावरून सोसाट्याचा वारा वहात होता. पायथ्याच्या पाणथळांत पारू डुंबत होती.

तेवढ्यांत रामशरणने शिताफीने तिच्या गळ्यांतल्या दोराचे टोक पकडले. एक शिवी हांसडून तो दोर ओढूं लागला. मागच्या माणसाने तिची शेपटी पिरगळली व तला धक्का दिला. इमारतींच्या खिडक्यांतून कपडे घातलेली कोवळी मुले व मोठी माणसेही कुतुहलाने म्हशीची ही मजा पहात होती.

पारू मुकाटपणी चालत होती. मारायला उठलेली माणसे व डरकाळ्या फोडणाऱ्या मोटारी यांचे तिला भारी भय वाटे. गोरेगांवहून येतांना अशा असंख्य गाड्या तिला भेडसावून गेल्या होत्या आणि ग्रांटरोडच्या बाजारांत मगरूर माणसांनी तिला छेडलं होतं. एकेका आठवणीनं ती चारी पाय झपझप उचलूं लागली.

लेखक – अरविंद गोखले

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621368369.jpeg [postimage] => upload_post-1621368369.jpeg [userfirstname] => Arvind [userlastname] => Gokhale [post_date] => 19 May 2021 [post_author] => 6052 [display_name] => अरविंद गोखले [Post_Tags] => कथा, सत्यकथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1337] => Array ( [PostID] => 22907 [post_title] => भाषाविचार - प्रसारमाध्यमांची भाषा आणि अर्थकारण (भाग-१६) [post_content] => [post_excerpt] => ज्यांना प्रसारमाध्यमांच्या धंद्यातलं सगळं कळतं असं म्हटलं जातं, ते लोक इंग्रजीमय किंवा इंग्रजीधार्जिणे आहेत. [post_shortcontent] =>

सगळी प्रसारमाध्यमं ‘आज, आत्ता, ताबडतोब’ या तत्त्वावर काम करत आहेत. या प्रक्रियेत कुणालाही थांबायला, जे लिहितोय ते व्याकरणदृष्ट्या बरं-वाईट कसं आहे, याचा विचार करायला सवड नाही. एके काळी वर्तमानपत्रांमध्ये मुद्रितशोधक हा महत्त्वाचा माणूस मानला जायचा. आता तो बिनगरजेचा मानला जातो. इंग्रजीत स्पेलचेकरची सोय आहे, त्यामुळे लिहिताना चुकलं तरी ते दुरुस्त करून घेता येतं. अनेक भारतीय भाषांमध्ये ही सोय नाही, त्यामुळे चुका तशाच राहून जातात. दुसरीकडे, इंग्रजीतलं आपलं लिहिणं काटेकोर व्हायला हवं, असं मानणारे लोक भारतीय भाषांच्या बाबतीत तोच आग्रह धरला की त्याला 'ब्राह्मणी कावा' म्हणतात. एकेकाळी वाचक अशा चुका बघून संपादकांना भंडावून सोडायचे. आता संपादकही निर्ढावलेत. ‘आम्ही लिहू तेच योग्य, तुम्ही कोण शहाणपणा शिकवणारे?’ असा शहाजोगपणा अनेकांमध्ये आलाय.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भाषाविचार या सदरातून प्रसारमाध्यमांच्या भाषिक अव्यवस्थेबद्दल सांगतायत -
गेल्या दशकभरात देशभरातल्या प्रसारमाध्यमांचा पट वेगाने बदलतो आहे. त्यात इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचाही समावेश आहे. त्यातले काही प्रयोग मांडणीतले आहेत, काही आशयाचे आहेत. मार्केटिंग, वितरण, ब्रॅन्डिंग, जाहिराती, पेपर चालवण्याच्या एकूण प्रक्रियेचंच इव्हेंटीकरण याचाही त्यात समावेश आहे. प्रादेशिक भाषांतल्या वर्तमानपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठमोठ्या साखळी वर्तमानपत्रांच्या प्रादेशिक भाषेतल्या आवृत्त्या  निघत आहेत, खपांची गणितं बदलत आहेत. आपला खप किंवा टीआरपी रेटिंग इतरांपेक्षा कसं जास्त आहे हे सांगण्यासाठी 'ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन' किंवा 'टॅम रेटिंग'चे दाखले दिले जात आहेत. आपापला पेपर किंवा वाहिनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. याबाबतीत टाय-बूट वापणाऱ्या, व्यवस्थापन क्षेत्रातल्या पदवीधरांना जास्त कळतं, असं त्यांचं आणि पेपरांच्या मालकांचंही मत झाल्याने संपादक हा (काही सन्माननीय अपवाद वगळता) मार्केटिंगवाल्यांचे सल्ले मुकाट ऐकून घेणारा माणूस झाला आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621317752.jpg [postimage] => upload_post-1621317752.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 18 May 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, पुस्तके, वाचन संस्कृती, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1338] => Array ( [PostID] => 6060 [post_title] => मनातल्या मनातल्या मनात... [post_content] => [post_excerpt] => विवाहबाह्य संबंध का बदला, विवाहबाह्य संबंध. बंडूला जशास तसे उत्तर दिले पाहिजे [post_shortcontent] =>

बंडू हा गंगाधर गाडगीळ यांचा मानस पूत्र आणि अर्थातच स्नेहलता ही त्यांची मानस सून. बंडू आणि स्नेहलता या दोन व्यक्तिरेखांना घेऊन गाडगीळांनी त्यांच्या कथांमधून मराठी मध्यमवर्गावर मजेदार, खुसखुशीत भाष्य केलं. गेल्याच आठवड्यात गाडगीळांची ९५वी जयंती झाली. वर्तमानाचे संदर्भ आणि गाडगीळांच्या या दोन व्यक्तिरेखा घेऊन त्या मध्यमवर्गीय संवेदनांना वाहिलेली तंबीची ही स्तंभरुपी आदरांजलीच...

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/51Jh6n8fReL._SR600315_PIWhiteStripBottomLeft035_SCLZZZZZZZ_-1.jpg [postimage] => /2018/09/51Jh6n8fReL._SR600315_PIWhiteStripBottomLeft035_SCLZZZZZZZ_-1.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 18 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1339] => Array ( [PostID] => 3564 [post_title] => स्टीफन हॉकिंग [post_content] => [post_excerpt] => जीवघेण्या व्यंगावर मात करणारा एक अखंड उर्जास्त्रोत [post_shortcontent] =>

"तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे," असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं त्यावेळी त्यांचं वय होतं २१ वर्षं. पण याच मृत्यूला ५५ वर्षे त्यांनी झुलवत ठेवलं. अनेकदा त्यांच्यात सलामी झडली. मृत्यूला त्यांनी हरवलं देखील पण अखेर त्यालाही त्यांनी आज अकस्मात कवेत घेतले. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हातातून पारा निसटावा इतक्या अलगदपणे निवर्तले. ८ जानेवारी १९४२ ला इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव.संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले. ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली. जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. पुढे जाऊन त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला या असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले. हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याच

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/heading.jpg [postimage] => /2018/03/heading.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 May 2021 [post_author] => 61 [display_name] => समीर गायकवाड [Post_Tags] => बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1340] => Array ( [PostID] => 22905 [post_title] => डोंगरे बालामृत [post_content] => [post_excerpt] => किती छान भाव रेखाटले आहेत व्यंगचित्रकाराने. प्रसन्न जाहिरात [post_shortcontent] =>

डोंगरे बालामृत 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621312409.jpg [postimage] => upload_post-1621312409.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 18 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1341] => Array ( [PostID] => 3698 [post_title] => कर्जाचे ओझे घेऊन आत्महत्या केलेला तो पहिला शेतकरी! [post_content] => [post_excerpt] => ३२ वर्षापूर्वी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ती दुर्दैवी घटना [post_shortcontent] =>

२० मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण हे गाव प्रचंड अक्रोश करीत होते. नागपूर-जिंतूर या गाडीने आणलेल्या वृत्तपत्राने चिलगव्हाणच्या काळजाचा ठोका चुकवला. काल १९ मार्चला यात्रेच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियानी केलेल्या सामुहिक आत्महत्येची बातमी घेवून आले होते ते वृत्तपत्र. आजही ती बातमी गावाच्या काळजाला छिन्नविछीन्न करते. गेल्या बत्तीस वर्षात गाव नेहमीच स्मरण करत आलं आहे साहेबराव करपे यांचं. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात १९ मार्च १९८६ ला साहेबराव यांनी त्यांची पत्नी व चार चिमुकल्यांना विषयुक्त अन्न दिले व स्वतःलाही संपवले. शासनाची शेतकरी विरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात आलेले अपयश हेच या सामुहिक मरणकांडाचे मुख्य सुत्र होते. बळीराजा म्हणून ज्याचा सन्मान केला जातो त्याने आयुष्याला झिडकारारून मृत्यूला कवटाळण्याची जी अव्याहत मालिका पुढे सुरू झाली त्याची सुरूवात करपे कुटुंबाच्या आत्महत्येनं झाली होती,१९ मार्च १९८६ रोजी. चिलगव्हाण या गावात शेषराव करपे यांचे मोठे प्रस्थ होते. साहेबराव व प्रकाश ही दोन मुले व एक मुलगी असे हे कुटुंब. अर्धा एकर परिसरात असलेला भव्य वाडा अन त्या वाड्यात असणारा माणसांचा गोतावळा हे त्या वाड्याचे वैभव. शेषराव करपे यांच्याकडे सव्वाशे एकर जमीन. संगीतावर मनापासून प्रेम करणारे हे कुटुंब. गावातील तरुणांना संगीताचे धडे द्यावे ही या कुटुंबाची धडपड होती. म्हणूनच गाव तथा परिसरातील तरुणांसाठी त्यांनी संगीताचे मोफत वर्ग उघडले होते. या कुटुंबाने दिलेल्या संगीताच्या शिक्षणामुळे संगीतशिक्षक म्हणून काम करीत असलेल्यांची संख्या जवळपास वीस तरी असेल. साहेबराव करपे हा माणूस सुद्धा संगीत विशारद होता. संगीतावर एवढे जिवा

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/29249682_1752103094850590_2768168969880731648_n.jpg [postimage] => /2018/03/29249682_1752103094850590_2768168969880731648_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 May 2021 [post_author] => 62 [display_name] => संतोष अरसोड [Post_Tags] => अर्थकारण,मुक्तस्त्रोत,कृषी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1342] => Array ( [PostID] => 22904 [post_title] => ट्युडर बॅटरी [post_content] => [post_excerpt] => नावे बघितल्यावर पार विस्मरणात गेलेली ही उत्पादने आठवतात आणि त्या काळात घेऊन जातात. [post_shortcontent] =>

ट्युडर बॅटरी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621225986.jpg [postimage] => upload_post-1621225986.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 17 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1343] => Array ( [PostID] => 11933 [post_title] => एका फळाचा प्रसाद [post_content] => [post_excerpt] => ओळखीच्या नसलेल्या फुला-फळांचा थेट आस्वाद घ्यायला गेलात तर काय प्रसंग ओढवू शकतो याची साक्ष देणारा हा किस्सा [post_shortcontent] =>

अंक – महा अनुभव – नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ आपल्या भोवतीच्या निसर्गामध्ये जशा मोहक आणि आकर्षक गोष्टी आहेत त्या प्रमाणे काही घातक आणि धोकादायक गोष्टीही आहेत.त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना जरा जपून, ओळखीच्या नसलेल्या फुला-फळांचा थेट आस्वाद घ्यायला गेलात तर काय प्रसंग ओढवू शकतो याची साक्ष देणारा हा किस्सा, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री. द. महाजन यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला घडलेला.‘अनुभव’च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेला हा ‘एका फळाचा प्रसाद’ हसवता हसवता सावधही करतो.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/IMG_20181231_115859.jpg [postimage] => /2019/01/IMG_20181231_115859.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 May 2021 [post_author] => 2485 [display_name] => श्री द महाजन [Post_Tags] => आरोग्य,अनुभव,अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1344] => Array ( [PostID] => 5992 [post_title] =>  || श्री नवभागवतपुराणम् || [post_content] => [post_excerpt] => जो असे हिंदू तो हिंदू | जो नसे हिंदू तोही हिंदू |असा चमत्कारी एक धंदू  | नवा तयांनी शोधला || [post_shortcontent] =>

 || श्री नवभागवतपुराणम् ||

आता श्रोतेहो धरा ध्यान | आणा आपुले इकडे कान |

हरपू नका देऊ निज भान | श्रवण करा वदेन ते ||

उलटल्या सप्ताही खास |  सुप्रसिध्द हस्तिनापुरास |

जिथे खाशा स्वाऱ्या करी वास  | नवल काही वर्तले ||

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/Alok-Nirantar-Twitter-4.jpg [postimage] => /2018/09/Alok-Nirantar-Twitter-4.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 16 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1345] => Array ( [PostID] => 22888 [post_title] => ‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७ [post_content] => [post_excerpt] => अॅरन सोर्किन लिखित आणि दिग्दर्शित ‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७’ शिकागोत सुरू असणाऱ्या एका खटल्याची कथा सांगतो. १९६८ च्या ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कनवेंशन’ दरम्यान विविध संघटना शिकागोत एकत्र येऊन व्हिएतनाम युद्धाविरोधात शांतिपूर्ण मार्गाने निदर्शनं करण्याचं ठरवतात. सरकार या निदर्शनांना परवानगी नाकारते तरीही निदर्शक आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. यादरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्षाची ठिणगी उडते. [post_shortcontent] =>

अॅरन सोर्किन लिखित आणि दिग्दर्शित ‘द ट्रायल ऑफ द शिकागो ७’ शिकागोत सुरू असणाऱ्या एका खटल्याची कथा सांगतो. १९६८ च्या ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कनवेंशन’ दरम्यान विविध संघटना शिकागोत एकत्र येऊन व्हिएतनाम युद्धाविरोधात शांतिपूर्ण मार्गाने निदर्शनं करण्याचं ठरवतात. सरकार या निदर्शनांना परवानगी नाकारते तरीही निदर्शक आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. यादरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्षाची ठिणगी उडते. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621087692.jpg [postimage] => upload_post-1621087692.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 May 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1346] => Array ( [PostID] => 22877 [post_title] => उंच मानेचं रहस्य! [post_content] => [post_excerpt] => जिराफाच्या लांब मानेचे रहस्य उलगडण्यासाठी डार्विनचे विधानच उपयोगी पडते. त्याने म्हटले होते की ‘एखादी जात (प्राणी) कालौघात टिकून राहण्यासाठी केवळ एकच वैशिष्ट्य कारणीभूत नसते, तर त्या प्राण्याच्या ठायी असलेल्या लहान मोठ्या अनेक वैशिष्ट्यांमुळे तो प्राणी टिकलेला असतो.’ म्हणून तर सुमारे ८० लाख वर्षांपूर्वी युरोपच्या भूमीवर अवतरलेल्या आणि सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी आजच्या अवतारात आफ्रिकेच्या भूमीवर स्थिरावलेला जिराफ आजही टिकून आहे! [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं नवं सदर- निसर्ग नवल. या भागात वाचा उंच मानेच्या रहस्याविषयी-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620796664.jpg [postimage] => upload_post-1620796664.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 16 May 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1347] => Array ( [PostID] => 2246 [post_title] => माझी Nano सवारी! [post_content] => [post_excerpt] => घर चालवणं, तोंडाचा पट्टा चालवणं तसंच हे कार चालवणं... [post_shortcontent] =>

मी पुण्याची.. त्यामुळे मला सायकल, स्कूटर, बाईक्स चालवता येते हे वेगळे सांगायला नकोच. वयाच्या १९व्या वर्षापासून टू व्हीलर चालवायचे. पुण्यात सरसकट सगळ्याच वाहनांना “गाडी” शब्द वापरायचो. लग्नानंतर मुंबईला आल्यावर ह्या ‘गाडी’ शब्दावरून बरेच टोले खाल्ले..अगं, गाडी काय? गाडी म्हणजे four wheeler. Scooty म्हण किंवा बाईक म्हण..” इत्यादी इत्यादी. पण ह्या सगळ्यात मला जाणवले ते म्हणजे आपल्याला four wheeler चालवता येत नाही. आम्ही मारुती 800 घेणार होतो म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनीही driving school ला नावं टाकली. मी शिकताना तो मागे आणि तो शिकताना मी मागे आणि ट्रेनर driving seat च्या बाजुला. नवऱ्याने ह्यापूर्वीच मुंबई-पुणे हायवे वर आर्माडा चालवली होती त्यामुळे त्याची confidance level बरीच वर होती. तर त्यावेळी नोकरी नाही, नवीन शहर, नवे रस्ते ह्यामुळे माझी मात्र अगदी नेहेमीप्रमाणे शून्याच्याही खाली होती. एकीकडे स्टीअरिंग सांभाळा, आरशांमधून मागे बघा, क्लच दाबा, गिअर्स बदलताना त्या ट्रेनरच्या हाताचा स्पर्श चुकवा...ह्यात माझी तारांबळ उडे.  ब्रेक दाबता येत नाही ह्याचा तर मला न्यूनगंडच आला होता. अचानक कोणी मध्ये आलं, वळताना किंवा खड्डा आला तर माझ्या अंदाजाने मी ब्रेक दाबण्यापूर्वी  माझा नवरा “ब्रेssssक, उडवशील कोणालातरी” असं काळजीने ओरडायचा आणि माझे पाय त्या ब्रेक वर जाण्यापूर्वीच ट्रेनर त्याच्यासमोरचा जोडलेला ब्रेक दाबून मोकळा झालेला असायचा.  गाडी सुरु होतानाच सारखी बंद पडायची. स्टीअरिंग फिरवताना इकडे तिकडे पहिलं तर गाडी भलतीकडेच जायची आणि ट्रेनर मला, “मेडम, किधर जा रही है?” असं उपहासाने म्हणतोय असं मला वाटायचं आणि मला आराश्यामधून मागच्या सीटवरून माझा नवरा गालातल्या गालात हसताना दिसायचा. एरव

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/IMG-20180208-WA0000.jpg [postimage] => /2018/02/IMG-20180208-WA0000.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 May 2021 [post_author] => 43 [display_name] => सुकृता पेठे [Post_Tags] => अवांतर,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1348] => Array ( [PostID] => 22892 [post_title] => यशवंतराव चव्हाण [post_content] => [post_excerpt] => १९७५ साली लादलेल्या आणीबाणीची चाहूल पाच वर्षे आधीच लागली होती... किर्लोस्कर १९७० मध्ये यशवंतरावांची ग्वाही. [post_shortcontent] =>

यशवंतराव चव्हाण 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621134477.jpg [postimage] => upload_post-1621134477.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 16 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1349] => Array ( [PostID] => 22841 [post_title] => शिवछत्रपतींचे बखरकार [post_content] => [post_excerpt] => मराठींत एकट्या शिवछत्रपतींच्यावर जेवढ्या बखरी रचिल्या गेल्या तेवढ्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर लिहिल्या गेल्या नाहीत. [post_shortcontent] =>

शिवाजीमहाराजांच्या सर्वच बखरी स्तुतीपर आहेतत. निःपक्षपाती सत्यकथन हे ध्येय बखरकार ठेवू शकले नाहीत. तत्कालीन मराठी आणि फारसी इतिहास राजाच्या पराक्रमांचे गुणगान करण्याकरीतां लिहिले गेले. घटना घडल्या तशा सांगण्याचे ध्येय बाळगणारा फेरिस्ता अनेक प्रसंगी इस्लामीधर्माला गौरवितो आणि आपल्या धन्याची स्तुती करतो. इतिहास लिहिण्यांत नेहमी स्वामीगौरव, स्वपक्षाची तरफदारी, स्वधर्माचा डंका वाजविणे अशासारखा हेतू असल्याचे आढळून येते. आधुनिक राष्ट्रीय इतिहासांत स्वराष्ट्राची स्तुती, तरफदारी वगैरे पक्षपाती धोरण भरपूर प्रमाणांत दिसून येते. निर्हेतुक, निर्भेळ सत्याकरीता लिहिलेले इतिहास पूर्वी आणि आतांही संख्येने फार नाहीत. राजदरबारी सेवा करून लेखन करणारे बखरकार राजगौरवाकरीता लिहीत ह्यांत आश्र्चर्य ते काय?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620353823.png [postimage] => upload_post-1620353823.png [userfirstname] => वि. के. [userlastname] => आपटे [post_date] => 15 May 2021 [post_author] => 6050 [display_name] => वि. के. आपटे [Post_Tags] => श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1350] => Array ( [PostID] => 22887 [post_title] => डोंगरे हेअर ऑईल [post_content] => [post_excerpt] => अशी सचित्र जाहिरात पाहिल्यावर तेल विकत घेण्याची इच्छा झालीच पाहिजे... अप्सरा हेअर ऑईल. [post_shortcontent] =>

डोंगरे हेअर ऑईल 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1621047809.jpg [postimage] => upload_post-1621047809.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 15 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1351] => Array ( [PostID] => 12022 [post_title] => माइंड रीडर [post_content] => [post_excerpt] => असे एखादे मन की बात जाणणारे मशीन असेल तर … ? तर काय होईल ते या कथेत वाचा [post_shortcontent] =>

गुन्हेगारांकडून माहिती काढण्यासाठी लाय डिटेक्टर मशिन वापरले जाते.मात्र एखाद्या आणिबाणीच्या प्रसंगी ह्या मशिनची मात्राही चालत नसेल आणि अतिरेक्याकडून महत्वाची माहिती लवकरात लवकर हवी असेल तर त्याच्या मन की बात कशी ओळखता येईल ? असे एखादे मन की बात जाणणारे मशीन असेल तर … ? तर काय होईल ते वाचा डॉ.राजीव तांबे यांनी प्रपंच दिवाळी अंकात लिहीलेल्या ‘माइंड रिडर’ या अफलातून विज्ञान कथेमध्ये.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/Prapanch.jpg [postimage] => /2019/07/Prapanch.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 14 May 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => कथा,बालसाहित्य,विज्ञानकथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1352] => Array ( [PostID] => 22886 [post_title] => शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे पुण्यस्मरण [post_content] => [post_excerpt] => “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली ही लावणी तुमच्या ढंगात अजूनपर्यंत गायला कोणाला जमत नाही.” [post_shortcontent] =>

‘शौर्याची तव परंपरा। महाराष्ट्रा वळुनि बघ जरा।।’ अशा रचनांनी अंगावर रोमांच उभे करणारे एक महत्त्वाचे  शाहीर म्हणजे द. ना. गव्हाणकर. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान देणारे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे २८ मार्च १९७१ रोजी निधन झाले. त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा पूजा सामंत यांचा हा लेख –
‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पर्व होते. या वेळी जनतेला सावध करण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि शाहीर यांनी केले. या तेजस्वी लढ्याला पूर्णत्वास नेण्यास अनेकांचे योगदान लाभले, अनेकांनी यासाठी आपले आयुष्य वेचले. काहींचे कार्य जगासमोर आले, पण काही नावे काळाच्या ओघात विरूनदेखील गेली. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नाव येते, तेव्हा शाहीर आणि शाहिरी यांचे स्मरण नक्कीच होते. अशा शाहिरांपैकी एक महत्त्वाचे शाहीर, यांनी थोडी-थोडकी नाही, तर आयुष्यातील चाळीस वर्षे शाहिरीला दिली. लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी समाजवादी दृष्टिकोन महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवला, लोकजागृती केली. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व म्हणावे लागेल.
शौर्याची तव परंपरा। महाराष्ट्रा वळुनि बघ जरा,
शिवबाच्या कीर्तीचे झडती चौघडे। गड-किल्ले अजुनीही गाती पवाडे। 
दरी खोरे वीर कथा सांगे पठारा।।
अशा आपल्या शब्दांनी, अंगावर रोमांच उभे करणारे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे संपूर्ण नाव दत्तात्रय नारायण गव्हाणकर. यांचा जन्म २२ एप्रिल १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात महागोंड येथे झाला. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी.ए.  पदवी संपादन केली. राष्ट्रीय शाहीर नानिवडेकर यांच्या सहवासात गव्हाणकर आले आणि त्यांनी नानिवडेकरांकडून शाहिरीचे धडे घेतले. १९४२ ते १९४४ मध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गव्हाणकर या तिघा मित्रांनी मिळून ‘लालबावटा कलापथका’ची स्थापना केली. याच लालबावटा कलापथकाने पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली. गव्हाणकर यांचा दृष्टिकोन हा कष्टकऱ्यांची बाजू घेणारा होता, कामगारांच्या जीवनाचा वेध घेणारा होता.
धरतीची आम्ही लेकरं। भाग्यवान।धरतीची आम्ही लेकरं।।
शेतावर जाऊ या सांगाती गाऊ या। रानी वनी गाती जशी रानपाखरं।।
गव्हाणकर यांची रचना अत्यंत साधी, सोपी, हृदयाला भिडेल अशीच आहे.  ‘बंडया दिवाण’, ‘मुंबईचा कामगार’, ‘शेतकऱ्यांची पंढरी’, ‘स्वर्गलोकीचा बातमीदार’, ‘काई चालना गा ’, ‘महाराजा ग्रामसिंह’, अशी अनेक लोकनाट्यं आणि ‘महाराष्ट्रा वळुनि बघ जरा’, ‘अजरामर लेनिन’, ‘हुतात्म्यांना आवाहन’, ‘मोटकरी दादा’, ‘गड्या हे सवराज असलं रं कसलं?’, ‘धरतीची लेकरं’ असे अनेक पोवाडे, गीतं गव्हाणकरांच्या प्रतिभेची साक्ष देणारी ठरतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार संपावा आणि एक नवा सुधारित समाज उदयास यावा, हीच गव्हाणकर यांची तळमळ दिसून येते. खरंतर गव्हाणकर यांनी मोजकेच साहित्य लिहिले; पण हे सर्व साहित्य अगदी गुणात्मक स्वरूपाचेच आहे, असाच प्रत्यय येतो. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी-ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाहीर द. ना. गव्हाणकर आपल्या ‘हुतात्म्यांना आवाहन’ या गीतात म्हणतात,
स्मृति तुमची ये भरुनी ऊर, जन घोष करी या, या।
तुमच्या प्राणाहूती  दिव्य त्या नच गेल्या वाया।।
तसेच,
परि प्राण पणा लावोनी, आम्ही जिंकू संशय नाही।
जन-राज्य सूर्य उगवेल, उजळील दिशा तो दाही।।
याविषयी शाहिरी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. माधव पोतदार म्हणतात, “हुतात्म्यांची पुण्याई फळास आली ही गोष्ट लोकनिदर्शनास आणणे हाच हेतू ह्या गीत निर्मितीमागे आहे.”
महाराष्ट्रात शाहिरांचे संघटन होणे आवश्यक होते. त्यासाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना करण्याचा विचार होऊ लागला. यामध्ये गव्हाणकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. अशा ह्या शाहिरांचे जीवन ‘स्फूर्तीदायक’ वाटते. शाहीर, कलावंत असलेले गव्हाणकर फोटोग्राफीच्या क्षेत्रातही चमकले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती लढा या चळवळीची त्यांनी टिपलेली छायाचित्रे त्या काळी खूप गाजली होती. शाहीर गव्हाणकर हे अतिशय प्रभावीपणे पोवाडे म्हणत. यंग इंडिया व कोलंबिया या कंपन्यांनी त्यांच्या ‘डौलाने चाल ढवळ्या’, ‘जाती घडी पुन्हा येणार न्हाय रे’, ‘स्वर्गलोकचा नारद’, ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ हे पोवाडे ध्वनिमुद्रित केले होते. शाहीर अण्णाभाऊंच्या 'माझी मैना गावावर राहिली' या लावणीचे संगीत गव्हाणकरांचे होते. याबाबत शाहीर सदानंद कानिटकर गव्हाणकरांबद्दल लिहितात,“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली ही लावणी तुमच्या ढंगात अजूनपर्यंत गायला कोणाला जमत नाही.”
छायाचित्रकार, कवी, गायक अशा विविध भूमिकेत ते वावरले. त्याचबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रातही नाव कमावले. के. अब्बास यांच्याबरोबर असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ हा चित्रपट गव्हाणकर यांनी काढला. एके काळी गाजलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता.
असे हे महाराष्ट्राचे तेजस्वी, तडफदार शाहीर २८ मार्च १९७१ रोजी पंचतत्त्वात विलीन झाले.  शाहीर गव्हाणकर यांना जाऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर गव्हाणकर यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. लोकांचे प्रबोधन केले, लोकांना लढण्यास भाग पाडले. हे शाहीर गव्हाणकर यांचे महत्वपूर्ण योगदान म्हणावे लागेल. असे हे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे कार्य नव्या पिढीला मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी ठरेल असेच आहे.
- पूजा पराग सामंत, औंध पुणे.
संपर्क – ९८८१४६२१८२, pooja_samant@yahoo.com
(लेखिका पुणे विद्यापीठामधील मराठी विभागातील विद्यावाचस्पती(पीएच.डी)च्या विद्यार्थिनी आहेत.)

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620989024.jpg [postimage] => upload_post-1620989024.jpg [userfirstname] => Pooja [userlastname] => Samant [post_date] => 14 May 2021 [post_author] => 6049 [display_name] => पूजा सामंत [Post_Tags] => शाहीर द. ना. गव्हाणकर, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, पूजा सामंत, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1353] => Array ( [PostID] => 490 [post_title] => सिधी बात नो बकवास ... [post_content] => [post_excerpt] => गेले ते पूर्वीचे दिवस, कशाला सुखाचा जीव दुःखात घालतो? [post_shortcontent] =>

डॉक्टरांना एक अनुभव नेहमीच येतो ,साधारणपणे प्रॅक्टीस ला पाच - सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेशंट आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा करीअरविषयी अगदी विश्वासाने डॉक्टरांचा सल्ला घेतात ,त्यात मुलगा किंवा मुलगी मेडिकलला जाणार असेल तर नक्कीच . तर असाच आमचाही योग आला ,एक नेहमीचा पेशंट ,त्याचा तसा ' वेल सेटल 'ट्रांसपोर्ट चा बिझनेस आहे ,खोल्या वगैरे भाड्याने आहेत (टिपिकल गाववाला ),शेतजमीन (गुन्ठाच म्हणा, कारण शेती फारशी काही कोणी करत नाही )आहे . मुलाच्या करीअर विषयी चर्चा करण्यासाठी आला . "डॉक्टर , पोरगं थोडं हुशार आहे हे तुमाला तर माहीतच आहे , कालेजात सर लोकं पण सारखं असंच म्हणायचे .डॉक्टर व्हायच म्हणतंय !! मी म्हणालो ,"चांगले आहे की ! त्याला आवड असेल तर काय हरकत आहे , तसं तुम्ही पेमेंट सीट पण अफोर्ड करू शकता ,नाही का ?  मेडिकलची फ्री सीट मिळणे तसे अवघड आहे .तेच तर डॉक्टर , तसं आपलं पैसापाण्याने सगळं ओके आहे . फ्री सीट ठीक आहे मिळाली तर ,पण समजा नाही मिळाली अन् पेमेंटला अँडमिशन घ्यायची म्हटलं तर 50-60 लाखाचे बजेट आहे M.B.B.S. चं असे जरा चौकशी केल्यावर कळलं .यांत सगळं शिक्षण होणार मग पुन्हा स्पेशालिटी, लय लाम्ब जातंय हे , वेळ आणि पैसा दोन्ही पण !! त्यापेक्षा बघा ,थोडे प्रयत्न केले ,वशिला लावला की 20-30लाखात वाईन शॉप चे ' लाइसेन्स' मिळते ,लई भारी धंदा . वर्षभरच्या आत मिळेल ते , एका जागी निवांतपणे बसून कमाई ,बरं गिऱ्हाईकाल बोलवायची गरज नाही , आपसूकच येत्यात ,रोख व्यवहार ,काहीबी रिस्क नाय ,रात्री शटर ओढायचे ,पोरगं ठेवलं तरी जमतय हिशोब घ्यायचा फक्त .कुठल्याबी स्पॉटला चालतय ,येत्या

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620986313.png [postimage] => upload_post-1620986313.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 May 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => अवांतर,मुक्तस्त्रोत,संकलन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1354] => Array ( [PostID] => 22885 [post_title] => ग्लुकोज डी [post_content] => [post_excerpt] => 'ग्लुकॉन डी' चेच नाव पूर्वी ग्लुकोज डी होते की काय ? जाहिरातीत या पावडरचा पुडा सुद्धा अगदी सेम दिसतोय बघा. [post_shortcontent] =>

ग्लुकोज डी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620984934.jpg [postimage] => upload_post-1620984934.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 14 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1355] => Array ( [PostID] => 5948 [post_title] => तेव्हाच मला हे सत्य कळले [post_content] => [post_excerpt] => या सिम्बॉलिक जगात तुम्ही सुध्दा आता उरलाय फक्त एक सिम्बॉल...... [post_shortcontent] =>

ढोल-ताशे, डीजे, आरत्या आणि भक्तीची कर्णकर्कश्श गाणी

‘अहो, माझा नंबर पुढे होता’, भक्तच भक्ताशी भांडतो कुणी

पोलिसांचे दंडुके, कार्यकर्त्यांशी हुज्जत

दर्शनाच्या रांगेत, अरेरावीची लज्जत

भक्तीच्या महापुराचे नाकातोंडात पाणी

तासा तासाला भरतेय नोटांची गोणी

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/bappa.jpg [postimage] => /2018/09/bappa.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 14 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1356] => Array ( [PostID] => 22876 [post_title] => ट्रंपेट पीचर [post_content] => [post_excerpt] => ‘Insects eater Plants- Heli amphora या टाईपमधली मार्श पीचर ही वनस्पती. जमिनीतल्या कुजलेल्या पाचोळ्यापासून मिळणारी मूलद्रव्यं (Element) कमी प्रमाणात मिळाली की, ही वनस्पती कीटक खाते. यामध्ये ट्रंपेट पीचर नावाची जी वनस्पती असते, तिची पानं चणे-शेंगदाणे यांच्या उघड्या पुडीसारखी गुंडाळी केल्यासारखी असतात. याच्या आत साखरपाण्यासारखा द्रव (Liquid) असतो. तो शोषून घ्यायला कीटक (Insects) येतात. त्यात घसरून पडतात आणि मरतात. मग ही वनस्पती स्वतःमध्ये असलेल्या बॅक्टेरियांच्या मदतीने या कीटकांना खाते आणि स्वतःला हवी असलेली ताकद मिळवते. म्हणून ही इन्सेक्टस्-इटर किंवा कीटकभक्ष्यी. भारतात याच प्रकारातील एक वनस्पती दिसते, जिला मराठीत घटपर्णी म्हणतात.’ [post_shortcontent] =>

ईशानने पाहिलं, एवढी ताजी फुलं ...अहं, पानं... फ्लॉवरपॉटऐवजी डस्टबीनमध्ये? आणि तीही किती वेगळीच आहेत. आपल्याकडे दिसतात तशी नाहीत ही पानं. त्यांचा वासही किती स्ट्राँग, सगळीकडे पसरलाय.. नक्की काय असेल हे? ईशानला याचं उत्तर मिळालं असेल का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620794602.jpg [postimage] => upload_post-1620794602.jpg [userfirstname] => डॉ. निर्मोही [userlastname] => फडके [post_date] => 14 May 2021 [post_author] => 6043 [display_name] => डॉ. निर्मोही फडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1357] => Array ( [PostID] => 12377 [post_title] => प्रवास कसा करावा? [post_content] => [post_excerpt] => आपल्या इकडल्या वृत्तपत्रांत आढळणार नाही इतकं विवाहविषयक जाहिरातींच प्रमाण ‘हिंदु’ वगैरे पत्रांत मला दिसलं. [post_shortcontent] =>

अंक – रंजन, दिवाळी अंक १९६० 

ना. सि. फडके ( ४ ऑगस्ट १८९४-२२ ऑक्टोबर १९७८) हे आपल्याला कादंबरीकार, कथाकार म्हणून चांगलेच परिचित आहेत. मात्र लघुनिबंध किंवा गुजगोष्ट या प्रकाराचेही ते आद्य प्रवर्तक आहेत. प्रसन्न खेळकर शैली हे त्यांच्या निबंधाचे वैशिष्ट्य. केल्याने देशाटन...हे आपल्याला माहिती आहेच, परंतु देशाटन करताना म्हणजे वेगवेगळ्या मुलखांत गेल्यावर तो मुलुख कसा पहावा, तेथली माणसे कशी ‘वाचावी’ याविषयी प्रत्येकाचे काही वेगळे ठोकताळे असतात. फडक्यांनीही स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती. ते केरळला गेले असताना त्यांनी त्यांच्या या खास पद्धतीने केलेले केरळचे, तेथील समाजाचे आणि परिस्थितीचे हे अवलोकन खूपच रसदार आणि मनोरंजक आहे. हा लेख १९६० साली रंजन या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.

********

प्रवास कसा करावा याचं एक विशिष्ट तंत्र मी अनुभवानं ठरविलेलं आहे. या तंत्रानं वागलं की प्रवासाची खरी मजा भरपूर मिळते आणि मनोरंजनाबरोबरच बोधाचाही लाभ होतो.... दूरच्या अपरिचित मुलखांतल्या प्रवासाला मी गेलो की तिकडली निसर्गरचना, तिकडे आढळणारे पशुपक्षी, यांच्याकडे ज्याप्रमाणे मी अधाशीपणानं पाहूं लागतो त्याप्रमाणेच मी दुसरी एक गोष्ट करतो. कोणती ते सांगतो. .. ..! तिकडची मिळतील तेवढी वर्तमानपत्रं मी विकत घेतो आणि त्यांतली मुख्य महत्त्वाची पानं वाचीत नाही तर जो मजकूर एरवी वाचण्याची तसदी वाचक घेणार नाहीत तो मजकूर मी अगदी बारकाईनं नजरेखालून घालतो. तो वाचल्यानं माझं नुसतं मनोरंजनच होत नाही तर कितीतरी विविध प्रकारचा बोध मला मिळतो. एकदां त्रिवेंद्रम येथे भरलेल्या ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’ला हजर राहण्यासाठी म्हणून मी निघालो. या प्रांतातला हा माझा पहिलाच प्रवास होता. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/536291_505261236176031_1493029859_n.jpg [postimage] => /2019/08/536291_505261236176031_1493029859_n.jpg [userfirstname] => नारायण [userlastname] => सीताराम फडके [post_date] => 13 May 2021 [post_author] => 2861 [display_name] => ना. सी. फडके [Post_Tags] => समाजकारण,अनुभव कथन,रंजन,स्थल विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1358] => Array ( [PostID] => 22884 [post_title] => पुतळे [post_content] => [post_excerpt] => संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर छत्रपतींच्या मुखातून व्यक्त झालेल्या मराठी माणसाच्या भावना. अंक - अनुराधा, १९६२. [post_shortcontent] =>

पुतळे 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620877036.jpg [postimage] => upload_post-1620877036.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 13 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1359] => Array ( [PostID] => 321 [post_title] => श्यामच्या आईचं आज काय करायचं? [post_content] => [post_excerpt] => जीवनात आनंद, यश विकसित करावे लागतात, रेडीमेड मिळत नाहीत याची जाणीव मुलांना असणे आवश्यक आहे. [post_shortcontent] =>

यशोदा सदाशिव साने मृत्यू २ नोव्हेंबर १९१७ श्यामची आई नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतिशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृतिशताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती. कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे पुजावे हे विलक्षण आहे... गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. नवरा, सासू, सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी साने गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजींची आई? तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले ,"अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळी नव्हती." यावर वसंत बापट लिहितात की "सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे..." मला ‘शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते? महात्मा गांधी म्हणत की 'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे? हे या स्मृती शताब्दीच्या दिवशी आपण विचार करू या... त्

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620786540.jpg [postimage] => upload_post-1620786540.jpg [userfirstname] => Heramb [userlastname] => Kulkarni [post_date] => 12 May 2021 [post_author] => 4336 [display_name] => हेरंब कुलकर्णी [Post_Tags] => चिंतन,पालकत्व,मुक्तस्त्रोत,सकाळ सप्तरंग [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1360] => Array ( [PostID] => 22875 [post_title] => अंबाडा [post_content] => [post_excerpt] => अंक - अनुराधा १९६२. केशरचनेचे विविध प्रकार हा स्त्री वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे मासिकांना त्याची दखल घ्यावी लागते. [post_shortcontent] =>

अंबाडा 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620784527.jpg [postimage] => upload_post-1620784527.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 12 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1361] => Array ( [PostID] => 22842 [post_title] => राजकारणात मराठी माणूस [post_content] => [post_excerpt] => इतिहासाच्या पार्श्र्वभूमीमुळे मराठी मन राजकारणाकडे एका निराळ्या दृष्टीने पाहू लागले. व्यक्तिगत पराक्रमाला अगर प्रयत्नांना पुढे वाव कमी, संघे शक्तिः कलौयुगे ही युगाची प्रेरणा, यांची जाणीव होऊ लागली. प्रक्षोभ व प्रेरणा यांतील फरक कळूं लागला, गती व प्रगती यांतील नाते समजू लागले. [post_shortcontent] =>

सांगायचा मुद्दा असा की मराठी मन, मराठी संस्कृती ही व्यापक मानवी मन अगर भारतीय संस्कृती यांच्याशी विसंगत नसून, त्यांत थोडेसे वैशिष्ट्य आहे हे नाकारण्यांत वैचारिक व्यापकता दिसेल, पण सत्य झांकले जाईल. प्राचीन कवींनी, संतांनी, प्रवाशांनी मराठी समाजाचे विशेष लिहून ठेवलेले आहेत. मराठ्यांसारखे दिले वचन पाळणार नाहीत. पण त्यांच्यासारखे दीर्घद्वेषी शत्रूही नाहीत. मानाच्या चिंधीसाठी शिर समर्पण करतील; प्रतिष्ठेसाठी करण्याचे काहीही शिल्लक ठेवणार नाहीत.

या मातीचे पुण्य असे की हिच्या मुलांनी

अन्यायाच्या पुढे झुकविला कधी न माथा।

ही एका विद्यमान कवीची उक्ती हे वैशिष्ट्यच दाखविते. तात्पर्य, ज्याला जसे वाटते तसे त्याने मराठी संस्कृती व मराठी मनाचे वर्णन केले आहे. “ज्यास जैसे समजले। तैसेच त्याने विवेचले। परंतु विचारे विवेके। घेतले पाहिजे।।” ही समर्थांची दृष्टी वागण्यांत औचित्य आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620356285.png [postimage] => upload_post-1620356285.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 May 2021 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1362] => Array ( [PostID] => 13242 [post_title] => लोकगीतांच्या शोधात [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलझाडीतून, घराझोपड्यांतून शेकडो वर्षांपूर्वीच्या अनामिक कविकवयित्रींनी लिहिलेले लोकगीतांचे बहुमोल भांडार विखुरलेले आहे. [post_shortcontent] =>

अंक – आवाज – दीपावली १९५७ टिळक स्मारक मंदिरापुढून जात असताना मला गाण्याचा आवाज ऐकू आला. थांबलो. आवाज गोड, धाटणी चांगली वाटली. दरवाजाजवळ तिकिटमाम्या दिसला नाही. या गावात गाण्याचा कार्यक्रम काय वाईट! आत शिरलो, बसले अन फसलो. कार्यक्रम गाण्याचा नव्हता, कथाकथनाचा होता. विषय ‘लोकगीते’ होता. व्याख्यान देणाऱ्या बाई पाच मिनिटे भाषण, की एक लोकगीताचा नमुना, मग पुन्हा भाषण, या पद्धतीने, जुन्या संगीत नाटकांत्या नायिकेप्रमाणे टप्प्याटप्प्याने, बोलत व गात आणि गात व बोलत होत्या. त्यांचा अभ्यास खूप दिसला. त्या रंगल्या होत्या, जिव्हाळ्याने बोलत होत्या. मीही रंगलो. बाईंचे नाव सरोजिनी बाबर होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलझाडीतून, घराझोपड्यांतून शेकडो वर्षांपूर्वीच्या अनामिक कविकवयित्रींनी लिहिलेले लोकगीतांचे बहुमोल भांडार विखुरलेले आहे. सानेगुरुजी, दुर्गा भागवत, महादेवशास्त्री जोशी, मालती दांडेकर, बोरसे प्रभृति आदी साहित्यसेवकांनी हिंडून व कष्ट घेऊन हजारो लोकगीतांचे संशोधन केले. नंतर त्यांचे संपादन करून त्यांनी पुस्तके छापली, मराठी भाषेतले एक उपेक्षित दालन समृद्ध केले. अजूनही हजारो लोकगीते खेडवळ व जंगली स्त्रीपुरुषांच्या नरड्यात अडकून पडली आहेत. त्यांचे उत्खनन होणे जरूर आहे. उत्साही व तरुण साहित्यिकांनी खेड्यातून व जंगलातून हिंडून, गोडीगुलाबीने बोलून, प्रसंगी पदराला खार लावून, काळाच्या अंधारात विरून जाणारी ही लोकगीते प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांची ही सेवा शारदादेवींच्या दरबारात रूजू होईल. असा त्या व्याख्यानाचा आशय होता. व्याख्यान संपल्यावर घरी जात असताना माझ्या डोक्यात तेच विचार घोळत होते. कॉलेजमध्ये असताना म

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/lokkatha-1.jpg [postimage] => /2019/09/lokkatha-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => दीर्घा,आवाज,अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1363] => Array ( [PostID] => 12139 [post_title] => ओळख अपुली [post_content] => [post_excerpt] => आपल्या ओळखीला टाकाऊ म्हणणं अजूनही माणसाला मान्य नाही. [post_shortcontent] =>

अनादी काळापासून माणसाला सतावणारा प्रश्न म्हणजे ‘को हं ?’ .. अर्थात मी कोण? माझी ओळख काय ? आपला चेहरा ही आपली ओळख आहे का आपले कपडे ही आहे? आपल्या अस्तित्वाचा पुरावा कशावरुन मिळतो … आपल्या समाजातील स्थानावरुन का आपल्या शरीरावरुन पण शरीरातील कोणता अवयव आपल्या अस्तित्वाचे मूळ मानायचा ? आपली ओळख स्वतःला आणि इतरांना पटवायची ती नेमकी कशा वरुन?  हा प्रश्न जितका आध्यात्मिक वाटतो तितकाच तो वैज्ञानिक कसा आहे आणि संशोधकांनी या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक प्रयोगातुन शोधले आहे का ? ह्याचा आढावा घेणारा डॉ.बाळ फोंडके यांचा दीपावली मधील लेख ‘ओळख अपुली ’

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/IMG_20181228_185624.jpg [postimage] => /2019/01/IMG_20181228_185624.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => चिंतन,दीपावली,ज्ञानरंजन,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1364] => Array ( [PostID] => 5383 [post_title] => ‘दे-इझम्’पासून मुक्त व्हा! [post_content] => [post_excerpt] => दे-इझम्‌’ (They-ism) दे विल डू फॉर अस्‌ - म्हणजे आमच्यासाठी काही करायचे ते ‘ते’ (They) करतील [post_shortcontent] =>

अंक- युगवाणी; वर्ष-ऑक्टोबर १९६९

(विनोबा भावे यांनी १० ऑगस्ट, १९६९ रोजी रांची येथे अखिल भारतीय झारखंड पार्टीच्या कार्यकारिणीपुढे केलेले भाषण)

विनोबा भावे हे एक न उलगडणारं कोडं होतं. त्यांच्या तल्लख  बुध्दीचा आणि तर्कबुद्धीचा प्रत्यय त्यांच्या वागण्या-बोलण्या आणि लिहिण्यातून सतत येत असे. छोटी राज्ये ही विकासाची गुरूकिल्ली वगैरे म्हटले जाते,परंतु मुळात छोटे काय आणि मोठे काय, राज्य चालविणारी माणसे ते कधी लोकांसाठी चालवणारच नाहीत, अशी विनोबांना खात्री पटली होती. वेगळ्या राज्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसमोर भाषण करुन त्यांना वेगळेपणातले वैयर्थ सांगण्यास मोठेच धाडस लागते. विनोबांचे हे भाषण आहे,  १० ऑगस्ट, १९६९ रोजी रांची येथे अखिल भारतीय झारखंड पार्टीच्या कार्यकारिणीपुढे केलेले. त्यानंतर ३१ वर्षांनी म्हणजे १५ नोव्हेंबर २००० रोजी अखेर झारखंड हे स्वतंत्र राज्य जन्माला आलेच. परंतु  त्या राज्याची आणि एकूणच देशातली आजची परिस्थिती पाहता विनोबा केवळ स्पष्टवक्तेच नव्हे तर द्रष्टेही होते हे लक्षात येते. ******** आपण झारखंडासंबंधीचा प्रश्न पुढे ठेवला. जेथपर्यंत माझा स्वत:चा संबंध आहे तेथपर्यंत माझा ह्या असल्या ‘खंडां’वर विश्वास नाही हे मी सांगून टाकतो. हा ‘पोलिटिकल’ म्हणजे राजकीय विचार आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत भारतात अनेक प्रांत बनले आणि नष्ट झाले. मुख्य गोष्ट आहे ती प्रांत निर्माण होण्याची नाही, तर जन-शक्ती, लोक-शक्ती निर्माण झाली पाहिजे ही आहे. झारखंड निर्माण झाले तर काय होईल? काही माणसांना गव्हर्नर वगैरे बनवण्याचा अवसर मिळेल, पण जनता मात्र होती तिथेच राहील. इंग्लंडमधील एका मित्राने मला पत्र लिहिले आहे त्यावरून मला ह्या बाबतीत एक मोठाच पुरावा मिळाला. त्याने पत्रात लिहिले आहे, ‘‘तुमच्या ह्या आंदोलनाची आम्हाला इंग्लंडमध्ये गरज आहे, एवढेच नाही तर, साऱ्या जगाला आज त्याची गरज आहे, कारण तुम्ही लोक-शक्

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/vinoba-bhave-catch-live_730x419.jpg [postimage] => /2018/08/vinoba-bhave-catch-live_730x419.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 109 [display_name] => विनोबा भावे [Post_Tags] => चिंतन,युगवाणी,समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1365] => Array ( [PostID] => 22840 [post_title] => अनावर अश्रू [post_content] => [post_excerpt] => सगळ्यात आतला थर असतो शेंबडासारख्या म्यूकसचा. डोळ्यांच्या भावलीवरची कॉर्निया आणि बाकीच्या पांढऱ्या भागावरची कंजंक्टायव्हा या दोन पारदर्शक आवरणांच्या पेशी तो म्यूकस बनवतात. ओलावा धरून ठेवणारा तो बुळबुळीत थर वंगणाचं आणि जंतूंना अडवायचं काम करतो. मधला थर असतो पाण्याचा. डोळ्याच्या वरच्या हाडाच्या खोबणीत, कानाच्या दिशेला अश्रू बनवणारा अश्रुपिंड किंवा lacrymal gland असते. तिने बनवलेले पाणीदार अश्रू अनेक सूक्ष्म नळ्यांमधून पापणीच्या कडेपर्यंत येतात आणि तिथून डोळ्यांवर पसरतात. [post_shortcontent] =>

रडवा सिनेमा बघताना आसवांनी रुमाल भिजतो. कांदा चिरताना डोळ्यांना धारा लागतात. आजोबांच्या डोळ्यांत सतत पाणी येतं, तर आजीचे डोळे कोरडेच राहतात आणि खुपतात. संगणकावर काम करणाऱ्या विशीतल्या निखिलचे डोळे कोरडे होतात, म्हणून तो डोळ्यांत खोटे अश्रू घालतो. का येतात अश्रू?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620318051.jpg [postimage] => upload_post-1620318051.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 11 May 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1366] => Array ( [PostID] => 309 [post_title] => मुर्खांची लक्षणे! [post_content] => [post_excerpt] => आधुनिक दासबोध [post_shortcontent] =>

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात काही मुर्खांची लक्षणे सांगितली होती, काही सांगायाचे राहुन गेले होते.... ???? चालत्या वाहनावरी, हेडफोन कानी धरी गाणी ऐकत जाय घरी, तो एक मूर्ख || रुग्णालयी वा सभागारी, सूचना असली तरी मोबाईल बंद न करी, तो एक मूर्ख || कामधंदा कधी ना करी, अभ्यास, व्यायाम ना करी रात्रंदिन फोन ज्याचे करी, तो एक मूर्ख || जिथे तिथे सेल्फी काढतो, श्र्लील अश्लील भेद न करतो आलेला संदेश ढकलतो, तो एक मूर्ख || घरुन जाता बाजारी, कापडी थैली ठेवी घरी पॉलिथिनची हाव धरी, तो एक मूर्ख || जाता स्वरुचीभोजनी, अन्न घेई भरभरोनी थोडे खाऊन देई टाकोनी, तो एक मूर्ख || वाहतूकीचे नियम न पाळणे, रस्त्यावरी कचरा टाकणे ऐसी ज्याची अवलक्षणे, तो एक मूर्ख || दिली वेळ न पाळतो, लोकांचा खोळंबा करतो खंतखेदही ना मानतो, तो एक मूर्ख || ऐसी मूर्खलक्षणे असती, जी समर्थ समयी नसती त्यागार्थ यथामती || ********** विडंबनकार -सुधीर कुलकर्णी (मुक्तस्रोत सौजन्य - https://maitri2012.wordpress.com/page/32/)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617447297.jpg [postimage] => upload_post-1617447297.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 4329 [display_name] => सुधीर कुलकर्णी [Post_Tags] => विडंबन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1367] => Array ( [PostID] => 6910 [post_title] => भाग्यवती कविता [post_content] => [post_excerpt] => आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे [post_shortcontent] =>

अंक- अंतर्नाद

लेखाबद्दल थोडेसे : कवितेसंबंधी  लिहिताना प्रसिद्ध साहित्यिक ह.शि. खरात म्हणाले होते, 'कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते तर कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते, कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. पण या सा-यांच्या पलीकडे कविता असते. निराकार परमेश्वरासाखी. अशी सच्ची कविता जर  भेटली तर परब्रह्म भेटल्याचा मला आनंद होतो...' कवितेचं साफल्य कशात आहे, याचं गोळीबंद असं उत्तर नाही. केशवसुतांची 'तुतारी', विंदांची 'माझ्या मन बन दगड', मर्ढेकराची 'पिपात मेले ओल्या उंदीर ' किंवा कुसुमाग्रजांची 'कणा'..या सारख्या काही कविता आपल्या सामाजिक-भाषिक व्यवहाराच्या भाग बनल्या. परंतु एखाद्या कवितेनं प्रत्यक्षात एखादं कार्यच घडवलं अशी उदाहरणं दुर्मिळ आहेत....जवळपास नाहीतच. दत्ता हलसगीकरांच्या एका कवितेनं हा चमत्कार करून दाखवला. त्या चमत्काराची ही नवलकथा खुद्द कवीच्याच शब्दांत-

दैनिक सकाळचे माजी कार्यकारी संपादक श्री. अनंत दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचा समारोप माझ्या एका कवितेतील शेवटच्या चार ओळींनी केला होता. तो लेख माझ्या वाचनात आला होता. एके दिवशी ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांचा मला फोन आला. मी चकित झालो. या मासिकात माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या, पण माझी संपादकाची ओळख नव्हती. फोनवरून ते म्हणाले, “सकाळमधील लेखातल्या तुमच्या चार ओळी आवडल्या पण ही पूर्ण कविता फोनवरून सांगा.” मी त्यांना ती कविता सांगितली आणि विचारले, “कशासाठी हवी आहे कविता?” “नंतर कळेल,” एवढंच ते उत्तरले. दोन महिन्यांनी अंतर्नादचा मार्च २००१ महिन्याचा अंक घरी आला. वेष्टन उघडून पाहतो तर .....

[post_status] => publish [postmainimage] => /2018/12/pic2.jpg [postimage] => /2018/12/pic2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 359 [display_name] => दत्ता हलसगीकर [Post_Tags] => अंतर्नाद,कविता रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1368] => Array ( [PostID] => 22863 [post_title] => जयराम आणि कंपनी [post_content] => [post_excerpt] => ॲमेझॉन या जागतिक पातळीवर वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीची सुरुवात अशाच प्रकारे पुस्तकविक्री मधून झाली होती. [post_shortcontent] =>

जयराम आणि कंपनी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620702488.jpg [postimage] => upload_post-1620702488.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1369] => Array ( [PostID] => 22862 [post_title] => ग्रंथालय संचालनालय : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार (भाग २) [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना नियंत्रित करणारी यंत्रणा म्हणजे ग्रंथालय संचालनालय [post_shortcontent] =>

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना नियंत्रित करणारी यंत्रणा म्हणजे ग्रंथालय संचालनालय.राज्यातील एकूण सार्वजनिक ग्रंथालये; तिथे कार्यरत एकूण कर्मचारी; संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम; ग्रंथालयांना आणि तिथल्या सेवकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल दिले जाणारे विविध पुरस्कार; सार्वजनिक ग्रंथालयांनी अधिकाधिक वाचकमित्र व्हावे, अद्ययावत साधनांनी सुसज्ज व्हावे म्हणून आखलेले भविष्यातील संकल्प; याविषयी सांगतायत महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक शालिनी इंगोले -
मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडून विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. प्रथमतः त्या विषयीची माहिती करून घेऊ या.
१. सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता  प्रथम वर्षी तदर्थ अनुदान देणे:-
मान्यतेच्या प्रथम वर्षासाठी ‘वर्ग ड’मधील मान्यताप्रापत ग्रंथालयांस उपलब्ध निधीच्या अधीन राहून किमान रु. ५००/- ते विद्यमान कमाल अनुदान दराच्या मर्यादेत प्रथम वर्षी तदर्थ अनुदान देण्यात येते.
२. मान्यता प्राप्त कार्यरत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दर्जा/वर्ग बदल देणे:-
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (साहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री यासाठी मान्यता) नियम १९७० नुसार, मान्यता प्राप्त कार्यरत सार्वजनिक ग्रंथालयांना दर्जोन्नती देता येते. पंरतु, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि. २२ मार्च २०१३ अन्वये सन २०१२-१३ पासून सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता व दर्जोन्नती देणे याबाबतची प्रक्रिया स्थगित आहे.
३. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान देणे :-
दि.३१ मार्च २०२० अखेर राज्यात १२,१४९ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. सदर ग्रंथालयांच्या दर्जा/वर्गाप्रमाणे १२५ कोटी इतके परिरक्षण अनुदान नियम, १९७० मधील तरतुदीनुसार तपासणीअंती देण्यात येते. या ग्रंथालयांमध्ये आकृतिबंधानुसार २१,६१५ कर्मचारी आहेत. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून महिला/बाल/जेष्ठ/विद्यार्थी/संशोधक/दिव्यांग अशा प्रकारचे लाखो वाचक ग्रंथालयीन सेवांचा लाभ घेत आहेत.
४.   ग्रंथालय संघाला अनुदान देणे:-
राज्यातील ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहन देणे, ग्रंथालयांना मार्गदर्शन करणे, कार्यशाळा, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करणे. तसेच, ग्रंथालय चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी नियम, १९७१ व (सुधारणा) १९८३ अन्वये मान्यताप्राप्त ग्रंथालय संघास प्रतीवर्षी तपासणीअंती साहाय्यक अनुदान दिले जाते. विद्यमान अनुदानाचे दर (१) राज्य ग्रंथालय संघ: रु.१,५०,०००/- (२) विभाग ग्रंथालय संघ: रु.५०,०००/-   (३) जिल्हा ग्रंथालय संघ: रु.२५,०००/- असे आहेत. 
५. संशोधन संस्थांना अनुदान:-
नियम, १९७४ मधील तरतुदींनुसार, राज्यातील संशोधन संस्थांमधील मान्यताप्राप्त ग्रंथालयांना ग्रंथांचे व्यवस्थापन, जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे करण्यासाठी साहित्य व संशोधन संस्थांच्या ग्रंथालयांना विद्यमान अनुदान दरानुसार प्रत्येकी प्रतीवर्षी रु.१५,०००/- वार्षिक अनुदान दिले जाते.
६. शतायू शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विशेष हाय्य:-
ग्रंथालय सेवेची १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील ८३ ग्रंथालयांना प्रत्येकी रुपये ५ लक्ष इतके प्रोत्साहनात्मक विशेष अनुदान शासनाने दिलेले आहे.
७. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान:-
देशभरातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासंदर्भात सर्वतोपरी कार्यरत असणाऱ्या, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्तामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रतिष्ठान व राज्यशासन यांच्या संयुक्त विद्यमाने खालील योजना राबविण्यात येतात :
अ. समान निधी योजना (मॅचिंग स्किम्स)
आ.  असमान निधी योजना (नॉन मॅचिंग स्किम्स)
समान निधी योजना (मॅचिंग स्किम्स:- प्रस्तुत योजना राबविण्यासाठी प्रतिष्ठान व राज्य शासनाचे अंशदान  ५०:५० या प्रमाणात आहे. सन २०१०-११ या वर्षापासून (शासनाचे) प्रतिष्ठानसाठी अंशदान रुपये २५० लाख रुपये व प्रतिष्ठानचे अंशदान रुपये २५० लाख आहे. यासाठी एकूण निधी ५०० लाख सध्या उपलब्ध आहे. त्याचे वितरण अंतिमत: प्रतिष्ठानकडून गठीत करण्यात आलेल्या राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या निर्णयानुसार करण्यात येते.
या मुख्य योजनेअंतर्गत खालील योजना राबविण्यात येतात :-
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान  राज्य शासन समान निधी योजना खालीलप्रमाणे आहेत :
१.   ग्रंथ व इतर वाचन साहित्य व दृश्यमान साधने वाढविण्यासाठी अर्थसाहाय्य
२.   परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्गाचे (अभिमुखीकरण/उजळणी) आयोजन व  ग्रंथदर्शने व वाचन संस्कृती रुजविण्यासाठी समान निधी योजनेमधून अर्थसाहाय्य
३. सार्वजनिक ग्रंथालयांना शैक्षणिक प्रयोजनासाठी संगणक, टी.व्ही. सीडीप्लेअर, डीव्हीडी  प्लेअर आणि त्यासाठी लागणरे साहित्य खरेदीसाठी अर्थसाहाय्य
४. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार/बांधणी/नूतनीकरणासाठी अर्थसाहाय्य
५. ग्रामीण ग्रंथ केंद्रांचा विकास व फिरती ग्रंथालय सेवा यासाठी अर्थसाहाय्य
६. ग्रंथालयासाठी वाचनीय साहित्य, ग्रंथसंग्रह,वाचन कक्षातील साधनसामग्री,जसे कार्ड कॅबिनेट,अग्निशमन यंत्र,झेरॉक्स मशीन इत्यादीसाठी अर्थसाहाय्य.
असमान निधी योजना (नॉन मॅचिंग स्किम्सखालीलप्रमाणे आहेत :
१. महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५ व १५० वे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसाहाय्य
२. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना असमान निधीतून अर्थसाहाय्य:(फर्निचर,   ग्रंथ,संगणक, इमारत बांधकाम इत्यादी
३. बाल विभाग (CHILD CORNER)  स्थापन करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसाहाय्य
४. सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिला विभाग,ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, व्यवसाय मार्गदर्शन विभाग यांसाठी अर्थसाहाय्य
५. शारीरिक विकलांग व्यक्तीकरिता विभाग स्थापन करण्यासाठी अर्थसाहाय्य.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार - राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्याद्वारे ग्रंथालये व वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने शासनाने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार योजना’ सन १९८४ - ८५ पासून सुरू केलेली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २००२-०३ पासून पुढीलप्रमाणे रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.

ग्रंथालयाचा वर्ग

पुरस्काराची रक्कम

शहरी विभाग

ग्रामीण विभाग

रु.५०,०००/-

रु.५०,०००/-

रु.३०,०००/-

रु.३०,०००/-

रु.२०,०००/-

रु.२०,०००/-

रु.१०,०००/-

रु.१०,०००/-

सन २०१८-१९ अखेरपर्यंत एकूण २४२ ग्रंथालयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार - ग्रंथालय संचालनालयाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते व सेवक यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या नावाने पुरस्कार देण्याची नावीन्यपूर्ण योजना सन १९९४-९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना, तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभाग स्तरावर एकेक कार्यकर्ता व सेवक यांना पुढीलप्रमाणे रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.

ग्रंथालय कार्यकर्ता सेवक

पुरस्काराची रक्कम

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय ()

रु.२५,०००/-

उत्कृष्ट ग्रंथालय सेवक राज्यस्तरीय ()

रु.२५,०००/-

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता विभागस्तरीय ()

रु.१५,०००/-

उत्कृष्ट ग्रंथालय सेवक विभागस्तरीय ()

रु.१५,०००/-

सन २०१८-१९ अखेरपर्यंत एकूण २०६ ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक यांना डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठीच्या वरील योजनांच्या अंमलबजावणीसाठी खालील समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे.
ग्रंथालय संचालनालयांतर्गत समित्या :-
(राज्य ग्रंथालय परिषद:- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७ अन्वये राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय विकासाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी राज्यस्तरीय ‘राज्य ग्रंथालय परिषद’ स्थापन करण्यात येते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष आणि ग्रंथालय संचालक पदसिद्ध सचिव आहेत. या परिषदेवर राज्य व विभाग ग्रंथालय संघ, तज्ज्ञ ग्रंथपाल, मराठी साहित्य संस्थांचे महामंडळ व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीच्या विकासाला चालना देण्यासाठी परिषदेने मार्गदर्शन करावे व शासनाला योग्य तो सल्ला द्यावा, अशी अपेक्षा आहे. या परिषदेची मुदत नियुक्तीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून तीन वर्षासाठी असते.
(२) जिल्हा ग्रंथालय समित्या :- ग्रंथालय अधिनियमानुसार राज्य ग्रंथालय परिषद राज्यस्तरावर तसेच, जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा ग्रंथालय समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीच्या विकासासाठी या समितीचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी या समित्या कार्यान्वित करणे शासनाच्या विचाराधीन आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा विकास करणे आणि जिल्ह्यातील ग्रंथालयांकडे सोपविण्यात आलेली कार्ये ती योग्य प्रकारे पार पाडतात किंवा नाही याबाबत खात्री करून घेणे, या संदर्भात काही त्रुटींची पूर्तता व सुधारणा अपेक्षित असतील तर त्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे, ही कामे या समित्यांकडे सोपविण्यात आली आहेत.
(३) राज्य ग्रंथालय नियोजन समिती :-  कोलकत्ता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रतिष्ठानच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी आणि त्यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी मा. सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य ग्रंथालय नियोजन समिती’ची स्थापना करण्यात येते.
(४) ग्रंथ निवड समिती :- राज्यात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील विविध विषयांवरील उपयुक्त ग्रंथांची निवड करून ‘शासनमान्य ग्रंथांची यादी’ तयार करण्यासाठी राज्यस्तरीय ग्रंथनिवड समिती शासनातर्फे गठीत करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी शासनाकडून अशासकीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते आणि ग्रंथालय संचालक हे सदस्य सचिव असतात. याशिवाय, प्रत्येक विभागातील मराठी साहित्य संस्थेतील पदाधिकारी व विभाग ग्रंथालय संघाचा प्रत्येकी एकेक प्रतिनिधी या समितीवर नेमण्यात येतो. वर्षातून किमान दोन बैठका घेऊन उपयुक्त ग्रंथांची शिफारस या समितीमार्फत करण्यात येते. ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्याबाबतचा शासन निर्णय, मराग्रं २०२०/प्र.क्र.५१/२०२०/साशि-५, दि.२०/०१/२०२१ व शुद्धीपत्रक दि.२२/०१/२०२१ अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे.
ग्रंथालय संचालनालयाचे भविष्यातील संकल्प :-
राज्यातील शासकीय आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय संचालनालय प्रयत्नशील आहे. त्यासाठी ग्रंथालय संचालनालयांकडून ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृतीची जोपासना करणे, ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी, ग्रंथालयांचे संगणकीकरण आणि आधुनिकीकरण, इ. उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
१. संगणकीकरण :- ग्रंथालय संचालनालयांतर्गत शासकीय ग्रंथालयांमधील ग्रंथांचा डेटाबेस करून, तो संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात Web OPAC च्या माध्यमातून जनतेस खुला करणे (यामध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमधील ग्रंथांचाही समावेश आहे.) राज्यातील शासकीय ग्रंथालयांचे प्रथम संपर्क-जाळे उभारणे व सार्वजनिक ग्रंथालयांनाही त्यामध्ये सामावून घेणे यामध्ये प्रस्तावित आहे. तसेच ग्रंथालय संचालनालयाशी संबंधित अन्य कामांचे व सेवांचे संगणकीकरण टप्याटप्याने करणे इ. बाबी यामध्ये अंतर्भूत आहेत.
२. वाचनसेवा विस्तार :- राज्यातील शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत सर्व स्तरांतील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच कारागृहातील बंदिवान, रुग्ण व दिव्यांग व्यक्ती यांना वाचन सेवा पुरविणे.
३. डिजिटल उपकेंद्रांची स्थापना:- डिजिटल उपकेंद्र स्थापनेबाबतच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व ३५ शासकीय जिल्हा ग्रंथालयांच्या डिजिटल उपकेंद्रांची स्थापना करणे. (२९ आक्टोंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार)
४. ग्रंथालय संचालनालय व अधिनस्त कार्यालयांचे आधुनिकीकरण व ई-ग्रंथालयांमध्ये रूपांतरित करणे :-  महाराष्ट्र विधिमंडळाचे सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा.मंत्री, वित्त, नियोजन, वने यांनी आजच्या संगणक युगाचे सामर्थ्य ओळखून, राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये ई-ग्रंथालयात रूपांतरित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र. मराग्रं २५१७/प्र.क्र.९०/२०१६/साशि-५, दि. ०८ मार्च, २०१७ अन्वये ग्रंथालय संचालनालय व अधिनस्त कार्यालयांचे आधुनिकीकरण व  ई-ग्रंथालयात रूपांतरित करणे, या योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार संचालनालयाच्या अधिनस्त सर्व ४३ शासकीय ग्रंथालयांमध्ये ई-ग्रंथालय क्लाऊड बेस आज्ञावली व्यवस्थापित करण्यात आली आहे. सदर ४३ ग्रंथालये ई-ग्रंथालयात रूपांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
५. अन्य उपक्रम :-समाजात वाचन सवयी वाढविण्यासाठी ग्रंथालय संचालनालयामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जातात. राज्यातील शासनमान्य आणि सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत समाजातील लोकांमध्ये वाचनाविषयी अभिरूची निर्माण व्हावी, यासाठी विविध लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रंथ प्रदर्शने भरविणे, फिरते ग्रंथालय सेवा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, संगणकाधारित नवीन ग्रंथालय आणि माहिती सेवांचा समावेश करता येईल. तसेच केंद्रशासनाच्या राजा राममोहन ग्रंथालय प्रतिष्ठानमार्फत कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांच्या माहितीची कार्यशाळा जिल्हा स्तरावर घेण्यात येत असून, सार्वजनिक ग्रंथालयांतील कार्यकर्ते व सेवक यांना प्रतिष्ठानकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व्हावी, हा या कार्यशाळांचे आयोजन करण्यामागील प्रमुख उद्देश आहे
(क्रमशः)
- शालिनी इंगोले
(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक आहेत.)
संपर्क : ८७७७९३७४८०७

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620683458.jpg [postimage] => upload_post-1620683458.jpg [userfirstname] => Shalini [userlastname] => Ingole [post_date] => 11 May 2021 [post_author] => 6017 [display_name] => शालिनी इंगोले [Post_Tags] => सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय संचालनालय, शालिनी इंगोले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1370] => Array ( [PostID] => 22861 [post_title] => पसार [post_content] => [post_excerpt] => एखाद्या आजारावरील औषधाचं नाव किती समर्पक असावं, याचं झकास उदाहरण. १९१९ मधलीची जाहिरात आहे ही. [post_shortcontent] =>

पसार 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620644576.jpg [postimage] => upload_post-1620644576.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 10 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1371] => Array ( [PostID] => 5887 [post_title] => परमपूज्य पळवे महाराजांची थोरवी, म्या पामरे काय वर्णावी... [post_content] => [post_excerpt] => पळवल्याने होत आहे रे, आधी पळवलेची पाहिजे. [post_shortcontent] =>

त्या घटनेला काही वर्षे लोटली. अशा प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या व्यक्तिंचे भारतात पुढे जे काही होते तेच रामभाऊंचे झाले. लोक रामभाऊंना आता प.पू.पळवे महाराज म्हणूनच ओळखतात. पळणे आणि पळवणे यामागे किती गहन अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे हे लोकांच्या हळूहळू  म्हणजे आस्तेकदम लक्षात आले आणि मग लोक त्यांना पळवे महाराज म्हणू लागले. दहीहंडीच्या दिवशी होणारे त्यांचे भाषण ऐकायला लोक आता तिकिट काढून येतात. रोजच्या जगण्यातील लहान-सहान प्रश्नांवर ते आपल्या भाषणात असे काही तोडगे सुचवतात की त्या तोडग्यांची त्रिखंडात चर्चा होते. तसंही तोडगा या शब्दातील तोड ही पहिली दोन अक्षरं त्यांना आधीपासूनच प्रिय होती. त्या दोन अक्षरांसोबत पाणी हा शब्द जोडूनच ते गुजराण करत होते. जेहत्ते कालाच्या ठायी एकेकाळी ते केवळ महाजनांचे चालक होते परंतु काळाच्या ओघात आता ते बहुजनांचे पालक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ते जेव्हा चालक होते तेव्हा त्यांच्या मालकांना सतत कुठेतरी जाण्याची, कुठेतरी पोचण्याची घाई असे. त्यामुळे ते सतत “रामभाऊ पळवा जरा” असं म्हणत असंत. तेव्हापासूनच त्यांच्या मनात ‘पळवा’ या शब्दानं घर केलं होतं. पळणे, पळवणे हेच आपले आयुष्य आहे असे त्यांना तेव्हापासूनच वाटत होते. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्याकाळी आपण धनी सांगेल त्याप्रमाणे पळवत होतो म्हणूनच आहोत, हे त्यांना स्वतःच्या मनाशी चांगलेच ठावूक आहे. त्यांनी तर आपल्या आश्रमातील भिंतीवर सुविचारच लिहून ठेवलेला आहे- " पळवल्याने होत आहे रे, आधी पळवलेची पाहिजे." आपल्या मालकाला सतत कुठेतरी पोचवून पोचवून त्यांच्यात एवढा आत्मविश्वास निर्माण झाला की पुढे कालौघात ते सतत कुणालातरी पोचवण्याच्या कामातच व्यस्त झाले.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/Ramayana.jpg [postimage] => /2018/09/Ramayana.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 10 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1372] => Array ( [PostID] => 4239 [post_title] => जलद वाचनाची कला [post_content] => [post_excerpt] => जलद वाचनासाठी जलद आकलनशक्तीची आवश्यकता असते आणि जितके तुमचे ज्ञान अधिक तितकी आकलनशक्ती अधिक आणि अर्थातच वाचनाची शीघ्रता अधिक. [post_shortcontent] =>

अंक- मनोहर;  वर्ष-जून १९६६ वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचनाचे आपल्याशी असलेले नाते बदलत असते. आधी ती गरज असते आणि पुढे ती आवडही बनते. परंतु वाचन ही कलासुध्दा असते याचा आपण कधी विचार करत नाही आणि म्हणूनच  'वाचावे कसे?' या प्रश्नाशीही आपण सहसा कधी अडखळत नाही.  प्रत्यक्षात आपल्यापैकी अनेकांमध्ये ही कला असते आणि ज्यांच्यात ती नाही त्यांना ती साध्य करता येते. वाचन ही कला आहे ती कशी, आणि ती साध्य करावी कशी, याचे रसाळ वर्णन करणारा तब्बल ५२ वर्षांपूर्वी प्रसिध्द झालेला हा प्रवाही लेख- ******** दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, निबंध, प्रबंध!  अनेकविध विषयांवरील, निरनिराळ्या भाषांतील छापलेल्या मजकुरांचे अक्षरश: खच पडतात रोज. हे सगळे ज्ञानभांडार कशासाठी निर्माण केले जात आहे, असे विचार माझ्या मनात येऊ लागतात आणि लगेच मला ह्युएन्त्संग या चिनी प्रवाशाने सांगितलेली जुनी गोष्ट आठवते. स्वत:ला अतिशय ज्ञानी समजणारा एक माणूस नेहमी आपल्या सर्व शरीराला तांब्याच्या पट्ट्या गुंडाळून आणि हातात एक ज्वलंत मशाल घेऊन लोकात फिरत असे. त्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझे ज्ञान आता इतके वाढले आहे की ते कोणत्या क्षणी शरीराच्या बाहेर येईल हे सांगता येत नाही - आणि म्हणूनच मी सर्व शरीराला तांब्याच्या पट्ट्या गुंडाळल्या आहेत. हातातल्या मशालीबद्दल म्हणाल तर तो ज्वलंत ज्ञानदीप असून त्याच्या सहाय्याने मी तुमच्या अज्ञानांधकाराचा नाश करण्यासाठी फिरत आहे.’’ ही गोष्ट आठवून मला स्वत:ला तर फार हसू येते. स्वत:ला अतिज्ञानी म्हणवणार्‍या त्या माणसाची कीव वाटते. कारण माझ्या मते ज्ञान हे विश्वाएवढे अफाट आहे आणि विश्वाला जसा अंत नाही, तसाच ज्ञानालाही नाही. आज सगळीक

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/speedreading1.jpg [postimage] => /2018/05/speedreading1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2021 [post_author] => 74 [display_name] => रा. वा. उपळेकर [Post_Tags] => मनोहर,रा. वा. उपळेकर [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1373] => Array ( [PostID] => 12386 [post_title] => नेवरा आंबेकरी [post_content] => [post_excerpt] => पुलामुळं हजारो लोकांची सोय झाली, पण हातावर पोट असणाऱ्या नेवराचं एक कुटूंब मात्र कायमचं उद्ध्वस्थ झालं. [post_shortcontent] =>

नेवराला नदीकाठची खडान् खडा माहिती. छडी टाकून गळदोरीने बक्कळ मासे कुठं सापडतात. कोळी लोक फेकजाळी कुठं फेकतात. सांगडीवरचे भोई हातजाळी कुठं सोडतात. चढत्या-उतरत्या पातळीवर पाण्याला धार कुठं पजते. ओढ कुठं आहे. घोळ-भोवरे कुठं होतात याची बित्तंबात नेवराला असे. सारी नदीच त्याला तोंडपाठ. नदीला एखाद मगर आली किंवा वरून एखादे प्रेत वाहून आलं की, लगेच त्याला गावच्या पोलीस पाटलाला वर्दी द्यावी लागे. अशा वेळी सारं गांव नदीवर लोटे. नेवरा भोवती चर्चेचं कोंडाळं होई. मध्ये बरीच कांही वर्ष निघून गेली. गाव आणि परिसराचा कायापालट झाला. इतका बदल झाली की, खुप वर्षांनी येणारा एखादा चुकार पाहूणासुद्धा चक्रावून जाऊ लागला. रस्ते आणि शिवार चुकू लागला. गावी नदीवर बंधारा झाल्याने, सारा शिवार बागायती झालेला. ऊस-द्राक्षाची पिके. जोडधंदे आणि कारखानदारी वाढलेली. लोकांच्या हाती पैसा खेळू लागलेला. रस्त्यांचे जाळे विणले गेलेले. गावात पहिली कठु तरी बघून बघून सायकल दिसायची. तीथं आता घरटी वाहने दिसू लागलेली.याचा थेट परिणाम नेवरासारख्यांच्या धंद्यावर झालेला. नेवरा तर त्यात पारच कुचंबून गेलेला. लोक नावेचा मार्ग बदलून जावू लागल्याने, नेवरा लोकांच्या विस्मृतीतच गेला. कधीमधी काही कामानिमित्त मी वाडीला गेलोच, तर नदीकडे जाऊन नेवराची गाठभेट घेऊन येत असे. पुढे पुढे तेही कमी होत गेले. बऱ्यात दिवसांनी असाच एकदा वाडीला गेलो. नेवराला भेटलो. आपुलकीने त्याची सारी चौकशी केली. ख्याली-खुशाली विचरल्यावर त्यालाही खूप बरं वाटलं. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर सहजच त्याला म्हणालो, “मग! काय म्हणते नाव? बऱ्यापैकी होतो का रे धंदापाणी? त्यावर तो मोठ्या निराशेने म्हणाला, “त्यो कुठला वो! तुमच्या गावच्या बंधाऱ्यामुळं माझी निम्मीअर्धी गावं तुटली बघा.”

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620560590.jpg [postimage] => upload_post-1620560590.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2021 [post_author] => 2585 [display_name] => हिंमत पाटील [Post_Tags] => व्यक्तिचित्र,पुणे पोस्ट [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1374] => Array ( [PostID] => 5822 [post_title] => सोशल मिडीयाच्या देशा [post_content] => [post_excerpt] => सोशल मिडीयावर मानसिक रोगांची लक्षणं वाचून, आपल्याला तो झालाय याची खात्री पटते. [post_shortcontent] =>

‘एखाद्या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर देता येत नसेल तर प्रश्न विचारणाऱ्यालाच गोंधळात पाडायचं...’ असं जागतिक तत्वज्ञान सांगतं. कदाचित सांगत नसेलही, परंतु जागतिक स्तरावरचं कुणीतरी सांगतो म्हटल्यावरच आपण ते गंभीरपणे घेतो. समजा हेच वाक्य मी माझं म्हणून सांगितलं, तर कोण कशाला ते लक्षात ठेवेल? पण ‘व्हॉल्टेअर असं म्हणाला होता...’ हे वाक्याच्या सुरूवातीला जोडलं की त्या वाक्याचं वजन वाढतं. तो जो कोण व्हॉल्टेअर वगैरे आहे, तो नेमका कोण आहे?  तो खरंच असं म्हणाला होता का? वगैरेची चौकशी करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आपल्यावर सध्या सोशल मिडीयातून माहितीचे प्रपात एवढ्या वेगात आणि एवढ्या बाजूंनी धबाधबा कोसळत आहेत की विचार करायला वेळच मिळत नाही. त्यामुळं दचकायचं, घाबरायचं आणि धास्तावून जायचं एवढंच आपल्या हाती आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/09/43577320-stock-vector-sleepless-man-vector-flat-cartoon-illustration.jpg [postimage] => /2018/09/43577320-stock-vector-sleepless-man-vector-flat-cartoon-illustration.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 09 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1375] => Array ( [PostID] => 22839 [post_title] => गुणी आंबा [post_content] => [post_excerpt] => मुळात आंब्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं आणि शरीरातील लोहाचं महत्त्व आपण जाणतोच. असं हे फळ 3 हजार वर्षांपासून भारतात प्रचलित आहे. Mango हे नाव पोर्तुगीजांनी आंब्याला दिलं. आंब्याच्या जाती-प्रजातीही पुष्कळ आहेत. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात छोट्या पर्यावरण सैनिकांनी आंब्याच्या 200 हून अधिक प्रकारच्या जाती शोधल्या आहेत. [post_shortcontent] => 'वयम्' मे २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. शब्दांनाही नाती असतात, ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात आंबा या शब्दाची नाती गोती जाणून घेऊया- [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620315899.jpg [postimage] => upload_post-1620315899.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2021 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1376] => Array ( [PostID] => 12343 [post_title] => परमाणूंची महाराष्ट्रावर स्वारी! (इसवी सन १९४७ ते १९८०) [post_content] => [post_excerpt] => तो अपूर्व रहस्यमय नीलमणी मला पुन्हा प्राप्त होईल आणि भविष्यकाळांतील विलक्षण कोडी मला पुनश्च उकलून दाखवील अशी अंधुकही आशा मला आता वाटत नाही! [post_shortcontent] =>

अंक – किर्लोस्कर, मार्च १९४७

पुढील पन्नास वर्षांनी, शंभर वर्षांनी जग कसं असेल हा विषय जगात सगळीकडेच भूरळ घालणारा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढील ३०-३५ वर्षात देश कसा बदलेल याची कल्पना करणारा हा लेख स्वातंत्र्याची चाहुल लागलेली असताना, म्हणजे मार्च १९४७च्या  किर्लोस्करच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या अगदी सुरुवातीलाच आपण चमकून अडखळतो कारण लगेचच १९४८ साली मराठी भाषक महाराष्ट्र या राज्याची निर्मिती होईल असे हा लेख म्हणतो. ती व्हायला पुढे तब्बल १३ वर्षे लागली. या शिवाय भविष्यातील अनेक शक्यतांचा वेध हा लेख घेतो, त्यातीस काही खऱ्या ठरल्या तर काही केवळ स्वप्नरंजन. परंतु लेखक वि. वि. गोखले (न्यूयॉर्क) यांच्या कल्पकतेबद्दल आश्चर्य व्यक्त करीत हा लेख वाचताना आज खूपच गंमत वाटते...ही म्हटलं तर कथा आहे, म्हटलं तर ‘फँटसिकल’ लेख-

********

चित्रविचित्र आणि रंगीबेरंगी विद्युद्दीपांनी आणि विद्युन्नलिकांच्या प्रचंड जाहिरातींनी लकाकणाऱ्या न्यूयॉर्कच्या ४२ व्या रस्त्यावरून सातव्या अव्हेन्यूच्या दिशेने मीं झपाझप पावलें टाकलीं आणि ९४ व्या रस्त्याकडे जाणारी जमिनीखालची सब् वे (आगगाडी) पकडली. ९४ व्या रस्त्यावरील स्वामी प्रज्ञानंदांच्या रामकृष्ण आश्रमामध्ये आज ‘हठयोग आणि राजयोग’ या विषयावर व्याख्यान होते आणि त्यासाठी सुमारे दीडशे अमेरिकन स्त्री-पुरुष जमा झाले होते. व्याख्यान फार चांगले रंगले आणि व्याख्यानानंतर स्वामीजींचे आभार मानून अमेरिकन श्रोते घरोघर निघून गेले. परंतु त्या व्याख्यानाने आणि त्या दिवसाने माझ्या आयुष्याला एक अत्यंत विलक्षण कलाटणी दिली, आणि एक चमत्कारिक घटना माझ्या आयुष्यांत निर्माण केली. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/final.jpg [postimage] => /2019/08/final.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2021 [post_author] => 2831 [display_name] => वि. वि. गोखले [Post_Tags] => कथा,किर्लोस्कर,विज्ञान कथा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1377] => Array ( [PostID] => 9338 [post_title] => माझी पहिली कथा [post_content] => [post_excerpt] => समजा, एका मुलाचं नि मुलीचं बाहेर जुळलंय. घरी मुलासाठी मुलगी पाहणं चालू आहे. त्यांना या प्रेमाचा पत्ता नाही [post_shortcontent] =>

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले.  जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. 'देव चालले', 'आनंद ओवरी' या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो. पुनश्च चा आजचा हा लेख आपण ऐकूही शकता. आगगाडीचा खड्खड् आवाज संथ येत होता. रात्र होती. बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुबलेले जग बघत होतो. माझ्या मनात येत होतं कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. ‘पडले होते रम्य चांदणे’ अशी काव्याला सुरवात करता येईल किंवा ‘चांदण्यातून गाडी धावत होती’ अशी कथेची सुरवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रचता येईल. पण ‘म्हणाल ते रचता येईल’ म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रचा येत नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. त्या वेळी मी सोळाएक वर्षांचा होतो. मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गं

[post_status] => publish [postmainimage] => /2019/04/DCvsnAmWsAEoTdW.jpg [postimage] => /2019/04/DCvsnAmWsAEoTdW.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 08 May 2021 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => अनुभवकथन,ललित,पुनश्च,दि. बा. मोकाशी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1378] => Array ( [PostID] => 22850 [post_title] => रविन्द्रनाथांची कविता [post_content] => [post_excerpt] => स्पर्शूनी जाई माझे गाणे आभाळलेल्या तुझ्या ललाटी गूज कुजबुजे तुझ्या अंतरी एकाळलेल्या तुझ्याचसाठी [post_shortcontent] =>

७ मे... गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.... या निमित्ताने २००९ साली मी केलेल्या त्यांच्या दोन कवितांचा स्वैर अनुवाद.... Stray Birds आणि My Song...

 ( चित्रकार  : अन्वर हुसेन )

 

भटके पक्षी’ (Stray Birds)

वैशाखीच्या उन्हात न्हाऊन येती गात हे भटके पक्षी
विसावता क्षणी खिडकीवरल्या  झरोख्यातून उडून जाती

पानगळीच्या येत नशिबी पीतपर्ण ते अवघे भारुन
थकूनि पडतेपडूनि थकतेनि:शब्दांचे भरुन अंगण..........

© श्रीनिवास नार्वेकर (१७.०३.०९ मध्यरात्री २.२६ वा.)

माझे गाणे’ (My Song)

अलवार सूरांची छेडीत नक्षी लहरत येई माझे गाणे

सभोवताली गुंफून बाहू जणू मायेचे वक्षी कोंदणे
                       
स्पर्शूनी जाई माझे गाणे आभाळलेल्या तुझ्या ललाटी
गूज कुजबुजे तुझ्या अंतरी एकाळलेल्या तुझ्याचसाठी

स्वप्नामधूनी विहरत राहीपंखांच्या या क्षितिजावरती
गर्दीमधूनिमाझे गाणेफिरे सदोदीत तुझ्याभोवती
                       
बोल हृदयीचे छेडूनि जाईअसीम असत्या सीमेवरती
अंधारलेल्या काजळरातीमाझे गाणेध्रुव दाखवी

तुझ्या दिसावे नयनी गाणेमाझे गाणे... माझे गाणे...
जुळून यावे सूर अंतरीतुझे नि माझे एकच गाणे...
                       
निजतील माझे डोळे जेव्हासंपेल माझ्या मुखी तराणे
तुझ्या वसावे हृदयी निरंतरमाझे गाणे... माझे गाणे...

© श्रीनिवास नार्वेकर (१७ मार्च २००९ मध्यरात्री ३.२६ वा.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620466067.jpg [postimage] => upload_post-1620466067.jpg [userfirstname] => Shrinivas [userlastname] => Narvekar [post_date] => 08 May 2021 [post_author] => 6038 [display_name] => श्रीनिवास नार्वेकर [Post_Tags] => कविता, अनुवाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1379] => Array ( [PostID] => 22849 [post_title] => सामुहिक एरंडेल प्राशन समारंभ [post_content] => [post_excerpt] => 1940 चे चित्र. मुलांना एरंडेल पाजताना। [post_shortcontent] =>

1940 चे चित्र. मुलांना एरंडेल पाजताना। वडील पंख्याची काठी घेऊन धमकावतोय, आजी लाडवाची लालच देतेय। तीन मुलांना पाजले, तिघांचे बाकी।

चेहरे पहा सगळ्यांचे।

आर्टिस्ट.गोपुलु, साप्ताहिक आनंद विकतन, सन 1940

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620462051.jpeg [postimage] => upload_post-1620462051.jpeg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 08 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1380] => Array ( [PostID] => 12613 [post_title] => आठवं पाऊल [post_content] => [post_excerpt] => साहेबांना जाणवलं, देवयानी फक्त कायद्याने आपली बायको होती. मनाने ती या राजाभाऊचीच बायको होती. [post_shortcontent] =>

लग्नातली सप्तपदी म्हणजे जणू सात जन्मांची गाठ... पण एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या एखाद्या जोडप्याला समाजाने ही सप्तपदी पूर्णच करुन दिली नाही तर ?? तर सप्तपदीच्या बाहेरचं आठवं पाऊल टाकता येईल का ? हे आठवं पाऊल जर जोडप्यातल्या ‘ती’ला टाकावं लागलं तर नंतरची तिची वाटचाल कशी असेल ? का आठवं पाऊल टाकलं तरी ती सप्तपदीच निभावेल ? ... या अनोख्या विषयावरची मिथिला सुभाष यांची श्री व सौ दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा ‘ आठवं पाऊल ’

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Shree-Sau.jpg [postimage] => /2019/08/Shree-Sau.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 May 2021 [post_author] => 2635 [display_name] => मिथिला सुभाष [Post_Tags] => कथा,श्री व सौ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1381] => Array ( [PostID] => 5757 [post_title] => रुपया, बादशहा आणि बिरबल [post_content] => [post_excerpt] => सत्य स्वीकारणं हे सत्य बदलण्याची इच्छा असल्याचं प्रतिक असतं [post_shortcontent] =>

दिल्लीत अर्थमंत्रालयाच्या दारात रुपया दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं उभा होता. देशाची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे? जीडीपी वाढतो म्हणजे नेमकं काय होतं? तो वाढला हे चांगलं झालं की वाईट झालं? परदेशी गुंतवणूक येते ती नेमकी कुठं जाते? अशा अनेक प्रश्नांनी हैराण झालेला सामान्य माणूस रुपयाला शोधत तिथं गेला होता. रुपयाला असं उदासलेलं पाहून त्यानं विचारलं- ‘काय रे असा काय उभा आहेस पडलेल्या चेहऱ्यानं?’ त्यावर भूवया उंचावत रुपयानं विचारलं, ‘तू कोण लागून गेलास टिकोजीराव मला असं विचारायला?’ ‘कोण म्हणजे? मी सामान्य माणूस,ज्याच्या जीवावर हा सगळा कारभार चालतो तोच मी सामान्य माणूस.’

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/images-7-11.jpg [postimage] => /2018/08/images-7-11.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 08 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1382] => Array ( [PostID] => 22802 [post_title] => सुगंधी केळकर [post_content] => [post_excerpt] => एस. एच्. केळकर आणि कंपनीच्या मुलुंड येथील रासायनिक कारखान्याच्या आवारांत मी पाऊल टाकले तो मंद सुगंधाची एक हळुवार झुळुक वाऱ्याबरोबर अंगावर आली. [post_shortcontent] =>

अंक - वाङ्मय शोभा, मार्च १९६६

लेखाबद्दल थोडेसे : 'अत्तरवाले केळकर' या दोन शब्दांचा सुगंध एकेकाळी मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. उद्योगाच्या क्षेत्रातली अशी अनेक अभिमानास्पद मराठी  नावे कालौघात लयाला गेली किंवा काळाच्या शर्यतीत मागे पडली. केळकरांनी मात्र 'अत्तरवाले केळकर' या दुकानदारीची आठवण करुन देणाऱ्या शब्दांना मागे सारत सुगंधाचा मोठा उद्योग उभारला आणि तो आजतायगायत उत्तमरित्या सुरू आहे. केळकरांना पुढे वझेंची साथ मिळाली आणि त्यातून 'वझे केळकर' हे समीकरण जन्माला आले, त्याचे भव्य शैक्षणिक संस्थेत झालेले रूपांतर आपण पाहतोच आहे. मात्र केवळ अत्तरे निर्माण करण्यापासून सुरु झालेला केळकरांचा उद्योग आता औद्योगिक सुगंध निर्मितीत आघाडीवर असून 'केवा' या नव्या नावाने आजही डौलात काम करतो आहे. या केळकरांचे साम्राज्य नुकतेच वाढत असल्याच्या काळात, १९६६ साली तेंव्हाचे संचालक भाऊसाहेब केळकर यांची घेतलेली ही अतिशय सुंदर अशी मुलाखत आहे. सुंगंध, सुगंधाचे प्रकार, सुगंध निर्मितीची प्रक्रिया याविषयीची हा माहिती आजही तेवढीच रंजक, उद्बोधक वाटेल-

********

सुरुवातीस त्यांनी सुवासिक साबण, सुगंधी तेले, पेनबाम, तोंडाला लावण्याच्या पावडरी व क्रीम बनविण्याचा धंदा सुरू केला. गिरगांवांतील एका जुन्या चाळीच्या दोन खोल्यांत त्यांचा हा धंदा चाले. हा माल तयार करण्यासाठी त्यांना जो कच्चा माल म्हणजे सुगंधी अर्क लागत ते, ते परदेशांतून आणवीत असत. पण तसले अर्क इथेच तयार करण्याचे मात्र तेव्हांपासूनच त्यांच्या मनांत घोळत होते व तसे त्यांचे प्रयत्नही चालूच होते.

त्यांच्या तयार मालाचा खप दरम्यान खूपच वाढला होता. त्यावेळी त्यांनी तयार केलेल्या टॉयलेटच्या कांही वस्तू लोकप्रियसुद्धां झाल्या होत्या. पण सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनाच्या व्यवसायांत पुढें स्पर्धा फार होऊ लागली. तसली प्रसाधने तयार करणारे अनेक कारखाने निघाले म्हणून आपल्या कारखान्यांतील तो विभाग बंद करून त्यांनी, असल्या प्रसाधनांना लागगगणारे मूळ सुगंधी अर्क तयार करण्याच्या कामीच जास्त लक्ष घातले. त्यांच्या कडूनच सुगंधी अर्क विकत घेऊन इतर जे कारखानदार सुगंधी प्रसाधने बनवीत त्यांच्याशींच स्पर्धा करीत बसण्यापेक्षां त्यांना मूळ अर्क विकण्याचाच धंदा करण्याचे त्यांनी ठरविले.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620416125.jpeg [postimage] => upload_post-1620416125.jpeg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Shirdhankar [post_date] => 08 May 2021 [post_author] => 6037 [display_name] => भानू शिरधनकर [Post_Tags] => उद्योग, वाड्मशोभा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1383] => Array ( [PostID] => 22845 [post_title] => रेस्टॉरन्ट मधील सेल्समन अर्थात वेटर्स [post_content] => [post_excerpt] => कोणी लहानपणापासून अशी महत्त्वाकांक्षा मनात धरून मोठं होत नाही की मला मोठं झाल्यावर वेटर व्हायचं आहे. [post_shortcontent] =>

असं म्हणतात की तुम्ही रेस्टॉरन्टमधील वेटर्सशी जसे वागता, बोलता त्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व, संस्कार, संस्कृती दिसून येते. असेलही कदाचित. पण मला यात थोडा बदल करून म्हणावसं वाटतं की हॉटेलमधले वेटर्स गिर्‍हाइकांशी जसे वागतात त्यावरून हॉटेल मालकाचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती दिसून येते. हे लेखन मी ज्या डायरीत करतो आहे तिच्या प्रत्येक पानावर विविध मान्यवर, विचारवंतांचे एकेक विचार किंवा सुभाषिते छापली आहेत. योगायोग म्हणजे आज मी ज्या पानावर लिहितो आहे त्यावर छापलं आहे, ‘ The way you treat your employees determines the way they will treat your customers - John Moore ’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620386609.jpeg [postimage] => upload_post-1620386609.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 07 May 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1384] => Array ( [PostID] => 22720 [post_title] => जेवणात विविधता हवी [post_content] => [post_excerpt] => प्रथिने ही शरीररूपी इमारतीच्या विटा, बिल्डिंग ब्लॉक्स असतात [post_shortcontent] =>

आवळा तारुण्य पुन्हा प्राप्त करून देणारा आहे हे च्यवनऋषींनी स्वतःच्या उदाहरणाने फार प्राचीन काळी दाखवून दिले आहे. आवळ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तो क जीवनसत्त्वचा खजिनाच आहे. शंभर प्रॅम आठवड्यात सहाशे मिलिग्रॅम क जीवनसत्त्व असते. हेच जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आवळ्याप्रमाणेच कांद्यातही भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. कांद्याला त्यातील सल्फरमुळे उग्र दर्प येतो. शिजवल्याने त्याचा वास जात असला तरी तो पचायला जड होतो. तो कच्चा चावून खाणे चांगले, त्यामुळे दातातील जंतूसंसर्ग कमी होतो. रशियन डॉक्टर्सनी केलेल्या प्रयोगानुसार कांदा तीन मिनिटे चावत राहिल्याने दात किडायचे थांबतात. कांदा रक्तातील कोलेस्टरॉल कमी करतो व ब्लडप्रेशर आटोक्यात ठेवतो. कांद्यात झिंक भरपूर असते. ते भूक वाढवते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619685237.jpg [postimage] => upload_post-1619685237.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 07 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1385] => Array ( [PostID] => 22847 [post_title] => सुगंधी दिवाळी [post_content] => [post_excerpt] => १९१९ साली अडीच रुपयात सुगंधी दिवाळी साजरी करा. दादरच्या किर्तीकर चाळीचा पत्ता दिलाय तळाशी. ते आजही किर्तीकर मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. [post_shortcontent] =>

सुगंधी दिवाळी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620384547.jpg [postimage] => upload_post-1620384547.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 07 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1386] => Array ( [PostID] => 22846 [post_title] => गुंजारव साप्ताहिक [post_content] => [post_excerpt] => १९१९ सालातल्या उद्यान मासिकात, गुंजारव नावाच्या नवीन साप्ताहिकाची ही जाहिरात. पहिल्याच वाक्यात केवढा आत्मविश्वास दिसतोय बघा [post_shortcontent] =>

गुंजारव साप्ताहिक 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620384319.jpg [postimage] => upload_post-1620384319.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 07 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1387] => Array ( [PostID] => 22529 [post_title] => भाषाविचार - सिनेमाची भाषा आणि प्रेक्षकांची मातृभाषा (भाग - ११) [post_content] => [post_excerpt] => आपल्या भाषांनाही अशा चुका करण्याची संधी द्यावी, तरच त्या मोठ्या होतील. [post_shortcontent] =>

"सिनेमांच्या संवादपट्टया भारतीय भाषांमधून आणणं आणि सर्व महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये जागतिक दर्जाचे सिनेमे डब करणे असा उपक्रम हाती घेतला, तर त्यातून दीर्घकालीन विचार करता फायदाच होईल, यात मला काही शंका वाटत नाही. हे करत असताना चुका होतीलच, अनवधानाने विनोदनिर्मितीही होईल. आपल्याकडचे शुद्धतावादी त्याचा बाऊ करून 'नकोच हा मूर्खपणा' असं म्हणतील. पण, कोणत्याही महत्त्वाच्या बदलाची सुरुवात चुकांमधूनच होत असते. अशा चुका इतर भाषांमध्येही झालेल्याच आहेत. आपल्या भाषांनाही अशा चुका करण्याची संधी द्यावी, तरच त्या मोठ्या होतील." - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा सिनेमाच्या भाषेचे अर्थकारण सांगणारा हा लेख -

हेही वाचलंत का?
आपला न्यूनगंड (भाग - १०) 
भाषिक संचित (भाग - ९) 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612107072.jpg [postimage] => upload_post-1612107072.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 07 May 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, सिनेमा, भारतीय सिनेमा, मराठी सिनेमा, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1388] => Array ( [PostID] => 5638 [post_title] => अब मैं सचमूच मर चुका हूँ [post_content] => [post_excerpt] => अखेरच्या क्षणी अटलबिहारी वाजपेयींचं काव्यमय मनोगत, खास त्यांच्याच शब्दात [post_shortcontent] =>

अटलबिहारी वाजपेयींच्या अमोघ वाणीनं अनेकांच्या काना-मनात घर केलेलं आहे. शुद्ध, मधाळ हिंदी आणि बोलण्याला सतत एक खेळकर, खोडकर आणि मिश्किल डूब. त्यांच्या स्वभावगत सौजन्याला आणि सुसंस्कृतपणाला या विशेषणांमुळे अधिकच उठाव येत असे. माणसाला आपला अंत दिसतो असं म्हणतात, वाजपेयींसारख्या कवी मनाच्या मनस्वी व्यक्तीला तर तो आजूबाजूच्या घटनांमधूनही दिसत असतो. ‘अंत के बाद क्या होता है ?’ असं त्यांनी एका कवितेत विचारलं होतं. अंत झाल्यावर अज्ञाताच्या वाटेवर असताना त्यांच्या मनात उमटलेले भाव हिंदीतच प्रकटलेले खरे वाटतील ना?

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/1_IfPjFA3nTSaf_A0uficZBg.jpeg [postimage] => /2018/08/1_IfPjFA3nTSaf_A0uficZBg.jpeg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 07 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => मृत्युलेख [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1389] => Array ( [PostID] => 10338 [post_title] => ‘ दास कॅपिटल’ची जन्मकथा [post_content] => [post_excerpt] => आई म्हणाली, ‘‘कार्ल, भांडवलाविषयी एकसारखी चर्चा करतोस, त्यापेक्षा स्वत:जवळ थोडेसे भांडवल जमवण्याची खटपट का करत नाहीस?’’ [post_shortcontent] =>

अंक- केसरी दिवाळी १९७८

कार्लमार्क्सचा ‘ दास कॅपिटल’ हा तीन खंडांतील ग्रंथ प्रस्थापिताच्या सर्व भिंती धडाधड कोसळून टाकणारा जबरदस्त टाइमबॉंब आहे. मार्क्सच्या भूमिकेवर आजवर अनेक हल्ले झाले. अद्यापीही होत असतात.  मार्क्सचे अर्थशास्त्र आता कालबाह्य ठरत असल्याचा दावाही करण्यात येतो.  शंभर वर्षात अत्यंत वेगाने बदललेले वास्तव लक्षात घेता तो दावा खरा आहेही. परंत ज्या हिरीरीने मार्क्सने श्रमजीवी वर्गाची बाजू मांडली आहे, त्याला तोड नाही. जगाच्या इतिहासात या ग्रंथाला निश्चित असे कायमचे स्थान आहे.  या ग्रंथाचे लिखाण ही मार्क्ससाठी तपश्चर्या होती, कसोटी होती. अशा परिस्थितीशी झूंज देऊन, स्वतःची-कुटुंबाची आबाळ करुन, दारिद्रयाशी लढा देत, तीन खंड पूर्ण करणे हे मुळात सामान्य माणसाचे कामच नव्हे. वेगवान अशा कालप्रवाहावर इतकी स्पष्ट मुद्रा उमटविण्याऱ्या या ग्रंथाचा तिसरा खंड प्रकाशित होऊन १२५ वर्षे होत आहेत. याच महिन्याच्या ५ तारखेला मार्क्सची द्विजन्मशताब्दी संपून वर्ष उलटले. चाळीस वर्षापूर्वी लिहिला गेलेला  प्रस्तुतचा दीर्घ लेख पुन्हा वाचताना मधल्या चार दशकांच्या प्रवासातही या ग्रथांवर अशाच चर्चा होत राहिल्याचे लक्षात येते. विसाव्या शतकावर ज्या ग्रंथांचा विशेष प्रभाव आहे, त्यात डॉ. कार्ल मार्क्स याच्या ‘कॅपिटल्‌’ या ग्रंथाचा समावेश होतो. कम्युनिस्ट  विचारसरणीचे लोक या ग्रंथाला अग्रक्रम देतात हे तर उघडच आहे. परंतु ज्या तत्त्वप्रणाली कम्युनिझमला प्राणपणाने विरोध करीत असतात, त्यांनाही ‘कॅपिटल’कडे दुर्लक्ष करून चालत नाही. ‘‘मार्क्सला अपेक्षित असलेली उद्दिष्टे आम्ही केव्हाच गाठलेली असल्याने त्याचा जाहीरनामा आम्ही कालबाह्य मानतो.’’ 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/05/दास.jpg [postimage] => /2019/05/दास.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 May 2021 [post_author] => 2262 [display_name] => सुमती देवस्थळे [Post_Tags] => केसरी,दीर्घा,पुस्तक परिचय,सुमती देवस्थळे [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1390] => Array ( [PostID] => 22812 [post_title] => स्वीकार [post_content] => [post_excerpt] => रात्री किरणला छान झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा त्याच्या शेजारी मोमो त्याच्या अंगावर पाय टाकून त्याचा हात स्वत:च्या तोंडात धरून निवांत झोपला होता. किरण उठला आणि तसाच धावत स्वयंपाकघरात गेला. आईबाबांच्या गळ्यात पडून म्हणाला, “माझ्यासाठी एक बहीण आणा ना आश्रमातून. मी, मोमो आणि ती मिळून तुमच्याबरोबर धमाल करू.” [post_shortcontent] =>

दत्तक घेतलेल्या मुलाची हृदयस्पर्शी कथा-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619873854.jpg [postimage] => upload_post-1619873854.jpg [userfirstname] => विद्या [userlastname] => डेंगळे [post_date] => 06 May 2021 [post_author] => 6031 [display_name] => विद्या डेंगळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1391] => Array ( [PostID] => 22838 [post_title] => खरजेन्द्र मलम [post_content] => [post_excerpt] => खरुज सुटल्यावर लावण्याचे मलम. फक्त १ रुपयाला एक बाटली. [post_shortcontent] =>

खरजेन्द्र मलम 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620313271.jpg [postimage] => upload_post-1620313271.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 06 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1392] => Array ( [PostID] => 22837 [post_title] => किर्लोस्कर रहाट [post_content] => [post_excerpt] => शेती किंवा घरकामाला उपयोगी पडणाऱ्या, हातांनी किंवा बैलांनी खेचता येणाऱ्या किर्लोस्कर कंपनीच्या रहाटाची जाहिरात. एकेकाळी सर्वत्र वापरला जात असे. [post_shortcontent] =>

किर्लोस्कर रहाट 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620312842.jpg [postimage] => upload_post-1620312842.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 06 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1393] => Array ( [PostID] => 22719 [post_title] => आहार, निद्रा, भय, मैथुन आणि ज्ञान [post_content] => [post_excerpt] => खाणे, झोपणे, संकटापासून दूर पळणे आणि कामसुख उपभोगणे हे सर्वच प्राणी करतात. [post_shortcontent] =>

खाणे, झोपणे, संकटापासून दूर पळणे आणि कामसुख उपभोगणे हे सर्वच प्राणी करतात. आपण माणसे तेवढेच करीत राहिलो असतो तर आजचे जग दिसले नसते. एखादा माणूस या चारच गोष्टींसाठी जगत राहिला तर तो सर्वार्थाने निरोगी आहे असे म्हणता येणार नाही. आपल्याला माणूस होण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी वरील चार गोष्टींच्या पलीकडे जायला हवे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620130547.jpg [postimage] => upload_post-1620130547.jpg [userfirstname] => Dr. Yash [userlastname] => Welankar [post_date] => 06 May 2021 [post_author] => 9 [display_name] => डॉ. यश वेलणकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 999 [ParentMagzineName] => आहार, निद्रा, भय ... [ParentMagzineNameEnglish] => aharnidrabhay ) [1394] => Array ( [PostID] => 12484 [post_title] => जरा सरकून घ्या ! [post_content] => [post_excerpt] => जगांत गर्दी फारच वाढली आहे. एकमेकांनी सरकून घेतल्याशिवाय आपला निभाव लागेल कसा ? [post_shortcontent] =>

अंक: श्री दीपलक्ष्मी ; वर्ष-ऑक्टोबर १९५९ हा लेख ऐकण्यासाठी काळाच्या ओघात 'सरकलेला' या शब्दाला आलेला अर्थ आणि आपण सगळ्यांनीच एकमेकांना गेली अनेक वर्षे 'जरा सरकून घ्या' म्हणत स्वतःसाठी करुन घेतलेली जागा, यांचा नक्कीच जवळचा संबंध असावा. जागा अपुरी, संधी कमी, यंत्रणा तोकडी आणि इच्छा अमर्याद. मुंबापुरीच्या सार्वजनिक जगण्याचा भन्नाट लसावि काढत दत्तू बांदेकरांनी 'जरा सरकून घ्या' या तीन शब्दांत  इथल्या अवघ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे,त्यांच्या फर्मास ,तिरकस, खुसखुशीत शैलीत....

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/दत्तू-बांदेकर.jpg [postimage] => /2019/07/दत्तू-बांदेकर.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 May 2021 [post_author] => 70 [display_name] => दत्तू बांदेकर [Post_Tags] => चिंतन,विनोद,ललित,श्री दीपलक्ष्मी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1395] => Array ( [PostID] => 13159 [post_title] => शोधता शोधता … [post_content] => [post_excerpt] => कुठल्याही प्रेमाशिवाय जगणं खरंच शक्य होतं? प्रेम नसेल तर आयुष्य वैराण व्हायला असा कितीसा वेळ लागतो? [post_shortcontent] =>

कलाकाराला शापित आयुष्य का जगावे लागते ? प्रतिभावंतांचे प्राक्तन दुःखाच्या रंगानीच रंगवलेले असते का ? जगाच्या कल्पनेत नसलेली कला सादर करणाऱ्या कलाकाराने जगाची नियमांची चौकट सांभाळलीच पाहिजे का ? अलौकिक सर्जनशिलता लाभलेल्या कलाकाराच्या अपूर्ण आयुष्याचा वेध घेणारा सतीश भावसार यांचा जगप्रसिध्द चित्रकार व्हॅन गॉफ याच्या वैयक्तिक आयुष्याचा आढावा घेणारा ऋतुरंग मधील ‘शोधता शोधता … ’ हा लेख सतीश भावसार --- मुखपृष्ठकार,चित्रकार म्हणून ख्यातनाम असलेल्या सतीश भावसार यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून ॲप्लाइड आर्टचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी फिल्म ॲनिमेशन,कॅमेरामन हे कोर्स केले आहेत.दै.नवशक्ती मध्ये बारा वर्षे त्यांनी कलासमिक्षक आणि चित्रकार म्हणून काम पाहिले आहे.भावसार यांचा कुंचला जितक्यासहजपणे चालतो तशीच त्यांची लेखणीही चालते.सुपर्णा प्रकाशन,पुणेसाठी त्यांनी इंग्रजीतील क्लासिक अकरा कादंबऱ्यांचा अनुवाद केला आहे.सुमारे पाच हजार पुस्तकांची मुखपृष्ठे आणि त्यातील रेखाटने करणाऱ्या भावसार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात ‘श्यामची आई’ चे मुखपृष्ठ काढून केली,हे मुखपृष्ठ वडघर येथील साने गुरुजी स्मारकामध्ये पाहायला मिळते.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620277738.jpg [postimage] => upload_post-1620277738.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 May 2021 [post_author] => 2868 [display_name] => सतीश भावसार [Post_Tags] => ऋतुरंग,कला रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1396] => Array ( [PostID] => 22829 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - गूळ चारणारापेक्षा निंब चारणारा बरा! (भाग - २५) [post_content] => [post_excerpt] => साखरेच्या आधी माणसाला गूळ बनवण्याची प्रक्रिया ज्ञात झालेली असावी, याविषयी तज्ज्ञांचे एकमत आहे. [post_shortcontent] =>

"एखाद्या मराठी शब्दाचे मूळ शोधताना आपण सवयीने संस्कृत, द्राविडी आणि फार तर अरबी-फारसी या भाषेतले शब्द ताडून पाहतो. पण, बऱ्याच संस्कृत आणि द्राविडी शब्दांचे मूळ  ऑस्ट्रोएशियाटिक कुळात सापडते. मेळघाटातील कोरकू आदिवासींची कोरकू भाषा ही याच ऑस्ट्रोएशियाटिक कुळातील! कोरकू भाषेत गुळाला ‘गुर’ असंच म्हटलं जातं. याशिवाय उडिया, बंगाली यांमध्येही ‘गुर’ म्हटलं जातं, तर बिहारी, हिंदी, पंजाबी या भाषांमध्ये ‘र’ चा उच्चार किचिंत आखडता होऊन ‘गुर्’ असं म्हटलं जातं. सिंधीमध्ये ‘गुरु’, गुजरातीमध्ये ‘गोळ’, तर नेपाळीमध्ये ‘गूलियो’ म्हटलं जातं." गूळ शब्दाचे मूळ सांगतायत साधना गोरे -
मराठीत ‘गोड’ हे विशेषण पदार्थांसाठी तर वापरलं जातंच, पण व्यक्तीचं दिसणं, हसणं यासाठीही वापरलं जातं. उदा. ‘तो किती गोड दिसतो’ किंवा ‘तू किती गोड हसतेस’ असं म्हटलं जातं. गोड पदार्थ तयार करण्यासाठी गूळ किंवा साखरेची आवश्यकता असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण, गमंत म्हणजे ‘गोड’ हा शब्दही गुळापासूनच तयार झाला आहे, इतकं गुळाचं गोडाशी अतुट नातं आहे. गूळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ उसापासूनच तयार होत असले तरी ते तयार करण्याच्या प्रक्रिया मात्र पूर्णतः भिन्न आहेत. शिवाय साखरेच्या आधी माणसाला गूळ बनवण्याची प्रक्रिया ज्ञात झालेली असावी,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620270542.jpg [postimage] => upload_post-1620270542.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 06 May 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1397] => Array ( [PostID] => 12706 [post_title] => पान लागलं तेव्हा !! [post_content] => [post_excerpt] => नागदंश बरेच बघितले होते, वाचलेही भरपूर होते. आज स्वतःच अनुभवत होतो. [post_shortcontent] =>

विषारी सापांशी झालेल्या सामन्याची राजन शिर्के यांची ही चित्तथरारक गोष्ट श्रवणीय आहे !!

 

 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/LPGO-FPR-SHRAVANIYA-Sound-C.png [postimage] => /2019/08/LPGO-FPR-SHRAVANIYA-Sound-C.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 May 2021 [post_author] => 51 [display_name] => राजन शिर्के [Post_Tags] => अनुभव कथन, श्रवणीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1000 [ParentMagzineName] => श्रवणीय [ParentMagzineNameEnglish] => shravaniya ) [1398] => Array ( [PostID] => 13551 [post_title] => दस्तंबू [post_content] => [post_excerpt] => मिर्झा गालिब यांच्या दैनंदिनीमधून १८५७ च्या क्रांतीयुध्दाचे दर्शन घडते आणि ते ही एका दिल्लीतील शायराच्या नजरेतून.... [post_shortcontent] =>

‘अंदाज-ए-बयां और ’ म्हणून आपल्या अलग अंदाजासाठी आणि लाजवाब शायरीसाठी आजही ओळखला जाणारा आणि काव्यरसिकांना प्रिय असलेला शायर म्हणजे मिर्झा गालिब.१८ व्या शतकाच्या अखेर जन्मलेल्या या मनस्वी कवीने शायरीबरोबरच गद्य लेखनही केलं होतं,यात त्याने लिहिलेल्या रोजनिशीचं महत्व जास्त आहे कारण याच त्याच्या दैनंदिनीमधून १८५७ च्या क्रांतीयुध्दाचे दर्शन घडते आणि ते ही एका दिल्लीतील शायराच्या नजरेतून.या दैनंदिनीचे हे मराठी रूप राजन खान यांनी श्री व सौ च्या दिवाळी अंकासाठी साकारलेले – दस्तंबू   राजन खान --- गेली चार दशके सातत्याने मानवतावादी मुल्ये आणि सामाजिक भान याचे दर्शन घडवणारे ललित साहित्य लिहीणारे लेखक म्हणजे राजन खान. ‘हिलाल’,‘सत ना गत’ , ‘वळूबनातील कामधेनू;, ‘जातवन आणि विनशन’ , ‘ चिमूटभर रुढीबाज आभाळ’,‘ एक लेखक खर्च झाला’,‘गूढ;,‘आडवं आणि तिडवं’ अशा कादंबऱ्या आणि कथासंग्रहांमधून राजन खान यांनी नेहमी माणूसकी,करुणा,मानवी मनातील अनेकविध स्पंदने,नात्यांची गुंफण,व्यक्ती आणि समष्टीतील गुंतागुंत यावर प्रकाश टाकला आहे.ललित लेखनाबरोबर वैचारिक लेखन करुन एकूणच जगण्याच्या संघर्षातील धर्म,भावभावना,व्यवहार याचे पैलू उलगडण्यचा प्रयत्न ते करताना दिसतात.सोलापूरचा भैरु रतन दमाणी पुरस्कार,राज्य शासनाच उत्कृष्ट पटकथा लेखन पुरस्कार( चित्रपट – धुडगुस) यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे.‘अक्षर मानव’ ही संस्था सुरू करुन समाजात वैचारिक अभिसरण होण्यासाठी,मानवातावदी विचारधारा रुजण्यसाठी ते प्रयत्नशिल आहेत.२००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Shree-Sau.jpg [postimage] => /2019/08/Shree-Sau.jpg [userfirstname] => राजन [userlastname] => खान [post_date] => 05 May 2021 [post_author] => 2922 [display_name] => राजन खान [Post_Tags] => इतिहास,अनुभव कथन,श्री व सौ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1399] => Array ( [PostID] => 5458 [post_title] => स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.... [post_content] => [post_excerpt] => तुम्हाला दानपेटीत शंभर रूपये टाकायचे असतील तर जीसटीसह एकशे अठरा होतात [post_shortcontent] =>

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. पत्र लिहून त्यांना केलेल्या या काही सूचना...

प्रिय प्रधान सेवक, पंधरा ऑगस्टच्या भाषणात मी काय बोलू? असं तुम्ही विचारलंच आहे म्हणून मी हे पत्र पाठवत आहे. पंधरा ऑगस्टच्या भाषणात काँग्रेसच्या काळात गरीबी, महागाईवर प्रवचन असे आणि त्यानंतर सर्वधर्मसमभावाचे, सामाजिक सलोख्याचे डोस पाजले जात. शेवटी पाकिस्तानला इशारा देण्याची आणि आम्ही कोणतीही आगळीक सहन करणार नाही वगैरे ठणकावून सांगण्याची स्वीट डिश असे. त्या प्रवचनांचा, डोसांचा आणि स्वीट डिशांचा अगदीच कंटाळा आला म्हणून आम्ही त्यांना हाकलले आणि तुम्हाला आणले. पण सेवकसाहेब, खुद्द तुम्ही, तुमच्या सरकारमधले उपसेवक, राज्यसेवक, पालिकासेवक म्हणजे, काँग्रेसच्या हिरव्या शिमला मिरची ऐवजी तुमची केशरी रंगाची शिमला मिरची विकत आणावी, तसे निघालात हो. तीच चव, तशाच आणि तेवढ्याच बिया आणि तेवढाच आकार. फक्त रंग वेगळा. स्वीट डिशसह सगळा मेन्यू तोच आहे, फक्त थाळी बदलली. स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/08/modi-red-fort.jpg [postimage] => /2018/08/modi-red-fort.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 05 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1400] => Array ( [PostID] => 22824 [post_title] => आतंकनिग्रह गोळ्या [post_content] => [post_excerpt] => पहिल्या महायुद्धातली जाहिरात. युद्धातल्या वीर पुरुषांना सुद्धा या गोळ्या उपयोगी पडतात असा कंपनीचा दावा आहे. [post_shortcontent] =>

आतंकनिग्रह गोळ्या 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620194467.jpg [postimage] => upload_post-1620194467.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 05 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1401] => Array ( [PostID] => 22825 [post_title] => शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र [post_content] => [post_excerpt] => शिवाजीमहाराजांची सुरतेवर स्वारी झाली त्या प्रसंगी कोणा डच चित्रकाराने काढलेले आणि हेग येथील व्हॅलेंटिन संग्रहात असलेले शिवाजीमहाराजांचे चित्र [post_shortcontent] =>

शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620194826.jpg [postimage] => upload_post-1620194826.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 05 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1402] => Array ( [PostID] => 22823 [post_title] => खुशखबर एकल सभासदत्वाची [post_content] => [post_excerpt] => वर्षभराचे फक्त ५१६ रुपये भरून बहुविधवरील प्रत्येक नियतकालिक, प्रत्येक दिवाळी अंक, प्रत्येक डी-बुक आणि प्रत्येक ब्लॉग, आपले सभासद वाचू शकणार आहेत. [post_shortcontent] =>

दिवाळी अंक -  निवडक दिवाळी, मौज

डी-बुक्स - पावणेदोन पायांचा माणूस, तोरा मन दर्पण, युगात्मा, तंबी दुराई २०१८    

ब्लॉग्ज - निवडक सोशल मिडीया, मासिकांची उलटता पाने, मेंदूतील सवय, श्रवणीय  

नियतकालिके - प्रिय रसिक, अनुभव, मराठी प्रथम, रूपवाणी, वयम आणि अर्थातच पुनश्च

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620181694.jpg [postimage] => upload_post-1620181694.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 May 2021 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1403] => Array ( [PostID] => 22801 [post_title] => आंबट आणि गोड महाराष्ट्र [post_content] => [post_excerpt] => कल्पनेच्या भराऱ्या आणि स्वप्ने मराठ्यांमध्ये नाहींत, पण त्यांच्याजवळ जमिनींत घट्ट पाय रोवून उभा ठाकणारा वास्तववाद आणि सत्यप्रेम हे गुण आहेत. [post_shortcontent] =>

अंकः मौज दिवाळी, १९५७

मराठ्यांचा संकोचीपणा आणि माणुसघाणेपणा यांचे सर्वांत उत्कृष्ट प्रतीक म्हणजे पुण्यांतले वाडे. मी पुण्यास आलो तेव्हा प्रथम माझे लक्ष वेधून घेतले ते या वाड्यांनी. अशा एका वाड्याचे दार कुठे आहे, ते प्रथम मला शोधावेच लागले. सभोवतींच्या तटवजा भिंतींत कुठे तरी एखादे भोक असावे, तसे हे दार बसवलेले होते. सापडले आणि मी आंत शिरलो. आंत एखादे छोटेसे अंधारे घर असेल अशी माझी कल्पना. पण त्याऐवजी एक मोठा चौक आणि त्याभोवतींच्या इमारतीला असलेली अनेक दारे पाहून मी चकितच झालो. कांही वाड्यांत तर छोटे बगीचेसुद्धा मी पाहिले आहत. चौकशी केल्यावर मला कळले की चौकाभोवतींच्या त्या प्रत्येक दारापलीकडे वेगळी चूल असते; वेगळे कुटुंब राहत असते. म्हणजे हा प्रत्येक वाडा हे एक ‘सांघिक घर’ असते म्हणायचे! गेली दहा वर्षे मी इथे आहे, पण तटबंदीच्या आड दडणाऱ्या आणि चोरदरवाजे असलेल्या या वाड्यांमध्ये अजूनही मला अस्वस्थ वाटते. अल्लादिनाच्या चिनी नगरींत किंवा डेस्टोईव्हस्कीच्या कादंबरींतली अंधाऱ्या बोळांमध्ये आपण वावरतो आहोंत असा भास मनाला होत राहतो. भूतकाळांत हे सगळे संरक्षणासाठी आवश्यक असेल, पण आतं ती भीती नाहीशी झाल्यावर हे वाडे नाहीसे करून, त्या जागी मोकळ्या हवेसाठी भरपूर खिडक्यादारे असलेली खरी घरे बांधायला काय हरकत आहे? नव्या तऱ्हेच्या आक्रमकांना तोंड द्यायला हे वाडे नाही तरी असमर्थच ठरतील.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620154513.jpg [postimage] => upload_post-1620154513.jpg [userfirstname] => B. Chaitanya [userlastname] => Deva [post_date] => 05 May 2021 [post_author] => 6020 [display_name] => बी. चैतन्य देव [Post_Tags] => मौज, अनुभव कथन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1404] => Array ( [PostID] => 5292 [post_title] => आषाढीचे आधुनिक अभंग [post_content] => [post_excerpt] => तूच असे दाता, तूच असे डेटा, तुझी रेंज मोठी, पांडुरंगा !! [post_shortcontent] =>

आषाढी एकादशीच्या आधी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत निघतात. संतांच्या पालख्या पंढरपुराकडे वाटचाल करू लागतात. मध्यमवर्गीय माणूस त्यांची छायाचित्रे पाहतो, कौतुक करतो. त्याच्या स्वतःच्या वर्षभराच्या दिनक्रमात मात्र असा  कोणताही बदल होण्याची सूतराम शक्यता नसते. तो मनातल्या मनातच वारी करतो. त्याचे हे आधुनिक अभंग-  

वारीच्या वाटेवरी कितीही खड्डे जरी। येईन तरी मी पांडुरंगा।।   अशक्त ते पूल पडो त्याला उल। ओलांडिन त्यासी प्रेमभरे।।   ढग लागे झरू प्लास्टिक पांघरू। तुच भरी देवा दंड माझा।।   [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/e0e650ec-ea56-4268-8cb9-51fbcdc8b50f.jpg [postimage] => /2018/07/e0e650ec-ea56-4268-8cb9-51fbcdc8b50f.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 04 May 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1405] => Array ( [PostID] => 22818 [post_title] => मगनलाल के आणि कंपनी [post_content] => [post_excerpt] => केवढे प्रगत होते आपले पूर्वज. आजच्या काळातही असा 'कायमचे केस काळे करणारा साबण' उपलब्ध नाही. [post_shortcontent] =>

मगनलाल के आणि कंपनी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620125849.jpg [postimage] => upload_post-1620125849.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 04 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1406] => Array ( [PostID] => 22817 [post_title] => उद्यान मासिक [post_content] => [post_excerpt] => कोरोनाकाळात ज्याप्रमाणे आज नियतकालिके डबघाईला आली आहेत तशीच परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस निर्माण झालेली दिसतेय. हे आवाहन वाचून बघा. [post_shortcontent] =>

उद्यान मासिक 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1620125473.jpg [postimage] => upload_post-1620125473.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 04 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1407] => Array ( [PostID] => 13918 [post_title] => रमाकांत: एक खोल विवर [post_content] => [post_excerpt] => या शहरातील गटारांची घाण उपसण्यातच ज्यांचा जन्म जातो अशाच एका सफाई कामगाराचे दुःख रेखाटणारी ‘रमाकांत एक खोल विवर ’ ही अंगावर काटा आणणारी कथा [post_shortcontent] =>

महानगरी मुंबई झगमगणारी,चमचमणारी अत्याधुनिक मायानगरी पण या आधुनिक शहराने पोसलेली जाति रचना आणि या रचनेमुळे कायम चिरडलेले लोक,जे या शहरातच राहातात पण तरीही या शहरातील इतरांसारखे रंगीत आयुष्य जगायची,त्याचे स्वप्न बघायचीही परवानगी त्यांना नाही.या शहरातील गटारांची घाण उपसण्यातच ज्यांचा जन्म जातो अशाच एका सफाई कामगाराचे दुःख रेखाटणारी ‘रमाकांत एक खोल विवर ’ ही अंगावर काटा आणणारी कथा जयंत पवार यांनी विशाखाच्या दिवाळी अंकासाठी लिहीलेली. जयंत पवार

[post_status] => publish [postmainimage] => /2019/09/विशाखा-अंक.jpg [postimage] => /2019/09/विशाखा-अंक.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 May 2021 [post_author] => 2989 [display_name] => जयंत पवार [Post_Tags] => कथा,विशाखा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [1408] => Array ( [PostID] => 22811 [post_title] => मी ‘पी’ बोलतोय... [post_content] => [post_excerpt] => साय-फाय कथा स्पर्धा लाल ग्रहावरची सृष्टी! 'मी 'पी' बोलतोय' हा श्रीराम शिधये यांचा लेख वाचा आणि कल्पना करा- भविष्यात मंगळावर राहणे शक्य झाले तर... काय काय धमाल येईल? तिथे काय काय दिसेल? काय काय भासेल? भन्नाट कल्पना रंगवा आणि छानशी गोष्ट लिहा. तसेच अधिक माहितीसाठी लोकसत्ता वृत्तपत्रात १० मार्चला प्रसिद्ध झालेला डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचा 'मंगळावर स्वारी' हा लेखही वाचा. त्याची लिंक- https://www.loksatta.com/chatusutra-news/article-on-invasion-on-mars-abn-97-2417233/२०२१ मधल्या मुलांनी रचलेली साय-फाय वाचायला आम्ही उत्सुक आहोत. कथा स्पर्धेचे नियम- १. इयत्ता ४थी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी. २. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. ३. अंतिम तारीख- ३० मे २०२१. ४. 'साय-फाय' कथा पाठवण्याचा पत्ता- संपादकीय विभाग, 'वयम्' न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२. दूरध्वनी : ०२२-२५९८६२७० इमेल- ahamawamwayam@gmail.com ५. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहायला विसरू नका. ६. निवडक स्पर्धकांना मिळेल आकर्षक बक्षीस. शिवाय ‘वयम्’ मासिकात प्रसिद्धी. अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५. विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला भेट द्या. [post_shortcontent] =>

सध्या मंगळावर काम करत असलेला पर्सिव्हिअरन्स रोव्हर नेमका कसला शोध लावतोय? समजून घेऊया!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619872839.jpg [postimage] => upload_post-1619872839.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 May 2021 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1409] => Array ( [PostID] => 22814 [post_title] => हेल्थ अँड कंपनी [post_content] => [post_excerpt] => पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी संतती प्रतिबंधक साधने किती होती बघा... [post_shortcontent] =>

हेल्थ अँड कंपनी 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619927083.jpg [postimage] => upload_post-1619927083.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 02 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1410] => Array ( [PostID] => 22813 [post_title] => फुलराणी सेंटबत्ती [post_content] => [post_excerpt] => बॉम्बे अगरबत्ती कंपनीची, उंदीरछाप फुलराणी सेंटबत्ती... काय नावे आहेत आणि काय चित्र आहे आणि जाहिरात आहे .... [post_shortcontent] =>

फुलराणी सेंटबत्ती 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619926668.jpg [postimage] => upload_post-1619926668.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 02 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1411] => Array ( [PostID] => 22809 [post_title] => संपादकीय – राज्याला समग्र भाषा धोरणाची गरज! [post_content] => [post_excerpt] => मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा म्हणून सर्व प्रगत क्षेत्रांत वापरायची असेल तर तिच्या वापराचे, विकासाचे लिखित धोरण आवश्यकच आहे. [post_shortcontent] =>

भाषेच्या कालबद्ध व नियोजनबद्ध विकासासाठी भाषाधोरण आवश्यक असते. त्यात भाषाविकासाचे लक्ष्य व ते साध्य करण्यासाठी कृतिकार्यक्रम दिलेला असतो. भाषाविकास हा आर्थिक विकासप्रमाणेच लक्ष्य व कालबद्ध कार्यक्रम ठरवून करावा लागतो. परंतु, आपल्याला राज्याच्या आर्थिक धोरणाची जितकी आवश्यकता जाणवते तितकी भाषाधोरणाची जाणवत नाही. याचे कारण भाषाविकास हा समाजाने करायचा असतो आणि सरकारला त्यात फारशी भूमिका नाही अशी अनेकांची समजूत असते. काहींना तर भाषिक प्रश्नांबाबत सरकारने काही हस्तक्षेपच करू नये असे वाटते. जे काही करायचे आहे ते लोकांनी करावे. अशा निरंकुश वातावरणात राजकीयदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेली भाषा सामाजिक प्रतिष्ठेची व भौतिक प्रगतीची भाषा बनते व कालांतराने इतर भाषांना विस्थापित करते. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा म्हणून सर्व प्रगत क्षेत्रांत वापरली जाऊन भविष्यात ज्ञानभाषा व्हावी असे जर आपले उद्दिष्ट असेल; तर त्याच्या पूर्ततेसाठी मराठीच्या वापराचे, विकासाचे लिखित धोरण आवश्यकच आहे.
यंदाचा महाराष्ट्र दिन हा मराठी प्रथमचा दुसरा वर्धापन दिन. पहिला वर्धापन दिन कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सावटाखाली गेला आणि आता दुसरा वर्धापन दिन दुसऱ्या कोरोना लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे, चिंतेचे वातावरण आहे. या घडीला समाजाला कोरोनापासून वाचवणे हेच एक मुख्य लक्ष्य सरकारपुढे आहे आणि ते स्वाभाविक आहे. त्यामुळे भाषेच्या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारला जाब विचारावा किंवा काही मोठ्या निर्णयांची, खर्चाची मागणी करावी हे उचित होणार नाही. प्राप्त परिस्थितीत सरकारने आपले सर्व लक्ष कोरोनानिवारणावर केंद्रित करावे हेच उचित आहे. मात्र परिस्थिती सामान्य झाल्यावर मराठीच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच गैर नाही.
मराठीचा सर्वांत महत्त्वाचा प्रलंबित प्रश्न आहे तो मराठी भाषा धोरणाचा. मराठीचे भाषाधोरण ठरवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन सहा-सात वर्षे झाली आणि भाषाधोरणाचा मसुदा भाषा सल्लागार समितीने सरकारकडे दोन वर्षांपूर्वी सुपूर्द केला असला तरी हे धोरण प्रत्यक्षात यायला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. एक तर भाषेचे धोरण ठरवायला सहासात वर्षांच्या कालावधीची गरज नाही आणि ते तयार झाल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळायला दोन वर्षे लागायला नकोत. हे एवढे कालहरण होत आहे याचा अर्थ सत्तेवर येणाऱ्या कोणत्याच राज्यकर्त्यांना मराठी भाषा धोरण नको आहे काय? मराठी समाजाने मराठी भाषाधोरणाची आणखी किती वर्षे वाट पाहायची?
मराठी भाषाधोरण हा सरकारच्या अखत्यारितील प्रश्न आहे. राज्याचे भाषाधोरण ठरवण्याचे अधिकार एखाद्या व्यक्तीला किंवा स्वयंसेवी संस्थेला असत नाहीत. भाषा ही सार्वजनिक व्यवहारासाठी समाजाने स्वीकारलेली यंत्रणा आहे. तिचे नियमन व व्यवस्थापन करण्याचे दायित्व लोकनियुक्त सरकारचे आहे. सरकारने हे कर्तव्य संबंधित, विशेषतः भाषातज्ज्ञांच्या साहाय्याने पार पाडायचे असते. कोणतेही सरकार भाषेच्या सार्वजनिक व्यवहाराबाबत तटस्थ राहून बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. कोणत्या व्यवहारक्षेत्रात कोणती भाषा वापरावी याचा निर्णय करणे, स्वीकृत भाषेचे प्रमाण रूप निर्धारित करणे, प्रगत भाषाव्यवहारासाठी तिचे सक्षमीकरण करणे, भाषेच्या गुणवत्तापूर्ण वापरासाठी समाजाची भाषिक क्षमता वाढवणे, त्यासाठी भाषेच्या अभ्यासाची साधनसिद्धता करणे, बहुभाषिक समाज असेल तर त्यांच्या वापराचे स्वरूप ठरवणे, शिक्षणाच्या माध्यमभाषेचा निर्णय करणे इ. अनेक बाबी भाषाधोरणांतर्गत येतात. देशाचे म्हणून एक भाषा धोरण असतेच, पण भारतातील भाषिक राज्यांना देखील संविधानाच्या चौकटीत राहून आपापल्या राज्याचे भाषाधोरण ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, १९६० नंतर राज्याने मराठीच्या वापराबाबत अनेक कायदे केलेले आहेत, शासनादेश काढलेले आहेत, विधिमंडळात ठराव पारित केलेले आहेत. १९६४ चा मराठी राजभाषा अधिनियम हा त्यांपैकीच एक होय. असे असले तरी आपल्या राज्याला समग्र व सुस्पष्ट असे भाषाधोरण नाही, ही एक मोठीच उणीव म्हणता येईल. शिक्षण, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय, तंत्रज्ञान आदी प्रगत व्यवहारांत भाषेच्या वापराबाबत निश्चित असे लिखित धोरण नसल्यामुळे मराठी ही राजभाषा असूनही तिची वापरक्षेत्रे इंग्रजी भाषेने बळकावलेली आहेत. सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर करावा असे लोकांना तोंडी आवाहन करून चालत नाही, त्याला कायद्याचे अधिष्ठान असावे लागते. परंतु, इंग्रजीच्या वापरातच समाजाचे हित आहे आणि लोकांनाही इंग्रजीच भाषा हवी आहे, अशा समजुतीने आजवरच्या प्रत्येक सरकारने मराठीच्या मार्गात गतिरोधक टाकून इंग्रजीला मोकळी वाट करून दिली. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारात माध्यमभाषा म्हणून मराठीने इंग्रजीची जागा घेणे अपेक्षित असताना, इंग्रजीच्या विस्तारीकरणाचेच अलिखित धोरण राज्यकर्त्यांनी स्वीकारले. परिणामी, राज्यातील शालेय शिक्षणात मराठीचा माध्यमभाषा म्हणून ऐंशीच्या दशकापर्यंत मजबूत असलेला पाया कमकुवत झाला. मराठी माध्यमाच्या शाळा वाचवायच्या कशा हा प्रश्न निर्माण झाला. राज्याला भाषाधोरण नसल्याचाच हा परिणाम होता.
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर झाल्यानंतर तत्कालीन लोकशाही आघाडीच्या शासनाने मराठी भाषा धोरण ठरवण्याची जबाबदारी भाषा सल्लागार समितीकडे सोपवली. त्यानुसार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले समितीने २०१४ साली मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनाला सुपूर्द केला. पण, त्यानंतर युती सरकार सत्तेवर आले आणि प्रस्तावित भाषाधोरणाला मान्यता देण्याऐवजी त्याचा पुनर्विचार करण्याचे ठरले. हे काम डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीकडे सोपवण्यात आले. ह्या समितीनेही भाषा धोरणाच्या मूळ मसुद्याचा पुनर्विचार व सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून नवीन मसुदा तयार केला आणि तो दोनतीन वर्षांपूर्वी तत्कालीन मराठी भाषा मंत्री मा. विनोद तावडे यांना सादर केला. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळून राज्याचे मराठी भाषा आता तरी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. पण तीही फोल ठरली. दरम्यान, युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यालाही आता दोन वर्षे झाली. पण मराठी भाषा धोरणाला मुहूर्त मिळत नाही. याचा अर्थ सरकार कोणाचेही आले तरी ह्या राज्याचे भाषा धोरण जाहीर करण्याची हिंमत कोणीच दाखवत नाही. ह्या भाषा धोरणात असे काय आहे की  कोणतेही सरकार ते जाहीर करण्यास धजावत नाही ? हा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर मराठी भाषाधोरणाबाबत सामाजिक इच्छाशक्तीचा प्रभाव तरी कुठे दिसतो आहे ? टोलच्या प्रश्नावर आकाशपाताळ एक करणाऱ्या विरोधी पक्षालाही मराठी भाषा धोरणाबाबत मौन पाळावे असे का वाटते ? हा सर्व अनुभव लक्षात घेता, भविष्यात मराठी भाषा धोरणासाठी मराठी भाषाप्रेमींना मोठा संघर्ष करावे लागणार हे उघड आहे.
भाषेच्या कालबद्ध व नियोजनबद्ध विकासासाठी भाषाधोरण आवश्यक असते. त्यात भाषाविकासाचे लक्ष्य व ते साध्य करण्यासाठी कृतिकार्यक्रम दिलेला असतो. भाषाविकास हा आर्थिक विकासप्रमाणेच लक्ष्यबद्ध व कालबद्ध कार्यक्रम ठरवून करावा लागतो. परंतु, आपल्याला राज्याच्या आर्थिक धोरणाची जितकी आवश्यकता जाणवते, तितकी भाषाधोरणाची जाणवत नाही. याचे कारण भाषाविकास हा समाजाने करायचा असतो आणि सरकारला त्यात फारशी भूमिका नाही, अशी अनेकांची समजूत असते. काहींना तर भाषिक प्रश्नांबाबत सरकारने काही हस्तक्षेपच करू नये असे वाटते. जे काही करायचे आहे ते लोकांनी करावे. अशा निरंकुश वातावरणात राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेली भाषा सामाजिक प्रतिष्ठेची व भौतिक प्रगतीची भाषा बनते व कालांतराने इतर भाषांना विस्थापित करते. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा म्हणून सर्व प्रगत क्षेत्रांत वापरली जाऊन भविष्यात ज्ञानभाषा व्हावी असे जर आपले उद्दिष्ट असेल, तर त्याच्या पूर्ततेसाठी मराठीच्या वापराचे, विकासाचे लिखित धोरण आवश्यकच आहे.
कोणत्याही देशाच्या, राज्याच्या भाषाधोरणात शिक्षणव्यवहाराला फार महत्त्व असते. समाजाची भौतिक प्रगती, भाषाव्यवहाराची गुणवत्ता, समाजाची भाषिक क्षमता आणि भाषेचे जतन व संवर्धन प्रायः ह्याच व्यवहारावर अवलंबून असते. म्हणूनच शिक्षणाच्या, विशेषतः शालेय शिक्षणाच्या माध्यमभाषेचा मुद्दा हा कोणत्याही भाषा धोरणातील गाभ्याचा मुद्दा असतो. बहुभाषिक समाजात जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा असते  तीच भाषा प्रगत व्यवहारांची भाषा म्हणून वाढते व इतर भाषांना एकेका व्यवहारातून हद्दपार करते. इंग्रजीमुळे भारतीय भाषांची अशीच वाताहत होऊ घातली आहे. इंग्रजी भाषेला धड विरोधही करता येत नाही आणि स्वीकारताही येत नाही, अशी गोची झाली आहे. परंतु, इंग्रजीला विरोध म्हणजे ती द्वितीय भाषा म्हणून शिकण्याला विरोध नाही, तर प्रथम भाषा किंवा माध्यमभाषा म्हणून शिकण्याला विरोध होय. तो राज्यघटनेच्या चौकटीत राहून केलाच पाहिजे. राज्याला त्याबाबतचे स्पष्ट धोरण आखायला भाग पाडले पाहिजे.
विद्यमान परिस्थितीत राज्याचे शैक्षणिक भाषाधोरण पुढीलप्रमाणे असले पाहिजे : राज्यातील शालेय शिक्षणात मातृभाषा मराठी माध्यमाच्या शाळांना कृतिशील प्रोत्साहन आणि इंग्रजी माध्यमाच्या वाढीवर निर्बंध, हे धोरण राबविले जाईल. राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी बांधिल राहतील आणि मराठी माध्यमाच्या शिक्षणाला बाधा पोचेल, असे कोणतेही धोरण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे राबवणार नाहीत.
राज्याचे भाषा धोरण तेच स्थानिक स्वराज्य संस्थांचेही असले पाहिजे. पण सध्या राज्यालाच भाषा धोरण नसल्यामुळे त्यांचा मनमानीपणा सुरू आहे. मुंबई महानगर पालिकेच्या मराठी व अन्य भाषिक शाळा पटसंख्येच्या अभावी बंद पडत आहेत. त्याबाबत पालिकेची उपाययोजना पाहा :
१. मराठी शाळांचे सेमी-इंग्रजीकरण करणे.
२. मराठी शाळांत द्वितीय भाषा इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देणे.
३. बंद शाळांच्या जागी स्वतःच सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे.
४. आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळा चालवण्यासाठी कार्पोरेट क्षेत्राला आवाहन करणे. इ.
इतरत्रही कमी-अधिक फरकाने हेच चालू आहे.
राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा टिकण्यावर, वाढण्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दुकानांच्या पाट्यांचे मराठीकरण अशा किरकोळ गोष्टींवर फार लक्ष केंद्रीत न करता राज्याला समग्र भाषाधोरण लवकरात लवकर कसे मिळेल व त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल, हे आगामी काळात पाहण्याची गरज आहे.

- डॉ. प्रकाश परब
(लेखक ज्येष्ठ भाषा-अभ्यासक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619859203.jpg [postimage] => upload_post-1619859203.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2021 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => महाराष्ट्र दिन, मराठी भाषेचे धोरण, डॉ. प्रकाश परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1412] => Array ( [PostID] => 22806 [post_title] => प्रकाशचे माक्याचे तेल [post_content] => [post_excerpt] => 'प्रकाशचे आयुर्वेदीक माक्याचे तेल' अशी जिंगल वाजायच्या आधी अशा जाहिराती करायचे ते. [post_shortcontent] =>

प्रकाशचे माक्याचे तेल  

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619845296.png [postimage] => upload_post-1619845296.png [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 01 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1413] => Array ( [PostID] => 22805 [post_title] => उडिपी रेस्टॉरंट [post_content] => [post_excerpt] => ही अजून एक गंमतीशीर जाहिरात, साधनाच्या दिवाळी अंकातील. साधना साने गुरुजींचे साप्ताहिक, त्यामुळे त्यांनी केलेलं उद्घाटन बोल्डमधे टाकलंय. [post_shortcontent] =>

उडिपी रेस्टॉरंट

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619844948.jpg [postimage] => upload_post-1619844948.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 01 May 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1414] => Array ( [PostID] => 22800 [post_title] => प्रकाशनव्यवसायातील खाचखळगे [post_content] => [post_excerpt] => ‘अभिनव प्रकाशन’चे श्री. वा. वि. भट यांची श्री. भानू शिरधनकर यांनी घेतलेली मुलाखत - प्रकाशक नवे लेखक जन्मास घालतो असे कधी कधी म्हटले जाते, त्यात किती तथ्य आहे?’’ मी विचारले. [post_shortcontent] =>

अंक : ललित, जून १९६९

लेखाबददल थोडेसे : मराठी प्रकाशन व्यवसाय हा एक अजब व्यवसाय आहे. प्रकाशन व्यवसायाच्या इतिहासात कुठल्याही प्रकाशकाने आपला व्यवसाय उत्तम चाललेला आहे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही. परंतु दर वर्षाला नवे प्रकाशक येत असतात, शेकड्यांनी पुस्तकेही प्रकाशित होत असतात. सत्य काय ते प्रकाशकांनाच ठाऊक. १९६९ साली घेतलेली प्रकाशक वामनराव भट यांची ही मुलाखत अक्षरशः अशीच्या अशी 'आज घेतलेली' म्हणून प्रसिद्ध केली आणि त्यात कुठल्याही प्रकाशकाचे नाव टाकले तरी मजकुरात फार फरक पडणार नाही.

********

‘अभिनव प्रकाशनचे श्रीवाविभट यांची श्रीभानू शिरधनकर यांनी घेतलेली मुलाखत

पुस्तकांची जाहिरात करणे जरूर असतेच. जाहिरातीचा उपयोग होतो. पण त्यालाही मर्यादा असतातच. शिवाय जाहिरातींचे आजचे दर पाहिले तर माझ्यासारख्या मर्यादित शक्तीच्या प्रकाशकाला ते परवडतही नाहीत. तेव्हा निरनिराळ्या माध्यमांतून पुस्तकांची जाहिरात करावी लागते. वर्तमानपत्रांतून चर्चा होतील, वादळ उठेल असे काही करता आले तर ते अधिक उपयोगी ठरते. (उदाहरणार्थ, वासूनाक्यावरील चर्चा, टीका, झोड वगैरे.) आणि अशा वादळांचा त्या ग्रंथकाराच्या दुसऱ्या पुस्तकांनाही फायदा मिळू शकतो. आजकाल अधूनमधून पुस्तकप्रदर्शने, जत्रा फिरते दौरे वगैरे कार्यक्रम काही प्रकाशनसंस्थांद्वारे होत असतात. पुस्तकविक्रीच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे उपक्रम स्तुत्य आहेत. ठाण्याचे श्री. टिळक यांनी हल्ली जो ‘बुकक्लब’चा उपक्रम सुरू केला आहे तोही मला या दृष्टीने स्वागतार्ह वाटतो. 

 मला शरच्चंद्रांची एक आठवण सांगितली होती. शरदबाबूंची पुस्तके हजारोंनी खपत. त्यांचे काही प्रकाशक त्यामुळे ठरल्यापेक्षा अधिक प्रती काढून शरदबाबूंना दाद लागू देत नसत. पण एकदा शरदबाबूंनी प्रकाशकाला धडाच शिकवण्याचे ठरवले. त्यांनी त्याला सांगितले की तू कितीही प्रती काढ; पण मी प्रत्येक प्रतीवर सही करीन. शरदबाबूंनी मग तसे जाहीरच करून टाकले की ‘माझ्या नव्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीवर मी सही करणार आहे. माझी सही नसलेली प्रत अधिकृत समजू नये व ती चोरटी आहे असे मानून ती कुणी विकतही घेऊ नये.’ प्रकाशकाचे त्याबरोबर धाबे दणाणले. तो शरदबाबूंना म्हणाला, ‘आपण अशा किती सह्या करीत बसणार?’ शरदबाबूंनी त्याला म्हटले, ‘का? तू मर्यादित प्रती काढीत असतोस ना? मग तेवढ्या प्रतींवर मी सह्या करू शकेन. आणि समज, सह्या करून माझा हात मोडून गेला तरी चालेल. तू त्याची पर्वा करू नकोस.’ मामांकडे शरदबाबूंच्या सहीची एक प्रत होती, ती त्यांनी मला दाखवलीही होती.’’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619805528.jpeg [postimage] => upload_post-1619805528.jpeg [userfirstname] => Vamanrao [userlastname] => Bhat [post_date] => 01 May 2021 [post_author] => 6018 [display_name] => मुलाखत - वामनराव भट [Post_Tags] => मुलाखत, अनुभव कथन,उद्योग [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1415] => Array ( [PostID] => 22804 [post_title] => ऑटो रिक्षा [post_content] => [post_excerpt] => एक काळ असाही होता की जेव्हा ऑटोरिक्षाची अशी जाहिरात करावी लागायची. दिलीपकुमारच्या 'नया दौर' च्याही अगोदरची जाहिरात. [post_shortcontent] =>

ऑटो रिक्षा 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619765508.jpg [postimage] => upload_post-1619765508.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1416] => Array ( [PostID] => 22803 [post_title] => श्रीकृष्ण बोर्डिंग [post_content] => [post_excerpt] => जेवणाचे हे दर एका महिन्याच्या भोजनासाठी आहेत. रोजचे नव्हे. [post_shortcontent] =>

श्रीकृष्ण बोर्डिंग 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619764367.jpg [postimage] => upload_post-1619764367.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1417] => Array ( [PostID] => 7965 [post_title] => गहकूटं विसङ्गीतं [post_content] => [post_excerpt] => आयुष्यात इतक्या घरांमधून निवास केला. प्रत्येकवेळी आठवण वेगळी आहे. पण घर म्हटले की हेच आठवत असे. ते आता उरले नाही. [post_shortcontent] =>

“Home is a place you grow up wanting to leave, and grow old wanting to get back to.” असं एक इंग्रजी वचन आहे. छोट्यासा गावात, निसर्गाच्या कवेत बालपण घालवताना आपण ऐहिक प्रगतीच्या वाटेनं ते घर, परिसर सोडून जातो. परंतु कालांतरानं त्या प्रगतीची सवय झाली की पुन्हा मनानं त्या परिसरात रेंगाळू लागतो. कमीअधिक प्रमाणात हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. परंतु प्रतिभेचे लेणं लाभलेली व्यक्ती ते ज्या पद्धतीनं, तऱ्हेनं सांगू शकते तसं ते केवळ त्यांनाच शक्य आहे. भावनांचे मौनराग गाऊन मराठी शारदेची वीणा झंकारणाऱ्या महेश एलकुंचवारांनी  वऱ्हाडात पांढरकवड्यानजिक असलेल्या त्यांच्या पारवा या गावातील त्यांचा वाडा आणि परिसर, ते गाव बालपणीच सोडल्यावर सतत मनात बाळगला होता. तब्बल ३८ वर्षांनी ते पुन्हा त्या परिसरात गेले आणि वाडा पाहिला, तेव्हा झालेली त्यांची मनःस्थिती या लेखात त्यांनी शब्दबद्ध केली आहे. परंतु ती मनःस्थिती म्हणजे या शब्दमैफलीतील गाण्याची उत्तुंग अखेर आहे. त्यापूर्वी रागाची भूमिका सांगताना त्यांनी केलेला प्रस्तावनारूपी स्वरविस्तारही तेवढाच वेधक, मोहक आहे. १९९० साली मौजेच्या दिवाळी अंकात आलेला हा लेख म्हटले तर २९ वर्षे जुना आणि म्हटले तर ज्याला जुनेपणाचा कधीही स्पर्शच होणार नाही असा-

अंक- मौज दिवाळी १९९०

लेखक- महेश एलकुंचवार

तुम्ही कुठले असे मला कोणी विचारले की माझी फार विचित्र पंचाईत होते. माझे बालपण दहा ठिकाणी, इथे तिथे असे गेले. काय सांगू? इथे की तिथे की तिथे? मी घुटमळतो व काहीतरी सांगतो किंवा बोलतच नाही, तरी पण आपले आईवडील जिथे असतात जिथे आपले बालपण गेलेले असते तेच आपले गाव व तेच आपले घर असे आपण साधारणतः समजतो आणि त्या गावाशी व घराशी आपले आतडे गुंतलेले असते

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/final-2.jpg [postimage] => /2019/02/final-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 1940 [display_name] => महेश एलकुंचवार [Post_Tags] => मौज,दीर्घा,अनुभव कथन,स्थल विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1418] => Array ( [PostID] => 20087 [post_title] => अश्रू झाला आहे खोल... [post_content] => [post_excerpt] => जीवनातल्या दुःखांना सामोरं जाणाऱ्यांनाच एक खोल खोल अर्थ गवसतो. जीवनाच्या यज्ञामध्ये जळत जळत हसतानाच मी तुला अधिक पाहिलं होतं. खरंच तुझ्याकडून ही विलक्षण, अमरण कविता लिहून घेण्यासाठी, विधात्यानं तुला तुझ्या मुलाच्या मृत्यूचा खेळ दाखविला. [post_shortcontent] =>

अंक : सत्यकथा, ऑगस्ट, १९७६ लेखाबद्दल थोडेसे : काही माणसे अशी असतात, ज्यांच्याबद्दल चार शब्दही लिहिताना बोटे अडखळतात, त्यांच्या मोठेपणाला आपल्या एखाद्या अजागळ शब्दानं उणेपणा येऊ नये म्हणून! काही लेख असे असतात, ज्या लेखाबद्दल काहीही सांगितले तरी त्यात त्या लेखाच्या भावार्थाचा छोटासा अंशही येणं अवघड असतं. तो लेख स्वतः वाचणं, स्वतः अनुभवणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो, तसा हा लेख आहे. आरती प्रभूंच्या मृत्यूनंतर संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकरांनी वाहिलेली ही शब्दांजली आहे.  आरती प्रभू उर्फ चिं त्र्यं. खानोलकर यांची ९० वी जयंती मार्चमध्ये झाली तर त्यांना जाऊन एप्रिलमध्ये  ४४ वर्ष झाली. हे निमित्त साधून खानोलकरांच्या कवितांचा, त्यांच्या साहित्यातील उतारे सादर करण्याचा एक कार्यक्रम 'पुनश्च'ने सदस्यांसाठी योजला होता,परंतु 'करोना'ने पुन्हा एकदा 'गेले द्यायचे राहून,तुझे नक्षत्रांचे देणे' असे म्हणायची वेळ आणली. दुर्दैव आरती प्रभूंचा पिछा सोडायला तयार नाही. या महान शापित कलावंताची कलंदर वृत्ती सांगणारा हा लेख तूर्तास वाचा, संधी मिळाली तर कार्यक्रम निश्चितच करु...

********

आरती! माझ्या स्वरांना पोरकं करून गेलास ना? तुझ्या शब्दांनी माझ्या स्वरांना नव्हाळी दिली, तुझ्या प्रतिभेच्या भरारीत माझे सूर काही क्षण भिरभिरत राहिले. विसर्जित होत गेले. माझ्या स्वरांचं व्यक्तित्व तुझ्या अभिव्यक्तीत आणि तुझ्या शब्दामुळे माझ्या सुरांना मिळालेलं यश, तू मला दान करून निघून गेलास. अरे! हे नक्षत्रांचे देणं तू मला देऊन गेलास. माझ्या ओठावर तुझ्या त्या ओळी हुळहुळतात : “गेले द्यायचे राहून”, खरंच, फार फार राहून गेलं. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/05/आरती.jpg [postimage] => /2020/05/आरती.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 5283 [display_name] => पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर [Post_Tags] => सत्यकथा,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1419] => Array ( [PostID] => 22649 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग ३ : गेमिंगचे व्यसन [post_content] => [post_excerpt] => इंटरनेटवर तुम्ही जे गेम खेळता ते सगळे आभासी जग आहे, ते खरे मानून चालायचे नाही- हे लक्षात घ्या. आभासी जग आणि प्रत्यक्षातील जग यात प्रचंड फरक आहे. आभासी जगातील गोष्टी या तात्पुरत्या असतात. त्याच्या आहारी गेलात तर तुमची गाडी भरकटली म्हणून समजा! [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617458402.jpg [postimage] => upload_post-1617458402.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1420] => Array ( [PostID] => 4996 [post_title] => महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा [post_content] => [post_excerpt] => एकमेकांची उणी काढण्यापेक्षा एकमेकांची शक्ती वाढीस नेल्यास भवितव्य उजळ करता येईल. [post_shortcontent] =>

अंक- चित्रमयजगत्; वर्ष- जानेवारी १९५७

लेखाबद्द्ल थोडेसे : दत्तो वामन पोतदार हे मराठीतले स्पष्टवक्ते संशोधक आणि भाष्यकार तर 'चित्रमयजगत्' हे पुरोगामी विचार धाडसाने मांडणारे मासिक.  राजवाड्यांच्या 'विवाहसंस्थेचा इतिहास' मधील एक प्रकरण प्रसिद्ध केल्याबद्दल 'चित्रमयजगत्'चे अंक जाळण्यापर्यंत त्याकाळी काहींची मजल गेली होती.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीची चळवळ सुरु असताना म्हणजे १९५७ साली 'चित्रमयजगत्' मध्ये पोतदारांनी लिहिलेला लेख आज देत आहोत.  संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्याला आता सहा दशके होत आली तरीही विदर्भ,मराठवाडा,कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा समतोल विकास साध्य झालेला नाही आणि सर्वच राजकीय पक्ष या विषयाचे केवळ राजकारण करत असतात.संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होऊ घातलेला सर्वच प्रदेश मराठी भाषेने कसा एकत्र जोडलेला आहे आणि या प्रदेशातील लोकांची मानसिक,वैचारिक जडण-घडणही किती मिळती जुळती आहे याचे  अतिशय मार्मिक असे विवेचन दत्तो वामन यांनी या लेखात केलेले आहे. एवढेच नव्हे तर या वैचारिक वर्तुळात गोव्याचाही समावेश होतो याचा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. आज असमतोल विकासाच्या भेगा रुंदावत असताना अवघ्या महाराष्ट्राला एकत्र बांधणारा हा धागा पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे, हे हा लेख वाचताना लक्षात येईल-

********

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Maha_div.png [postimage] => /2018/07/Maha_div.png [userfirstname] => Datto Vaman [userlastname] => Potdar [post_date] => 30 Apr 2021 [post_author] => 97 [display_name] => महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार [Post_Tags] => चिंतन,सशुल्क,चित्रमयजगत्,दत्तो वामन पोतदार [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1421] => Array ( [PostID] => 8242 [post_title] => महाराष्ट्राची दगडी शीर [post_content] => [post_excerpt] => मराठी माणूस सह्याद्रीच्या अटळ नियतीत अट्टाहासाने विलीन झालेला आहे.सह्याद्रीचा करडेपणा मराठी माणसाने घेतला आहे.एकेकट्या सुळक्यासारखा एकांडेपणा, एकलकोंडेपणा पण मराठी माणसात आलेला आहे. [post_shortcontent] =>

अंक - मौज दिवाळी १९५७, नंतर समाविष्ट   ‘भावमुद्रा’  १९६०—मौज प्रकाशन गोविंदाग्रजांनी महाराष्ट्र गीतात 'राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा' अथवा  'सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा' किंवा  'पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा' असे का म्हटले, त्याचे सटीक, अचूक आणि बौद्धिक आनंद देणारे विश्लेषण असे आजच्या लेखाचे वर्णन करता येईल. दुर्गा भागवत यांच्या शैलीचा, ज्ञानाचा आणि सामाजिक,  पौराणिक, ऐतिहासिक संदर्भश्रीमंतीचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख. साठ वर्षांनंतरही तेवढाच बोलका आणि खरा.

**********

महाराष्ट्राचा कणा सह्याद्री. काळाकभिन्न. कुठे कुठे म्हणून याला दुसऱ्या रंगाचा स्पर्श नाहीच.ठिकठिकाणी तुटलेले कडे तर अगदी उघडेबोडके.काही सुळके तर आकाशात असे निमुळते उंच गेलेले आहेत की उडते पाखरूसुद्धा त्यांच्यावर बसायला धजायचे नाही,असा त्यांचा धाक. ऊन वर पडेल. वारा त्यांना झोंबेल. पर्जन्य अंगावरून घसरून फेसाळून खाली उतरेल.असा त्यांचा न्यारा थाट. पर्जन्यकाळी कधी हिरवी शेवाळ त्यांच्या अंगावर उमटेल तेवढीच. बाकी मूठभर गवतही रुजायचे नाही. सारे धगधगीत. कडकडीत व्रतच त्या डोंगराचे.पायथ्याशी नद्या वाहतील, त्याही कधी जास्ती लडिवाळपणा करीत रेंगाळायच्या नाहीत. झपाटल्यागत धावतील.जन्मजातच महाराष्ट्राचा हा डोंगरी निसर्ग काही तरी अज्ञात कठोर कर्तव्य घेऊन आलेला आहे जसा. युगे झाली तरी सह्याद्रीचे हे सुळके व त्यांच्यावरचे ते हंगामी पाझर त्या विश्वनियतीच्या पायी आपले व्यक्तित्व होमीत आल्यासारखे वाटतात. अध्येमध्ये हिरवे रम्यपण आहे; पाखरांची आर्त किलबिल आहे ; वन्यपशूंचा अमर्याद जीवनोत्साह आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/घारापुरी.jpg [postimage] => /2019/02/घारापुरी.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => समाजकारण,मौज,ललित,स्थल विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1422] => Array ( [PostID] => 4982 [post_title] => तपश्चर्येचे पाप ! [post_content] => [post_excerpt] => भारतात जातीजातीत वितुष्टे वाढून धनोत्पादक धंदे कोणी करू नयेत अशी युरोपियन लोकांची इच्छा होती. [post_shortcontent] =>

.लेखाबद्दल थोडेसे-

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा आपल्या सामाजिक संघर्षातील नेहमीच उफाळून येणारा पैलू आहे. पौराणिक कथांमधले  संदर्भ घेऊन त्यातून हे वाद खेळण्याची  खोड गेली अनेक वर्षे अनेकांनी जपली आहे.  मुद्दा मांडणारे आणि खोडणारे दोघेही एका विशिष्ट हेतूने प्रेरित असतात.  आजवर अनेक नियतकालिकांमधून असे वाद खेळले गेले आहेत. रामायणातील एका प्रसंगाचा जातीय संदर्भ देणाऱ्या लेखाला उत्तर म्हणून लिहिला गेलेला हा लेख-  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात एक  बाजू मांडणारा अतिशय चतुर असा नमुना आहे.  कृ.भा. बाबर नामक एका शिक्षकाच्या मूळ लेखाला, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 'पुरुषार्थ' या नियतकालिकाच्या सप्टेंबर १९२७च्या अंकात हे उत्तर लिहिले होते-

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/admin-ajax.jpg [postimage] => /2018/07/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 95 [display_name] => श्री. दा. सातवळेकर [Post_Tags] => पुरुषार्थ,श्री. दा. सातवळेकर, समाजकारण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1423] => Array ( [PostID] => 6316 [post_title] => विवाहिता व पूर्वाश्रम [post_content] => [post_excerpt] => पण व्हिक्टोरियाशी लग्न करूनही बिचारा प्रिन्स अलबर्ट प्रिन्सच राहिला. त्याला काही कोणी राजा म्हणाले का? [post_shortcontent] =>

अंक: स्त्री जानेवारी १९३६

‘स्त्री’चा नोव्हेंबरचा अंक चाळीत असताना स्त्रियांचे नाव ह्या गोष्टीने माझा उल्लेख करून चर्चा केलेली आढळल्यामुळे मी हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे. लग्नाबरोबर आपले पहिले नाव टाकून नवे घेण्याची पद्धती इतकी रूढ झालेली आहे की, लग्नानंतर वधूने नाव बदलले नसेल अशी शंकाही कोणाला येत नाही. त्याहूनही विशेष म्हणजे ‘नाव बदललेले नाही’ हे निश्चित माहीत असूनही नवऱ्याच्या नावावरच बायकोला ओळखण्याची जबरी! १९३२ मध्ये लग्न झाल्यानंतर मी नाव बदलले नाही, माझे नाव व सही पूर्वीप्रमाणेच ‘गीता जनार्दन साने’ राहिली, ह्याचे अनेकांनी अनेक अर्थ काढले आणि पुष्कळांनी माझ्या सासरच्या नावानेच माझ्याशी पत्रव्यवहार करण्याचा आग्रह दाखविला. ‘तुझं तुझ्या पतीवर प्रेम नसेल’ असे बोलण्याइतकीही शाळेच्या इन्स्पेक्टरची मजल गेली! नावासारखा क्षुल्लक प्रश्न; पण त्याला इतके महत्त्व का प्राप्त झाले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे!

[post_status] => publish [postmainimage] => /2018/11/KunkuHeader-1140x830.jpg [postimage] => /2018/11/KunkuHeader-1140x830.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 301 [display_name] => गीता साने [Post_Tags] => समाजकारण,स्त्री [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1424] => Array ( [PostID] => 22799 [post_title] => नव्या शैक्षणिक धोरणातील माध्यमिक शिक्षण [post_content] => [post_excerpt] => जो अभ्यासक्रम सध्या महाविद्यालयीन स्‍तरावर असतो, तो शालेय स्‍तरावर ‘घुसडला’ की शिक्षणाचा दर्जा वाढेल! पण, ही प्रवृत्ती मारक ठरते. [post_shortcontent] =>

अभ्यासक्रम ठरविताना कधी-कधी तथाकथित तज्ज्ञांची अशी कल्‍पना असते की, जो अभ्यासक्रम सध्या महाविद्यालयीन स्‍तरावर असतो, तो शालेय स्‍तरावर घुसडला की शिक्षणाचा दर्जा वाढेल! पण, ही प्रवृत्ती मारक ठरते. अभ्यासक्रम हा वयोगट लक्षात घेऊन ठरविला जावा. त्‍यातील घटकांचे औचित्‍य त्‍या-त्‍या पातळीवर लक्षात घ्यावे.” शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा माध्यमिक शिक्षणावरील लेख
नवीन शिक्षण धोरणात इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी या स्‍तरांवरील शिक्षण हे ‘माध्यमिक’ या सदराखाली ओळखले जाणार आहे. ‘प्रारंभिक स्‍तरांवरील’ विद्यार्थी या माध्यमिक स्‍तरावर आल्‍यावर त्‍यांच्‍या शिक्षणात सर्वच दृष्टीने वाढ होत जाणार आहे. ही वाढ केवळ संख्यात्‍मक नसून गुणात्‍मक असावी अशी अपेक्षा आहे.
या स्‍तरावर विविध विषयांचा अभ्यासक्रम व स्‍वरूप वेगवेगळे असेल; मात्र त्‍याचबरोबर प्रत्‍येक विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध स्‍पष्ट करण्याची सुरुवात असू शकेल. उदा. प्राकृतिक भूगोल व भौतिकशास्‍त्र, इतिहास व भूगोल, राज्‍यशास्‍त्र व अर्थशास्‍त्र इ. विविध विषयांचे आंतरशाखीय स्‍वरूप स्‍पष्ट करण्याची सुरुवात या टप्प्यावर होऊ शकेल. याबाबत पुष्कळदा घाई करण्यात अर्थ नसतो; कारण एक विषय नीट समजला तरच दुसऱ्या विषयाशी असलेला दुवा स्‍पष्ट होऊ शकतो. न्‍यूटनचा नियम माहीत असल्‍यासच भरती, ओहोटी कशी होते ते नीट समजते; मात्र तसं केलं नाही तर प्राकृतिक भूगोल वर्णनात्‍मक केला जातो. हवेचे भौतिक गुणधर्म माहीत असल्‍यास प्राकृतिक भूगोलातील ‘वातावरण’ या घटकाचा अभ्यास सुकर होतो.
या ‘माध्यमिक’ स्‍तरावर मूलभूत व पारंपरिक शालेय अभ्यासाचे विषय अनिवार्य असतील की पर्यायी विषय देऊन विषय-निवडीचे स्‍वातंत्र्य विद्यार्थ्यांना किंवा शाळांना असेल, याबद्दलचे धोरण स्‍पष्ट हवे. कोणत्‍याही शिक्षण धोरणात इयत्ता आठवीपर्यंत सर्व विषय अनिवार्य करावेत व आहे तीच पद्धत चालू ठेवावी, असे मला वाटते. त्‍यास Board General Education अशी शब्‍दरचना पूर्वीच्‍या आयोगात वापरली होती. आपल्‍या राज्‍यात (महाराष्ट्र) तर आठवीपर्यंत नव्‍हे, तर अगदी दहावीपर्यंत सर्व शालेय पारंपरिक विषय अनिवार्य आहेत व तेच योग्य आहे. सर्व संबंधित विषयांची तोंडओळख व मूलभूत स्‍वरूप व संकल्‍पना हायस्‍कूलच्‍या स्‍तरावर झालीच पाहिजे. (सध्याच्या I. C. S. E. च्या धोरणाप्रमाणे गणित हा पर्यायी विषय आहे, तसे होऊ नये.) प्रत्‍येक विषयाचे जीवनात जे औचित्य (Relevance) आहे, ते समजून अभ्यासक्रम बनवावा, तो कसा जीवनाभिमुख आहे ते कळावे. (उदाहरणार्थ घरबांधणीत भूमितीचे ज्ञान कसे व कुठे औचित्‍यपूर्ण आहे ते समजावे. भूगोलाचे ज्ञान कृषी-व्‍यवसायात कितपत व कसे उपयोगी असते, हे स्‍पष्ट करणारा अभ्यासक्रम हा अधिक जीवनाभिमुख असेल.
अभ्यासक्रम ठरविताना कधी-कधी तथाकथित तज्ज्ञांची अशी कल्‍पना असते की, जो अभ्यासक्रम सध्या महाविद्यालयीन स्‍तरावर असतो, तो शालेय स्‍तरावर ‘घुसडला’ की शिक्षणाचा दर्जा वाढेल! पण, ही प्रवृत्ती मारक ठरते. अभ्यासक्रम हा वयोगट लक्षात घेऊन ठरविला जावा. त्‍यातील घटकांचे औचित्‍य त्‍या-त्‍या पातळीवर लक्षात घ्यावे.
एकूणच, या माध्यमिक स्‍तरावर पुढील उच्‍च माध्यमिक स्‍तरावरील शिक्षणाचा पाया पक्का व्‍हावा. प्रत्‍येक घटकामध्ये तत्त्वांचा अभ्यास, संज्ञा व संकल्‍पनांचा अभ्यास, याचबरोबर ‘उपयोजन’ देखील लक्षात घ्यावे. अमुक एक विषय किंवा घटक आपण का शिकतो, हे लक्षात घेतले जावे. औचित्‍य लक्षात यावे. उपयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील उदाहरणे घ्यावीत. ते समजण्यासाठीची आवश्यक तंत्रे (उदा. आलेख/नकाशे) यात वाढ व्हावी व मूल्‍यमापन तंत्रे वरच्‍या दर्जाची होत जावीत.
या माध्यमिक स्‍तरावर कोणते विषय असावेत याविषयीचा तक्‍ता पुढे देत आहे. यात थोडासा फेरफार होऊ शकतो.

विषय

एकूण गुण

तासिका (आठवड्यात)

परीक्षा (तास)

मराठी (भाषा-१)

६०

हिंदी (भाषा-२)

६०

इंग्रजी (भाषा-३)

६०

गणित (अंकगणित-भूमिती) बीजगणित (?)

६०

विज्ञान (भौ+र+जीवशास्‍त्र)

६०

सामाजिक शास्‍त्रे (इतिहास+भू+ अर्थशास्‍त्र/राज्‍यशास्‍त्र)

६०

खेळ व शारीरिक शिक्षण  (४)

Certificate

कला (चित्र/गायन) कौशल्‍य विकास

६०

 

गुण - ६०

एकूण

४० तासिका

सूचना : इयत्ता आठवीची जिल्‍हास्‍तरावर समान परीक्षा घ्यावी.


प्रा. विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619687185.jpg [postimage] => upload_post-1619687185.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शैक्षणिक धोरण, माध्यमिक शिक्षण, शालेय अभ्यासक्रम, विद्याधर अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1425] => Array ( [PostID] => 22798 [post_title] => विविधवृत्त [post_content] => [post_excerpt] => विविधवृत्तच्या दिवाळी १९४९ च्या अंकात वाचा कुसुमाग्रजांची कविता. [post_shortcontent] =>

विविधवृत्त 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619684103.jpg [postimage] => upload_post-1619684103.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1426] => Array ( [PostID] => 22797 [post_title] => मोदी सुटिंग्ज [post_content] => [post_excerpt] => माझ्या आवडीचा मोदी सूट तो आज रात्री घालेल ? पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा हेच ? [post_shortcontent] =>

मोदी सुटिंग्ज 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619683701.jpg [postimage] => upload_post-1619683701.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1427] => Array ( [PostID] => 5115 [post_title] => भेटी लागी जीवा .. [post_content] => [post_excerpt] => मुख्यमंत्री, कार्याध्यक्ष आणि युवा सेनाप्रमुख यांच्या गुप्त भेटीचा इति वृत्तांत [post_shortcontent] =>

निवडणूकपूर्व सल्लामसलत आणि विचार विमर्श करण्यासाठी कमळ संस्थानचे राज्याधिपती, धनुष्यबाणनगरीचे विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर एक आणि विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर दोन भेटतात तेव्हा- ********

वेळ- अपवेळ.

पात्रे- कमळ संस्थानचे राज्याधिपती, धनुष्यबाणनगरीचे विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर एक आणि विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर दोन.

भेटीचा हेतू- खलबते.

 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Fadnavis-memorial-644x362.jpg [postimage] => /2018/07/Fadnavis-memorial-644x362.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 29 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद, उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1428] => Array ( [PostID] => 22794 [post_title] => स्वर्गीय गोळ्या [post_content] => [post_excerpt] => अतिशय उच्च मराठी भाषेतले या गोळ्यांचे गुण वाचून माणूस थक्क होतो. [post_shortcontent] =>

स्वर्गीय गोळ्या 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619595057.jpg [postimage] => upload_post-1619595057.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 28 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1429] => Array ( [PostID] => 22793 [post_title] => साठे बिस्किट्स [post_content] => [post_excerpt] => पौष्टिक चॉकलेट खाऊन अन्नधान्य वाचवा .... व्वा काय पण जाहिरात आहे साठेंची [post_shortcontent] =>

हल्लीच्या मुलांना हे सांगायची गरज आहे का ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619594692.jpg [postimage] => upload_post-1619594692.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 28 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1430] => Array ( [PostID] => 5191 [post_title] => नामस्मरण आणि भूखंड [post_content] => [post_excerpt] => भूखंडाचे श्रीखंड, सगळ्यांच्याच तोंडाला ... [post_shortcontent] =>

तर भाविकहो, कथा नामस्मरणाची आहे. नामस्मरणामुळं काय काय होऊ शकतं याची  आहे.  जेहत्ते काळाचे ठायी, कधी एकेकाळी, कोण्या एका नगरीचा एक राजा होता. एक दिवस विपरीत झालं. राजाच्या हितशत्रूंनी एक भूखंडाचं प्रकरण शोधून काढलं. या भूखंडाच्या व्यवहारात म्हणे अपहार झाला होता... ******** तर भाविकांनो, एकदा विठूनामाचा गजर करू आणि मग आपण आजच्या कीर्तनाचा विषय लावू... लोक मला कीर्तनाच्या आधीच विचारतात, बुवा आज काय बोलणार? कोणती कथा घेणार? मी त्यांना सांगतो...बघा काय सांगतो,

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/unnamed-file.jpg [postimage] => /2018/07/unnamed-file.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 28 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1431] => Array ( [PostID] => 22789 [post_title] => रावळगाव [post_content] => [post_excerpt] => रावळगाव चॉकलेट म्हणजे एकेकाळी सगळ्यांची लाडकी [post_shortcontent] =>

तुम्हाला आठवतात का ही ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619521561.jpg [postimage] => upload_post-1619521561.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 27 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1432] => Array ( [PostID] => 22790 [post_title] => आठवले शहाडे [post_content] => [post_excerpt] => स्कर्ट वापरा' असं सांगणारी ही ५० वर्षापूर्वीची जाहिरात. आता अशी जाहिरात करायची झाली तर कशी असेल ? लढवा डोकं :-) [post_shortcontent] =>

आठवले शहाडे हे साड्यांसाठी प्रसिद्ध असले तरी ही जाहिरात मात्र स्कर्ट्सची 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619521993.jpg [postimage] => upload_post-1619521993.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 27 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1433] => Array ( [PostID] => 10917 [post_title] => मी गाढव आहे [post_content] => [post_excerpt] => लहानपणापासून आपल्यालाच गाढव म्हणून घ्यायचे बाळकडू मला आप्पांकडूनच मिळाले. “रँगलरांची मुलगी शोभते” म्हणून कौतुकाने लोक हंसत. [post_shortcontent] =>

अंक – आलमगीर, दिपावली १९६०

रँग्लर परांजपे यांची कन्या आणि लेखिका- दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई, म्हणजे शकुंतला परांजपे. ही झाली निव्वळ विद्वत्तेची परंपरा सांगणारी नातेसंबंधांची ओळख. शकुंतला परांजपे यांनी समाजसेवेचा, ज्ञानाचा आणि साहित्याचा वारसा वडिलांकडून घेतला आणि पुढील पिढीकडे तो सुपूर्द केला. संतती नियमनाच्या प्रचारकार्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या शकुंतलाबाईंचा जन्म पुण्यात १७ जानेवारी १९०६ रोजी झाला. विवेकबुध्दीला पटतं तेच करावं, ही त्यांच्या घरातली शिकवण होती. संतती नियमनाबद्दल जागृती नसतानाच्या काळात त्यांनी प्रचाराचे कार्याला वाहून घेतले. ‘समाज स्वास्थ्य’ या मासिकातून त्यांनी या विषयावर बरेच लेखन केले. १९६४ ते १९७० या काळात त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली होती. ‘घरचा मालक’ ही कादंबरी, ‘संगीत पांघरलेली कातडी’, ‘सोयरीक व लागेबांधे’ ही रूपांतरे ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लीणीची बोरे’, ‘माझी प्रेतयात्रा’ असे ललित लेखन त्यांनी केले. ‘पाळणा लांबवायचा की थांबवायचा’ हे कुटुंबनियोजन विषयक पुस्तक त्यांनी लिहिले. खुसखुशीत नर्म विनोदी शैलीत त्या लिखाण करत. वैताग आल्यावर स्वतःलाच गाढव म्हणून घेण्याची, स्वतःलाच बोल लावण्याची एक सवय रँग्लर परांजप्यांना होती,शकुंतला परांजपे यांनाही ती लागली आणि संतती नियमनाच्या प्रसारात वेगळ्याच प्रकारे ही सवय त्यांना सहायभूत ठरली. या सवयीचा झालेला उपयोग आणि त्रासही परांजपे यांनी १९६० साली, आलमगीरच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या या लेखात गंमतीदार आणि नाट्यपूर्ण भाषेत सांगितला आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/shakuntala-paranjape.jpg [postimage] => /2019/06/shakuntala-paranjape.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Apr 2021 [post_author] => 2338 [display_name] => शकुंतला परांजपे [Post_Tags] => अनुभव,आलमगीर [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1434] => Array ( [PostID] => 4966 [post_title] => पवार आले, नाट्य संमेलन झाले [post_content] => [post_excerpt] => अध्यक्षांच्या भाषणापेक्षा लोक पवारांच्याच भाषणाची अधिक उत्सुकतेनं वाट पाहात असतात. [post_shortcontent] =>

नाट्यछटा २०१८

बघा…बघा…या नाट्यसंमेलनालाही आपले शरद पवार आलेच! नाट्य संमेलन असो की साहित्य संमेलन, संमेलन म्हटलं की पवारांचे पाय आपोआपच तिकडे वळतात. नाही, नाही, कुणाच्या पायात पाय घालून पाडण्यासाठी वगैरे नाही. संमेलनात आधीच अनेकांनी एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचे जोरदार प्रयत्न करून झालेले असतात, तिथे पवारांचा काय पाड लागणार? (इथे पाड या शब्दाचा आंब्याशी आणि पर्यायाने भिडे गुरूजींशी काहीही संबंध नाही, बरं का?)

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/LOKIMAGE55566vinod-tawade-dindi-and-natya-parishad-1.jpg [postimage] => /2018/06/LOKIMAGE55566vinod-tawade-dindi-and-natya-parishad-1.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 27 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1435] => Array ( [PostID] => 22648 [post_title] => फिनलंड शाळा भाग ३: आवडता विषय घरकाम [post_content] => [post_excerpt] => लहानपणापासून ही सगळी कामं स्वतः केल्यामुळे मुलांना कुठलंच काम करण्यात कमीपणा वाटत नाही. इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, रंगारी या सगळ्यांना फार मानाने वागवलं जातं. या सगळ्या विषयांमध्ये बॅचलर, मास्टर्स आणि अगदी Ph.D. सुद्धा करता येते, बरं का! [post_shortcontent] =>

मी मूळची नाशिकची. आता फिनलंडमध्ये राहते. येथील शाळांचा अभ्यास करताना लक्षात आलेले वेगळेपण तुमच्यासमोर मांडते आहे..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617457211.jpg [postimage] => upload_post-1617457211.jpg [userfirstname] => शिरीन [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 27 Apr 2021 [post_author] => 5981 [display_name] => शिरीन कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1436] => Array ( [PostID] => 5242 [post_title] => हॅपिनेस मिनिस्ट्रीसाठी काही टिप्स! [post_content] => [post_excerpt] => रोज प्रत्येकाने किमान एक तास तरी आनंदी राहिलेच पाहिजे, असा कायदा करावा. [post_shortcontent] =>

राज्यात हॅपिनेस मिनिस्ट्री अर्थात आनंद मंत्रालय किंवा आनंदासाठीचं एक वेगळं खातं स्थापन करण्यासबंधी महाराष्ट्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे. राज्यातल्या सरकारचा कालावधी संपता संपता जनतेला अच्छे दिन आणण्यासाठीचं हे एक स्वागतार्ह पाऊल असून लोकांना आता आनंदी राहणं भाग पडणार आहे. आपणे एवढे प्रयत्न केले तरी लोक आनंदी दिसत नाहीत, लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची एकही रेषा नाही, ते सतत महागाईविषयी तक्रारी करत असतात. खड्ड्यांविषयीचं रडगाणं गात असतात. भ्रष्टाचाराविषयी ओरडत असतात. काँग्रेसच्या साठ वर्षांचा हिशोब नंतर बघू, आधी तुमच्या चार वर्षांचा हिशोब द्या, असं म्हणत असतात. यावर आनंद मंत्रालय स्थापन करणे हा खरेच एकमेव  उपाय दिसतो आहे. सर्व महत्वाच्या खात्यांची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याची सध्याची पद्धत असल्याने नव्या आनंद मंत्रालयाचा कारभारही स्वतः मुख्यमंत्रीच पाहतील अशी अपेक्षा आहे. या खात्यातर्फे काय करता येईल याची सध्या चाचपणी शासकीय पातळीवर केली जात असेलच, तेव्हा त्या चाचपणीला मदत व्हावी यासाठी या काही सूचना-

[post_status] => publish [postmainimage] => /2018/07/614zYImfXgL._SX333_BO1204203200_.jpg [postimage] => /2018/07/614zYImfXgL._SX333_BO1204203200_.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 26 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1437] => Array ( [PostID] => 7592 [post_title] => संपादकांच्या कारकिर्दीतील फुले आणि काटे [post_content] => [post_excerpt] => सहा संपादकांचे भले-बुरे अनुभव विश्व [post_shortcontent] =>

श्री. ग. वा. बेहेरे ( सोबत), श्री. दत्तप्रसन्न काटदरे (वसंत), श्री. वा. रा. ढवळे( पारिजात), श्री. ग. का. रायकर ( श्रीदीपलक्ष्मी), श्री. मनोहर केळकर ( वाङ्‌मयशोभा) व श्री. या. मु. पाठक ( विहंगम) या संपादकांना आपल्या संपादकीय कारकिर्दीतील भलेबुरे अनुभव लिहून पाठविण्याविषयी आम्ही विनंती केली होती. त्यांचे हे आत्मनिवेदन उद्याच्या संपादकांना मार्गदर्शक ठरेल असा आमचा विश्वास आहे. -

संपादक- वसंत मासिक माझ्या संपादकीय कारकिर्दीतील काही फुले काही काटे (मूळ शीर्षक )

[post_status] => publish [postmainimage] => /2019/01/पिक-2.jpg [postimage] => /2019/01/पिक-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Apr 2021 [post_author] => 53 [display_name] => दत्तप्रसन्न काटदरे [Post_Tags] => मराठी नियतकालिक,वसंत,अनुभव कथन,साहित्य जगत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1438] => Array ( [PostID] => 22785 [post_title] => हॉटेल वाल्यांची lifestyle [post_content] => [post_excerpt] => लोकांची सुट्टी म्हणजे हॉटेलवाल्यांचा धंद्याचा टाइम... [post_shortcontent] =>

लेखमालेच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की माझा प्रवास हृदयाकडून पोटाकडे झाला. म्हणजे हॉटेल चालू करण्यापूर्वी मी माधवबाग या हृदयरोगावर उपचार करणाऱ्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स चालवण्याच्या व्यवसायात होतो. गेली जवळ जवळ १२ वर्षे हृदयरोगाची कारणे आणि त्यावर घ्यायची काळजी या विषयांवर आम्ही लोकांना सतत मार्गदर्शन करीत होतो. जीवनशैली कशी सुधारावी, वेळेत जेवावे, वेळेत उठावे, व्यायाम ह्या सगळ्यांचे महत्व आम्ही ह्यामधून समजावून सांगत होतो. "आधी केले, मग सांगितले" हा बाणा असल्यामुळे स्वाभाविकच स्वतःची जीवनशैली सुद्धा 'सर्वकाही वेळच्यावेळी' या कोष्टकात बसणारी होती. साडेसहा पर्यंत उठणे, मग व्यायाम, नऊ वाजता नाश्ता, एक वाजता जेवण, साडेपाच वाजता चाव-म्याव आणि रात्रीचं जेवण साडेआठ वाजता हा माझा दिनक्रम क्वचितच चुकायचा. हे सगळं १ जानेवारी २०१५ च्या सकाळच्या नाश्त्या पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. या दिवशी मेतकूट चालू झालं आणि पुढचे काही महीने  ग्राहकांच्या झंझावातापुढे माझे वर सांगितलेले  टाईमटेबल  पाला-पाचोळ्यासारखे  उडून गेले .

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619356977.jpeg [postimage] => upload_post-1619356977.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 26 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1439] => Array ( [PostID] => 22784 [post_title] => बेडेकर पापड? [post_content] => [post_excerpt] => बेडेकरांचा पापड? आम्ही नाही बाबा खाल्ला कधी. तुम्ही? [post_shortcontent] =>

लोणची आणि मसाले यासाठी सुप्रसिद्ध असलेले बेडेकर पूर्वी पापडही बनवत असत. त्यावेळची ही जाहिरात. :) 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619318688.jpg [postimage] => upload_post-1619318688.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 25 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1440] => Array ( [PostID] => 4853 [post_title] => तीन ठोकळे आणि एक सर्वज्ञ [post_content] => [post_excerpt] => भागवतांचं वय लक्षात घेता, प्रणवदांना आधार देण्याएवढे ते तरूण नाहीत हे स्पष्ट आहे. [post_shortcontent] =>

टीव्ही वाहिन्यांवरील चर्चा हा सध्याचा सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम असतो. प्रणव मुखर्जी नागपुरात संघाच्या व्यासपीठावर गेले असताना एका वाहिनीवर झालेल्या चर्चेचा हा वृत्तांत. तो जर खरा वाटला तर तो खराच आहे असं खुशाल समजायला अजिबात हरकत नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रणव मुखर्जींचं अपहरण करून त्यांना संघाच्या व्यासपीठावर नेलं त्या आधी, त्यानंतर आणि त्या दरम्यान मराठी वृत्त वाहिन्यांवर राजकीय ठोकळे आणि विश्लेषक ठोकळे बसवून त्यांच्यात सतत चर्चा घडवून आणल्या गेल्या. नागपुरात कार्यक्रम सुरू असताना, एका वाहिनीवर झालेल्या अशाच एका चर्चेत सर्वज्ञ अँकरने विचारलेले प्रश्न आणि विविध पक्षीय ठोकळ्यांनी दिलेली ही उत्तरे-

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/index.php_.jpg [postimage] => /2018/06/index.php_.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 25 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1441] => Array ( [PostID] => 1619 [post_title] => बाहुली, स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी !! [post_content] => [post_excerpt] => बाहुलीचा हौद ? बाहुली कोण ? या हौदाचे एव्हढे महत्व का? [post_shortcontent] =>

क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल वाचत असताना बाहुलीच्या हौदाचा उल्लेख सापडला. त्यानंतर शोधले असता हा उल्का मोकासदारांचा लघुलेख मिळाला. समाजाच्या उद्धारासाठी किती ज्ञात-अज्ञात आहूती पडल्या, माता -भगिनीचा शिक्षणासाठीचा संघर्ष कामी आला आहे.. भाऊबीज महिलांसाठी या दिवसाचे खूप महत्त्व.पण १७५ वर्षापूर्वी याच दिवशी पुणे नगरीत एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली. बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण बाहुलीचा हौद ? बाहुली कोण ? या हौदाचे एव्हढे महत्व का? सांगते...

[post_status] => publish [postmainimage] => /2017/10/bahuli.png [postimage] => /2017/10/bahuli.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Apr 2021 [post_author] => 4497 [display_name] => उल्का मोकासदार [Post_Tags] => समाजकारण,शिक्षण,स्त्री विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1442] => Array ( [PostID] => 22783 [post_title] => प्रिमियर ऑटोमोबाईल [post_content] => [post_excerpt] => फार्गो नावाचा पूर्वी ट्रक होता ? प्रिमियर कंपनी पूर्वी ट्रक बनवायची? [post_shortcontent] =>

प्रिमियर कंपनीच्या चारचाकी गाड्या ठाऊक होत्या. पण ती पूर्वी ट्रक सुद्धा बनवत असे ही न्यूज आहे. :) 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619318549.jpg [postimage] => upload_post-1619318549.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 25 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1443] => Array ( [PostID] => 4785 [post_title] => पैलवान पैलवान भिडले.. [post_content] => [post_excerpt] => पैलवान देवेंदर नागपूरकर विरुद्ध पैलवान उध्दवराव मातोश्रीकर [post_shortcontent] =>

लाल मातीच्या आखाड्याभोवती तोबा गर्दी झालेली आहे. कुस्तीचा जंगी सामना बघायला लोक तयार झालेले आहेत. पैलवान देवेंदर आणि पैलवान उध्दवराव आपापल्या तंबूत जोरबैठका काढत कुस्तीची तयारी करत आहेत. दोघे मैदानात उतरतात, एकच जल्लोष होतो आणि...

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/image_1513756515.jpg [postimage] => /2018/06/image_1513756515.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 24 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1444] => Array ( [PostID] => 22647 [post_title] => उद्दालक आरुणी [post_content] => [post_excerpt] => आरुणी म्हणाला, “गुरूंची आज्ञा आणि सर्व आश्रमवासियांची मेहनत या दोनच गोष्टी मला दिसत होत्या.” त्याचा समर्पणभाव आणि संवेदनशीलता पाहून भविष्यात त्याच्या हातून उत्तम काम होणार याची सर्वांना खात्री पटली. त्याची ही वृत्ती लोकांच्या लक्षात राहावी, म्हणून गुरूंनी त्याला ‘उद्दालक’ हे नाव बहाल केले. [post_shortcontent] =>

सकारात्मक ऊर्जा प्रत्येक गोष्टीत असते- अगदी आपल्यातही! हा सिद्धान्त उद्दालक आरुणी यांनी पहिल्यांदा मांडला. वेदान्तामधील म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानातील आरुणी ऋषी हे एक मोठे नाव आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617437129.jpg [postimage] => upload_post-1617437129.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Apr 2021 [post_author] => 3255 [display_name] => कांचन जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1445] => Array ( [PostID] => 4684 [post_title] => आरं तू पुन्ना ट इसरलास.. [post_content] => [post_excerpt] => येका पाठोपाठ चार वर्स राज्य केलेल्या सरकारच्या कौतुकाप्रित्यर्थ काळूबाळूचा तमाशा... [post_shortcontent] =>

रंगमंचाच्या मध्यभागी एक कलावंत गणपतीचा मुखवटा लावून आणि एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत धरून उभा आहे. डावीकडून काळू येतो आणि उजवीकडून बाळू येतो. दोघेही समोर प्रेक्षकांकडे पाहात आहेत त्यामुळे त्यांची टक्कर होते.

काळू- (आश्चर्यानं) तू व्हय? मला वाटलं आला आसंल येखादा चॅनेलवाला बाई घ्यायला!

बाळू- व्हय. मीच व्हय. आन् तू ह्ये सारखं सारखं बाई काय घिऊन बसला हाईस? ट इसरलास वाटत?

काळू- ट? म्हंजी टग्या? आमित श्या?

बाळू- आरं काही कंट्रोल हाय का नाय जिभंवरती? कुठलाबी ट कुठंबी लावतूयास. आमित श्या नं हे ऐकलं तं ट म्हंजी टरफलासारखी गत करील की गड्या तुजी. दाने काडून उरलेल्या टरफलासारखी.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/aar-tu-punna-ill-2.jpg [postimage] => /2018/05/aar-tu-punna-ill-2.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 23 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1446] => Array ( [PostID] => 22780 [post_title] => ग्रंथालय संचालनालय : वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार (भाग – १) [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करणारा लेख [post_shortcontent] =>

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांचे जाळे अधिक सक्षम आणि संख्येने अधिक आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वाचकांची मानसिक- बौद्धिक भूक भागविण्यासाठी राज्यभर उभे केलेले सार्वजनिक ग्रंथालयांचे जाळे याविषयी आजच्या जागतिक पुस्तकदिनानिमित्त सांगतायत ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक शालिनी इंगोले -
दिसामाजी काहीतरी ते लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे।।
समर्थ रामदासांनी ज्ञानार्जनाची प्रक्रिया सोप्या शब्दांमध्ये सूत्रबद्ध केली आहे. विचारांच्या आदानप्रदानातून ज्ञानार्जन घडत असते. हे विचारांचे आदानप्रदान सवांदाच्या माध्यमातून होते. आपल्या संवादाचे माध्यम आणि अभिव्यक्त होण्याचे साधन म्हणजेच भाषा. ऐकणे आणि बोलणे यांच्यासोबतच वाचन आणि लेखन हीदेखील संवादाची प्रभावी माध्यमे आहेत. वाचन हे माणसाला मानसिक आणि भौतिक अशा दोन्ही पातळीवर समृद्धी देत असते. 
अगदी प्राचीन काळी मानव अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा भागविण्यातच समाधान मानीत असे. पुढे त्याची जसजशी प्रगती होत गेली आणि तो लिहायला-वाचायला शिकला, तेव्हा तो आपले विचार, आपले ज्ञान पुढील पिढयांसाठी ताम्रपट, शिलालेख, भूर्जपत्रे आणि नंतर कागद अशा साधनांचा उपयोग करून, हस्तलिखितातून अक्षरबद्ध करू लागला. ही हस्तलिखिते संग्रहीत करून पुढील पिढयांसाठी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने जी संस्था अस्तित्वात आली, तिलाच पुढे ‘ग्रंथालय’ ही संज्ञा प्राप्त झाली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :-
इतिहास काळी आपल्या देशात नालंदा, तक्षशीला, वाराणसी, मिथिला, नागार्जुना या विद्यापीठांतील ग्रंथालये देशाबाहेरही प्रसिद्ध होती. पुढे मध्ययुगात काश्मीर,बिकानेर,म्हैसूर,तंजावर इथल्या राज्यघराण्यांनी उभारलेल्या ग्रंथालयांनी वाचन संस्कृती जोपासली. तंजावर येथील १७व्या शतकातील सरस्वती महल हे ग्रंथालय आजही अस्तित्वात आहे. छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनीही सुसज्ज ग्रंथालये उभारली. पण, ग्रंथाचे जतन करून वाचकांची आणि अभ्यासकांची जिज्ञासापूर्ती करणारी सार्वजनिक ग्रंथालये भारतात अवतरली, ती ब्रिटिश राजवटीत. त्यांनी भारतात आधुनिक पद्धतीची ग्रंथालये सुरू केली; त्यामुळे विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असलेला पुस्तक-खजिना सर्वसामान्यांसाठी खुला झाला. इ.स. १७८४ साली कोलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय सुरू झाले.  इ.स. १८०४ साली मुंबईत एशियाटिक लायब्ररी सुरू झाली होती. गेली दोनशेहून अधिक वर्षे ही लायब्ररी मुंबईचा अभिमान ठरलेली आहे. इ.स. १८३६ मध्ये कोलकत्ता पब्लिक लायब्ररी हे सार्वजनिक ग्रंथालय सुरू झाले. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याचेच रूपांतर भारताचे ‘राष्ट्रीय ग्रंथालय’ म्हणून करण्यात आले. ब्रिटिश काळातल्या या विविध ग्रंथालयांतून उपलब्ध होणारे ज्ञान प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील होते; त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या उच्चशिक्षित वर्गालाच या ग्रंथालयांचा फायदा घेता येत होता. त्यातूनच १८२८ साली रत्नागिरी मध्ये पहिले सार्वजनिक ग्रंथालय स्थापन झाले. त्यानंतर १८३८ मध्ये अहमदनगर येथे नेटिव्ह जनरल लायब्ररी निर्माण झाली. मात्र या सर्व ग्रंथालयांचा ग्रंथसंग्रह हा इंग्रजी पुस्तकांचा होता, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ग्रंथालयांचा लाभ घेता येत नव्हता.
याच काळात शुद्ध मराठी ग्रंथालयांची स्थापना झाली. त्या ग्रंथालयांपैकी काही प्रमूख ग्रंथालये खालीलप्रमाणे :-
१. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे :- इ.स. १८९३ साली स्थापना झाले. राज्यातले पहिले मराठी ग्रंथालय सुरू करण्याचा मान ठाणे शहराला जातो. दि.१ जून १८९३ रोजी श्री. वि. ल. भावे यांनी ठाण्यात मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना करून, मराठी ग्रंथसंग्रहालयाचा प्रवाह सुरू करुन दिला. 
२. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई :- इ.स. १८९७ साली स्थापना झाले.
३. मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे :- इ.स १९११ साली स्थापना झाले.

भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ :-
ग्रंथांचे आणि ग्रंथालयांचे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडणीतील महत्त्व जाणून, जगभर ग्रंथालयविषयक कायदे झाले. जगातील पहिला सार्वजनिक ग्रंथालय कायदा १८५० साली ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला. त्यानंतर १८७६ साली अमेरिकेमध्ये, १८९९ साली जपानमध्ये आणि १९२१ साली रशियामध्ये असे कायदे झाले.
लोकांनी लोकांसाठी‍ चालविलेली लोक प्रशासित ग्रंथालये म्हणजे सार्वजनिक ग्रंथालये. सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्य आणि सेवांची व्याप्ती इतर सर्व प्रकारच्या ग्रंथालयांपेक्षा मोठी आणि आगळयावेगळया प्रकारची आहे. ‘जनतेची विद्यापीठे’ आणि निरंतर शिक्षणाची केंद्रे म्हणून या ग्रंथालयांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरते.
इ.स. १९३० साली बनारस येथे भरलेल्या शिक्षणविषयक आशियायी परिषदेत भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांनी आदर्श ग्रंथालय विधेयकाच्या मसुद्याचे प्रथम जाहीर वाचन केले. त्याचे पडसाद देशभर उमटले.  परिणामी, १९४८ मध्ये मद्रास ‘सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम’ हा देशातील पहिला सार्वजनिक ग्रंथालय कायदा संमत झाला. त्यानंतर १९६० साली कर्नाटक व १९६५ साली आंध्र प्रदेश; आणि १९६७ साली सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम करणारे महाराष्ट्र हे देशातील चौथे राज्य  ठरले.
इ.स. १९५५ साली दिल्ली येथे ‘समाजशिक्षणात ग्रंथालयांची भूमिका’ या विषयावर परिषद भरली होती. त्याचा परिणाम म्हणून भारत सरकारने इ.स. १९५९ मध्ये ‘ग्रंथालयविषयक सल्लागार समिती’ के. पी. सिन्हांच्या अध्यक्षतेखाली नेमली. इ.स. १९७२ मध्ये भारत सरकारने देशातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना सर्वांगीण विकासासाठी साहाय्य करण्याकरिता राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना केली. इ.स. १९८६ साली देशाचे नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात आल्यानंतर ‘ग्रंथालय व माहितीविषयक राष्ट्रीय धोरण’ निश्चित करण्यासाठी डी. पी. चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. नंतर नियोजन आयोगाने त्याबाबत डॉ. राव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला. भारत सरकारने नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) ही संस्था प्रकाशन व ग्रंथ प्रसारासाठी ऑगस्ट इ.स. १९५७ मध्ये स्थापन केली. त्यांच्यातर्फे १९५५ पासून देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ ते २१ नोव्हेंबर या काळात ‘राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. भारत सरकारने इ.स. २००१ हे ‘राष्ट्रीय ग्रंथ वर्ष’ घोषित केले व वाचन प्रचार व ­प्रसारास चालना प्राप्त झाली. इ.स. २००५ मध्ये देशातील ज्ञानाधिष्ठीत समाजनिर्मितीसाठी ‘राष्ट्रीय ज्ञान आयोग’ डॉ. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. या आयोगाने १० शिफारशी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय कायदाअधिनियम  नियम :-
राज्यातील मराठी ग्रंथालयांची पहिली परिषद पुणे येथे १९२१ मध्ये डॉ. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती.  १९३०च्या बनारस येथील अखिल आशिया विभागाच्या शिक्षणविषयक परिषदेमध्ये भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी आदर्श ग्रंथालय कायद्याच्या मसुद्याचे वाचन केले होते. त्याचे पडसाद देशभर उमटले होते. १९३६ मध्ये त्या वेळच्या मुंबई राज्य कायदेमंडळात रावबहादूर सी. के. बोले यांनी पहिले सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमासंबंधी अशासकीय विधेयक मांडले होते.
१९३९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बी. जी. खेर यांनी मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अे.अे.अे. फैजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रांतामधील ग्रंथालयांचा विस्तार करण्यासाठीची योजना सुचविण्यासाठी मुंबई ग्रंथालय विकास समिती नेमली होती. फैजी कमिटी म्हणून ती ओळखली जाते. इ.स. १९५८ मध्ये विधानपरिषदेमध्ये आचार्य मो. वा. दोंदे यांनीही सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमासंबंधी अशासकीय विधेयक मांडले होते. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व ग्रंथालय संघांनी सतत प्रयत्न केल्याने कै. मधुकरराव चौधरी या तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या काळात, फैजी समितीने केलेल्या अनुदानविषयक शिफारशींच्या आधारावरच राज्याचा १९६७ साली संमत झालेला महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा; आणि त्यामधील तरतुदीनुसार १९७० मध्ये केलेले अनुदानविषयक नियम बनलेले आहेत.
ग्रंथालय संचालनालयांतर्गत शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये :-
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना दि. १ मे, १९६८ रोजी करण्यात आली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय कार्यरत आहे. १९६७च्या अधिनियमातील तरतुदीनुसार, सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या ग्रंथालयांच्या विकासासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणीही ग्रंथालय संचालनालयाकडून केली जाते.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय:-
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले राज्य मध्यवर्ती ग्रंथालय हे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ अंतर्गत तरतूदीनुसार प्रस्थापित झालेले राज्यातील शिखर सार्वजनिक ग्रंथालय आहे. १ जुलै, १९९४ रोजी राज्य शासनाने या अधिनियमातंर्गत तरतूदीनुसार, हे ग्रंथालय पूर्णत: आपल्या अखत्यारीत घेतले आहे. 
मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री श्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते २६ जून १९४८ रोजी मुंबईतील टाऊन हॉलमध्ये मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना झाली. टाऊन हॉलमध्ये एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय होते. या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचा उपयोग मध्यवर्ती ग्रंथालयाला व्हावा म्हणून एशियाटिक सोसायटीकडेच मध्यवर्ती लायब्ररी सुपूर्द करण्यात आली. १९५० मध्ये ट्रस्ट डीड करण्यात आले. पुस्तक नोंदणी कायद्यान्वये इ.स.१८६७ ते इ.स. १९४७ या काळात रजिस्ट्रार ऑफ रेकॉर्डसकडे जमलेली ३० हजार पुस्तके एशियाटिक लायब्ररीकडे सुपूर्द करण्यात आली. भारत सरकारने ‘डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्ट’  (ग्रंथ प्रदान अधिनियम १९५४, सुधारित १९५६) पारित केल्यामुळे संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या भाषेतील पुस्तके राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाकडे येऊ लागली. अपुरा निधी, ग्रंथाच्या वाढत्या संख्येस लागणारी जागा, अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे एशियाटिक सोसायटीने मध्यवर्ती ग्रंथालय वेगळी करण्याची मागणी केली. १९७६ मध्ये केंद्राने नेमलेल्या प्राध्यापक निहार रंजन रे यांच्या समितीने एशियाटिक सोसायटी व मध्यवर्ती ग्रंथालय यांचे विभक्तिकरण करण्यात यावे, अशी शिफारस केली.
अखेर दि. १ जुलै १९९४ रोजी मध्यवर्ती ग्रंथालय व एशियाटीक सोसायटी यांचे विभक्तिकरण झाले आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाला वेगळे स्वतंत्र अस्तित्व मिळाले. उच्च व  तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग, शासननिर्णय क्रमांक-एलआयसी १०९४/१४४४ साशि ५, दि. १ जुलै १९९४ अन्वये राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेण्यात आले.
भारत सरकारच्या ग्रंथ प्रदान अधिनियम,  १९५४  व सुधारित १९५६ अन्वये भारतीय राज्य घटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद असलेल्या सर्व भारतीय भाषांमधून देशभरातील प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक पुढील ग्रंथालयांना पाठविणे आवश्यक आहे :  
१. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई       : १ प्रत
२. कन्नेमरा पब्लिक लायब्ररी, चेन्नई    : १ प्रत
३. राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकत्ता           : १ प्रत
४. दिल्ली पब्लिक लायब्ररी,दिल्ली      : १ प्रत
तसेच मुद्रण व ग्रंथनोंदणी अधिनियम, १८६७ अन्वये राज्यातील मुद्रकांनासुद्धा त्यांच्याकडे मुद्रित झालेले प्रत्येक पुस्तक प्रादेशिक संग्रह प्रत म्हणून, या ग्रंथालयाकडे संग्रही ठेवण्यासाठी पाठविणे बंधनकारक आहे.
आज अखेर अशा प्रकारे सर्व भाषांतील संग्रही ठेवण्यासाठी जमा असणाऱ्या पुस्तकांची संख्या सुमारे  ११ लाख इतकी आहे. त्याशिवाय, देशामध्ये प्रकाशित केली जाणारी वृत्तपत्रे-नियतकालिकेही या ग्रंथालयांकडे प्राप्त होतात.
शासकीय ग्रंथालये :-
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ मधील तरतुदीनुसार १९९४ साली राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, ग्रंथालय संचालनालयाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच, कोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमातील कलम ३२अन्वये दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालयाची स्थापना दिनांक १ नोव्हेंबर १९९६ रोजी करण्यात आली आहे. राज्यात उपलब्ध असलेली हस्तलिखिते संग्रही प्राप्त करून, ती जतन करण्याकरिता ग्रंथालय संचालनालयात एक हस्तलिखित विभाग कार्यरत आहे. राज्यात एकूण ३६ जिल्हयांपैकी पालघर वगळता, प्रत्येक महसुली जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे ३५ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. तसेच, सहा महसुली विभागामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे  ६ साहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालये व ६ शासकीय विभागीय ग्रंथालये स्थापन करण्यात आलेली आहेत, अशी एकूण ५० कार्यालये कार्यरत आहेत.
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे सुनियोजित व्यवस्थापन आणि विकास घडवून आणण्यासाठी ग्रंथालय संचालनालयांतर्गत, या कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित विभागातील जिल्ह्यामधील ग्रंथालयांवर देखरेख व नियत्रंण ठेवण्याचे काम केले जाते. याव्यतिरिक्त, ग्रंथालयीन सेवा देण्याचे कामदेखील शासकीय ग्रंथालयांमार्फत करण्यात येते.
शासकीय विभागीय ग्रंथालये :-
महाराष्ट्र ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणेमहाराष्ट्र शासनाने विभागीय ग्रंथालये पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, रत्नागिरी व अमरावती या महसुली विभागाच्या ठिकाणी स्थापना केलेली आहेत. विभागीय ग्रंथालयाचे मुख्य कार्य, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट १८६७ प्रमाणे राज्यात छापल्या जाणाऱ्या प्रत्येक मराठी पुस्तकाची एक प्रत मिळवून, त्यांचे जतन व संवर्धन करून, ग्रंथालयात वाचनाची विनामूल्य सोय उपलब्ध करून देण्यात येते. तसेच, व्यक्ती सभासद व संस्था सभासद यांना ग्रंथालय सेवा; विद्यार्थी व संशोधक यांना वाचनीय साहित्य, संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये :-
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम १९६७च्या प्रकरण १, कलम ११ प्रमाणे सार्वजनिक ग्रंथालये म्हणजे :
१. जनतेच्या उपयोगासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले व चालवलेले ग्रंथालय,
२. ग्रंथालय निधीतून साहाय्यक अनुदान देण्याच्या प्रयोजनासाठी संचालकाने मान्यता दिलेले ग्रंथालय व
३. या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे सार्वजनिक  ग्रंथालय म्हणून जाहीर करील, असे कोणतेही ग्रंथालय.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम १९६७ व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेले महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (साहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम, १९७० मधील तरतुदींनुसार शासनमान्यता प्राप्त १२,१४९ सार्वजनिक ग्रंथालये (परिशिष्ट-अ) ग्रंथालय संचालनालयाच्या अखत्यारित अनौपचारिक शिक्षणाचा प्रचार-प्रसार व ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शासकीय ग्रंथालये व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून ग्रंथांचा संग्रह करून, कायमस्वरूपी एक सांस्कृतिक ठेवा वा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन व संवर्धन करणे आणि ते आवश्यकतेनुसार वेळोवेळी जनतेला उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते.
सन २०१२-१३ पासून शासन निर्णय क्र.मराग्रं-२००९/प्र.क्र.२३६/साशि-५,दि.२१/०२/२०१२  अन्वये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणारे वार्षिक परिरक्षण अनुदान पुढीलप्रमाणे :

ग्रंथालयाचा दर्जा/वर्ग

सन २००४-०५ चे

अनुदान दर ( रुपये )

सन २०१२-१३ पासून

विद्यमान अनुदान दर (रुपये)

वर्ग- जिल्हा ग्रंथालये

४,८०,०००/-

७,२०,०००/-

वर्ग- तालुका ग्रंथालये

२,५६,०००/-

३,८४,०००/-

वर्ग- इतर ग्रंथालये

१,९२,०००/-

२,८८,०००/-

वर्ग- जिल्हा ग्रंथालये

२,५६,०००/-

३,८४,०००/-

वर्ग- तालुका ग्रंथालये

१,९२,०००/-

२,८८,०००/-

वर्ग- इतर ग्रंथालये

१,२८,०००/-

१,९२,०००/-

वर्ग- तालुका ग्रंथालये

९६,०००/-

१,४४,०००/-

वर्ग- इतर ग्रंथालये

६४,०००/-

९६,०००/-

वर्ग- ग्रंथालये

२०,०००/-

३०,०००/-

टीप:- सदरचे परिरक्षण अनुदान वर्षातून दोन वेळा देण्यात येते.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी वर्गनिहाय आवश्यक अटी :-

ग्रंथालय

दर्जा/वर्ग

आवश्यक अटी

ग्रंथ

संख्या

वृत्तपत्रे

नियतकालिके

वर्गणीदार सभासद

कर्मचारी संख्या

सेवाकार्याच्या वेळा

 

बाल विभाग

महिला विभाग

संदर्भ

विभाग

सांस्कृतीक कार्यक्रम

पुरेशी जागा

फर्निचर

साखळी

योजना

 

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

(७)

(८)

(९)

(१०)

(११)

(१२)

(१३)

जिल्हा-अ

१५००१

१६

५१

३०१

६ तास

आवश्यक

आवश्यक

किमान १०

स्वत:ची

पुरेसे

आवश्यक

तालुका-अ

इतर-अ

----

जिल्हा-ब

५००१

१६

१०१

---

किमान  ४

स्वतंत्र स्वरूपाची

आवश्यक

तालुका-ब

---

इतर-ब

---

----

तालुका-क

१००१

५१

३ तास

---

---

---

आवश्यक

इतर-क

---

---

---

----

३०१

२६

---

---

---

----

- शालिनी गो. इंगोले
(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक आहेत.)
- संपर्क : ८७७७९३७४८०७

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619172366.jpg [postimage] => upload_post-1619172366.jpg [userfirstname] => Shalini [userlastname] => Ingole [post_date] => 23 Apr 2021 [post_author] => 6017 [display_name] => शालिनी इंगोले [Post_Tags] => जागतिक पुस्तक दिन, सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय संचालनालय, शालिनी इंगोले, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1447] => Array ( [PostID] => 164 [post_title] => वाचनसंस्कृती आणि शहामृग [post_content] => [post_excerpt] => करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, अजून आहेत झुंजणारे रणात काही [post_shortcontent] =>

अंक - अंतर्नाद -२०१२

दोन मोठ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वाचनसंस्कृतीवरचे दोन लेख परवाच एकापाठोपाठ एक वाचनात आले. आपली वाचनसंस्कृती आजही अगदी ठणठणीत आहे, लोक मराठी पुस्तके वाचत नाहीत ही ओरड खोटी आहे, शहरी भागात कदाचित वाचनाचे प्रमाण कमी झाले असेल पण ग्रामीण भागात आजही भरपूर पुस्तके खपतात आणि मुख्य म्हणजे ग्रामीण तरुणही मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचत असतो असा साधारण त्या लेखांचा आशय होता. या अतिशय आशावादी, 'फील-गुड' विवेचनाला आधारभूत होती ती चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्यसंमेलनात तीन कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली, ही सगळीकडे ठळकपणे प्रसृत झालेली बातमी. कोणीही तिचे खंडण केले नव्हते व त्यामुळे ती खरी असावी असेच बहुतेकांनी मानणे स्वाभाविकही होते. माझ्या मनात मात्र हा लेख वाचल्यावर काही प्रश्न निर्माण झाले.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/08/ostrich-in-sand-e1508325440118.jpg [postimage] => /2017/08/ostrich-in-sand-e1508325440118.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 23 Apr 2021 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1448] => Array ( [PostID] => 22718 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => सिनेमावाले प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची बातमी अथवा जाहिरात करतात याची तुम्हा आम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे. ( दोन्हीत खूपच फरक आहे, तो कधी कधी राहत नाही हा विषयच वेगळा. ) अशीच जाहिरात अमिताभ बच्चन पहिल्यांदा गायला तेव्हाही करण्यात आली. [post_shortcontent] =>

Chitrasmruti

सिनेमावाले प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची बातमी अथवा जाहिरात करतात याची तुम्हा आम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे. ( दोन्हीत खूपच फरक आहे, तो कधी कधी राहत नाही हा विषयच वेगळा. ) अशीच जाहिरात अमिताभ बच्चन पहिल्यांदा गायला तेव्हाही करण्यात आली.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619097660.jpg [postimage] => upload_post-1619097660.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Apr 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1449] => Array ( [PostID] => 22777 [post_title] => भाषाविचार - बालचित्र समितीला अधिक सक्रियतेची गरज (भाग १३) [post_content] => [post_excerpt] => हे चित्रपट जर सर्व मुलांसाठी असतील, तर त्याचा महोत्सव फक्त या मोजक्या मुलांसाठीच का मर्यादित असावा? [post_shortcontent] =>

दरवर्षी समितीतर्फे बालचित्रपट महोत्सव होतो. त्यासाठी देशाच्या विविध भागांतून मुलं आमंत्रित केली जातात. पण, सर्वसाधारणपणे ही मुलं केंद्रीय विद्यालयांमधली असतात असं सांगण्यात आलंअसं का व्हावंकेंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षणाचं माध्यम प्राधान्याने इंग्रजी आहे. त्यातही तिथली मुलं ही सर्वसामान्यपणे सनदी अधिकाऱ्यांची असतात. हे चित्रपट जर सर्व मुलांसाठी असतील, तर त्याचा महोत्सव फक्त या मोजक्या मुलांसाठीच का मर्यादित असावाभारतातल्या विविध राज्यांमधल्या प्रादेशिक भाषेतील शाळांमधल्या मुलांना आग्रहाने या महोत्सवासाठी नेलं पाहिजे. सर्व राज्य सरकारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून, आपल्या राज्यातले विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील हे पाहिलं पाहिजे.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा बालचित्रपटांच्या माध्यमातून मुलांच्या भाषाशिक्षणाविषयी सांगणारा लेख -
माझी मुलगी इतर अनेक मुलामुलींप्रमाणे भरपूर टीव्ही पाहते. सुट्ट्यांमध्ये तर त्याला ऊत येतो. यामध्ये स्वाभाविकच कार्टून वाहिन्या जास्त प्रमाणात पाहिल्या जातात. शिन्चॅन, डोरेमॉन, निंजा हातोडी, सिंड्रेला ही तिची आवडीची पात्रं आहेत. कार्टून वाहिन्यांवर भाषेचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय असतात. तमिळ, तेलुगू यांचेही पर्याय असतात, कारण त्या भाषा वापरणारे लोक आग्रही आहेत. मराठी-कोकणीसारख्या भाषा वापरणारे लोक आपली भाषा मनोरंजनाच्या जगात दिसावी, याबद्दल फारसे सक्रिय नसल्यामुळे हिंदी-इंग्रजीला पर्याय राहत नाही. शिवाय, कार्टून्सचं जगही तेच-तेच सांगणारं आहे. अशावेळी मुलांना नवीन काय सांगावं असा विचार करत असताना, बालचित्र समितीच्या (Children’s Film Society, India) चित्रपटांचा खजिनाच हाती आला. विविध भारतीय भाषांमधल्या सिनेमांची थोडक्यात माहिती देणारा अतिशय देखणा कॅटलॉग, अगत्याने विक्रीसाठी मदत करणारे कर्मचारी असा सर्वसाधारणपणे सरकारी खात्यात न आढळणारा प्रकार इथे दिसला. एखादा खजिना लुटावा तसे मी तिथून माझ्या आणि मित्रमैत्रिणींच्या मुलांसाठी सिनेमे घेऊन आलो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619078615.jpg [postimage] => upload_post-1619078615.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 22 Apr 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाशिक्षण, भाषाविचार, बालचित्रपट, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1450] => Array ( [PostID] => 22776 [post_title] => सुमित्राची संहिता [post_content] => [post_excerpt] => गुणवंत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या विलक्षण प्रतिभेचा मागोवा घेतला आहे त्यांच्या जवळच्या मित्राने-अनिल अवचट यांनी. [post_shortcontent] =>

सुमित्राची नि माझी ओळख-मैत्री सत्तर सालच्या सुमाराची. आज त्याला पन्नासेक वर्षे झाली. कधी भांडण नाही की दुरावा. नात्यात कधी ताण नाही. अशी मैत्री. खरतर मी ६०-६२च्या सुमारास फर्ग्युसनला होतो. त्याच वेळी तीही त्याच कॉलेजात होती. पण मी सायन्सला आणि ती आर्ट्सला, गाठी कशा पडणार? त्यात मी खेड्यातून आलेला बुजरा मुलगा. मुलींशी बोलण्याचे धाडस कसे होणार? पण ती त्या वेळच्या आठवणी सांगते. ती त्या वेळी नीला उमराणी होती. कविता लिहायची. तिथल्या 'साहित्य सहकार' गटाच्या सभेत वाचून दाखवायची. मी व माझे मित्र हे सगळे लांबून पाहायचो. तिच्याबरोबर गौरी देशपांडे तिच्याच वर्गात होती. सुमित्रा सांगते. 'आम्हांला हसण्याची चावी बसली की हसतच बसायचो. थांबताच यायचं नाही. मग कारण साधं असलं तरी.’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1619014513.jpeg [postimage] => upload_post-1619014513.jpeg [userfirstname] => Anil [userlastname] => [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 337 [display_name] => अनिल अवचट [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 1001 [ParentMagzineName] => मौज दिवाळी २०२० [ParentMagzineNameEnglish] => Mouj ) [1451] => Array ( [PostID] => 22753 [post_title] => सुलभ हप्त्यात वस्तू [post_content] => [post_excerpt] => कोण म्हणतो emi हे नवीन फॅड आहे? [post_shortcontent] =>

तेव्हा कुठली क्रेडिट कार्ड नव्हती ना फायनान्स कंपन्या. पण माणसाची गरज भागवायला मग अशी खुद्द दुकानच सज्ज व्हायची. शेवटी अडलेल्याची नड भागल्याशी कारण.. :-)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618798930.jpg [postimage] => upload_post-1618798930.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1452] => Array ( [PostID] => 22775 [post_title] => चौघंजण [post_content] => [post_excerpt] => चित्रपटांमध्ये जी मूल्यव्यवस्था सुमित्रामावशी तयार करतात त्याने प्रेक्षकाला आत्मभान येते [post_shortcontent] =>

चित्रपट बनवणं म्हणजे एक संपूर्ण ताजी आणि नवीन मूल्यव्यवस्था उभं करण्याचं काम आहे. दिग्दर्शक म्हणून आपला ज्या मूल्यांवर आणि तत्त्वांवर विश्वास आहे त्याची बाजू घेऊन आपण चित्रपटाची कथा सांगत असतो. इतर कुणीही त्या चित्रपटाची बाजू घेतली नाही तरीही तो चित्रपट तयार झाल्यापासून आपल्या आयुष्याचा शेवटापर्यंत दिग्दर्शकाला त्या चित्रपटाची बाजू घ्यावीच लागते. आणि त्याचमुळे एखादा चित्रपट बनवणे हे फार जबाबदारीचे काम आहे.

मला सुमित्रामावशींच्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या पात्ररचनेत विलक्षण ताकद जाणवते. त्या चित्रपटांमध्ये जी मूल्यव्यवस्था त्या तयार करतात त्याने प्रेक्षकाला आत्मभान येते. ते आत्मभान मिळण्याचा अनुभव त्यांचा चित्रपट मला वारंवार देतो. ‘दोघी’मधल्या गौरी आणि कृष्णा, ‘वास्तुपुरूष’मधली आई, ‘नितळ’मधली डॉक्टर निरजा, ‘दहावी फ’ या चित्रपटातले शिक्षक, ही सर्व पात्रं आणि चित्रपटामध्ये त्या पात्रांनी आपापल्या आयुष्याचे घेतलेले निर्णय मला नेहमीच स्तिमित करतात. सुमित्रामावशींचा चित्रपट हा त्या निर्णयांचा चित्रपट आहे. त्यांच्या चित्रपटातली सर्व पात्रे आपला स्वाभिमान न दुखावता आपल्या आणि सोबतच्या व्यक्तिंच्या आयुष्याची एक संतुलीत रचना करतात आणि जगण्याचं बळ देतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून मला त्यांचे चित्रपट हे ह्या काळातले फार महत्त्वाचे असे चित्रपट वाटतात.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618943151.jpg [postimage] => upload_post-1618943151.jpg [userfirstname] => Sachin [userlastname] => Kundalkar [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 1973 [display_name] => सचिन कुंडलकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1453] => Array ( [PostID] => 4597 [post_title] => महाराज परत झोपतात.. [post_content] => [post_excerpt] => महाराज, सिंहासनाचा काही भरवसा नसतोच, लक्षात ठेवा. आज आहे आणि उद्या नाही. [post_shortcontent] =>

(महाराज सिंहासनावर बसून झोप काढत आहेत. प्रधानजी  येतात आणि महाराजांना झोप काढताना पाहून वैतागतात.)

प्रधानजी- च्यायला, बघावं  तेव्हा हे लोकलमध्ये खिडकीजवळची जागा मिळाल्यासारखे लुढकलेले असतात. हे झोपेत असताना कधी तरी यांना पदच्यूत करून मीच महाराज होईन, तेव्हा यांचे डोळे उघडतील.

महाराज- (डोळे उघडतात)- प्रधानजी, डोळे बंद असलेली प्रत्येक व्यक्ती झोपेलेली असते हा तुमचा गैरसमज आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/1448442401-167.jpg [postimage] => /2018/05/1448442401-167.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1454] => Array ( [PostID] => 4209 [post_title] => आंब्याचे दिवस पुन्हा. . . [post_content] => [post_excerpt] => आंबे खाल्ल्यावर संबध शरीराचा एक मोठा आंबा बनतो.... विंदा करंदीकर [post_shortcontent] =>

वसंतागमनाची चाहूल सृष्टीच्या बदलात दिसायला लागते. त्याला कॅलेन्डर बघायची गरज नसते. हा बदल पत्र, पुष्प, फल यांच्या गंध रंगातून देखील जाणवायला लागतो. त्यातलाच एक गंध असतो आंब्याचा- आम्रफळाचा. जो वेडावून टाकतो... भले हल्ली बारोमास आंब्याचा रस उपलब्ध असतो. पण त्याला प्रत्यक्ष आम्रफलाच्या रंग स्वादाची सर अजून तरी नाही. पुढचं कोणी सांगावं? पण तोपर्यंत आंबा तो आंबाच. इथे हे पण सांगायला हवे की आंबा म्हटलं की केवळ हापूस नाही तर केसर, बदाम, तोतापुरी ते थेट रायवळ आंब्यापर्यंत जे शे-दीडशे प्रकार आहेत ते सर्व येतात. तर ही आम्रप्रशस्ती पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणून तर आंब्याच्या मोहोराला वसंताचे अग्रपुष्प म्हटलं आहे. काही ठिकाणी हा मोहोर खाण्याचा विधी आहे. त्याला साजेसे नाव देखील आहे- आम्रपुष्प भक्षण! त्यानंतर छोट्या छोट्या कैऱ्या येतात त्याला बाळ कैरी म्हणतात. त्याला लगडूनच मग कैऱ्याचा घोस आणि वाढतं ऊन यायला लागतं आणि मग एक दिवस ह्या कैऱ्यावर सूक्ष्म पिवळसर झाक यायला लागते आणि आता आंब्याची आढी लावायला सुरुवात होते. मग एकदम दिसतो ते सुकुमार पिकलेला आंबा! हे आम्रकौतुक जिथे जिथे म्हणून आंबा पिकतो तिथे तिथे दिसतं. बांगलादेशचा राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे तर पाकिस्तानात आंब्याला ‘शान-ए-खुदा’ असंही म्हणतात. पण ह्या सर्वात बहार आणली आहे ती आपल्या रामदासस्वामींनी. त्यांना आंब्याचे अप्रुप वाटणं साहजिकच आहे कारण हा एक असा संतमाणूस आहे ज्याने ऐहिक गोष्टीत पुरेपूर स्वत: रस घेतलाच पण ते इतरांना पण शिकवलं. त्यांनी म्हटलंय-  सौजन

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/816.jpg [postimage] => /2018/04/816.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => प्रासंगिक,ललित,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1455] => Array ( [PostID] => 22646 [post_title] => घाम करी काम [post_content] => [post_excerpt] => व्यायाम करताना स्नायूंच्या हालचालीने शरीरातली उष्णता वाढते. ती कमी करायला घाम येतो. पण दमट हवेत झोपल्याझोपल्याही घाम येतो. म्हणून केवळ ‘घाम आला म्हणजे पुष्कळ व्यायाम झाला’ असं समजणं बरोबर नाही. त्याउलट कोरड्या हवेत कितीही व्यायाम केला तरी घाम येतच नाही. म्हणून गरम, कोरड्या हवेत घाम येईपर्यंत व्यायाम करत राहणं हे उष्माघाताला आमंत्रण ठरतं. घामातून जे पाणी बाहेर पडतं त्याने शरीराचं वजन तात्पुरतं घटतं, पण तेवढ्याने चरबी घटत नाही. [post_shortcontent] =>

घाम का येतो? खूप व्यायामामुळे घाम येतो का? असे का होत असेल?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617436557.jpg [postimage] => upload_post-1617436557.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 21 Apr 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1456] => Array ( [PostID] => 22714 [post_title] => शाहिरी वाङ्मयाची मीमांसा [post_content] => [post_excerpt] => शाहिरांनी लावण्यांबरोबरच शूर पूर्वजांच्या व समकालीन पराक्रमी वीर पुरुषांच्या चरित्रांवर चित्तवृत्ती पुलकित करून वीररसाचा संपूर्ण आविष्कार करणारे अतिशय प्रभावी पोवाडेही रचले आहेत. [post_shortcontent] =>

शाहिरांच्या लावण्यांमुळे वातावरण श्रृंगारिक बनले, इतक्या प्रभावी लावण्या शाहिरांनी रचल्या. मात्र त्याच शाहिरांनी रचलेल्या वीररसयुक्त पोवाड्यांचा परिणाम समाजावर कांहीच झाला नाही असे म्हणतां येईल का? ‘अमर भूपाळी’कारांना ही शंका कदाचित आली असावी. आपल्या लावण्यांमुळे पेशवाई लयाला जात आहे असे दिसतांच होनाजी डफावर थाप मारून पोवाडे रचू लागतो व मराठा सैनिक पुन्हा तलवारी व ढाली हातांत घेऊ लागतात, असे दाखविले आहे. एकट्या होनाजीच्या पोवाड्यांचा इतका चांगला परिणाम होऊ शकतो. श्रृंगाररसाने अतिशय गढूळ झालेल्या वातावरणाचा रंगही पालटण्यासारखी परिस्थिती जणूं निर्माण होऊ पहाते. यावरून होनाजीच्या पोवाड्यांतील सामर्थ्याची सहज प्रचिती येईल. परिस्थितीच एकंदरीत इतकी गंभीर झाली होती की, जणूं सगळे अस्मान फाटले होते, त्याला होनाजी काय करणार?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618630696.jpeg [postimage] => upload_post-1618630696.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2021 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => इतिहास, कला, [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1457] => Array ( [PostID] => 9598 [post_title] => श्री रामरक्षा स्तोत्र [post_content] => [post_excerpt] => ज्याचे एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापाचा नाश करते अशा रघुकुल श्रेष्ठाच्या चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांचा आहे. [post_shortcontent] =>

आज श्रीराम नवमी. प्रभू रामचंद्राची गाथा हा भारतीय महाकाव्यातील एक लखलखता अलंकार तर आहेच शिवाय हिंदूंच्या श्रद्धेचाही एक अविभाज्य भाग आहे.  स्नान झाल्यावर प्रथम रामरक्षा स्तोत्र म्हणून दिवसाला सामोर जाणारांची संख्या मोठी आहे. रामरक्षा म्हणजे काय, ती कशी सिद्ध करावी याचे विवेचन करणारा हा स. कृ. देवधर यांचा लेख- 

अंक – प्रसाद : श्रीराम विशेषांक – ऑगस्ट १९८०

महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामचरित्राची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमली. तीनही भुवनांत तेव्हा सर्व देव, दानव आणि मनुष्य एकत्र जमले. त्यांनी रामचरित्राची वाटणी करण्याचे ठरविले. तिघांनीही त्याला संमती दिली. पण याची वाटणी बरोबर झाली पाहिजे आणि ती करणारा निःस्वार्थी असला पाहिजे. असा कोणी असला तरच ही वाटणी बरोबर होईल. सर्व देव, दानव आणि माणसे अपेक्षावान्. अपवाद होत तो फक्त एका शिवांचा. दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या, स्मशानी वास करणाऱ्या आणि अंगी विभूतीचे मण्डन मिरविणाऱ्या शिवांना मात्र यांच्या वाटणीत काहीच हेतू नव्हता. त्यांनी या कृतीस मान्यता दिली. तरी पण एक अट शिवांनी सर्वांना घातली. ती अट म्हणजे संपूर्ण रामकथा वाटून त्याचा जो भाग आता वाटता येणार नाही, याचे आता काय करावयाचे असा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा उर्वरित शिवांना देऊन टाकायचे. शिवांनी घातलेल्या अटी सर्वांना मान्य झाल्या. शिव एका उच्चासनावर बसले. त्यांच्यासमोर शतकोटी रामायणाची पाने ठेविली. त्यांच्यासमोर देव, शिवांच्या उजव्या हाताला मानव आणि डाव्या हाताला दानव गर्दी करून बसले. शिवांनी पवित्र प्रणवाचा उच्चार केला आणि पोथीचे पान उचलले. पहिले पान मानवांना दिले. दुसरे दानवांना आणि तिसरे देवांना. याप्रमाणे वाटप सुरू झाले.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/04/gplus1234737702-2.jpg [postimage] => /2019/04/gplus1234737702-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2021 [post_author] => 2120 [display_name] => स. कृ. देवधर [Post_Tags] => प्रसाद,दीर्घा,अध्यात्म [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1458] => Array ( [PostID] => 4550 [post_title] => आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . . [post_content] => [post_excerpt] => भेटणारा प्रत्येक कुत्रा त्याला विचारत होता, 'बातमी कळली का?' तो शेपूट हलवित विचार करू लागला.. [post_shortcontent] =>

त्याची सकाळ आज लवकर झाली. झाली म्हणजे काय, ज्या कारच्या खाली तो झोपला होता त्याचा मालक आज सकाळीच उठून कुठं निघाला काय माहित. गाडी सुरू झाल्याचा आवाज आल्यावर त्याला गाडीखालून बाहेर यावंच लागलं. एरवी तो सकाळी १० शिवाय बाहेर पडत नसे म्हणूनच तर तो याच कारच्या खाली नेहमी झोपत असे. पण आज सकाळी सात वाजताच तो बाहेर पडला. दोन पाय मागे आणि दोन पाय समोर रोवत आपलं सर्वांग मोकळं करण्यासाठी त्यानं आळस दिला, अंग झटकलं, शेपूट उंचावलं आणि समोरच्या सोसायटीच्या गेटजवळ जाऊन एक पाय उंचावत धारातीर्थ सोडून दिलं. एक दीर्घ जांभई दिली. गेटच्या समोरच कचऱ्याच्या तीन फूट उंचीच्या प्लास्टिकच्या बादल्या ठेवलेल्या होत्या. दोन पाय वर करून बादलीत डोकावून यावं किंवा बादली आडवी पाडून त्यातला सगळा कचरा पायानं उचकटवून टाकावा, काही खायला मिळतं का बघावं, असं त्याला एक क्षण वाटलं, पण दिवसभर तेच तर करायचं आहे, आत्ताच कशाला सुरूवात करा म्हणून त्यानं विचार बदलला. एक तर या सोसायटीत बहुसंख्य शाकाहारी होते, त्यामुळं कचऱ्याच्या बादल्यांमध्ये दुधीची सालं, कार्ल्याच्या बिया, बिटाचा वरचा भाग, वांग्याची देठं असलंच काहीतरी मिळायचं. त्यात खाण्यासारखं काही शोधता शोधता जीव मेटाकुटीला यायचा. तेवढ्यात त्याला बाजूच्या सोसायटीला बुटका जीभ काढत गेटमधून बाहेर येताना दिसला. ‘कायरे बुटक्या, निघालास का तुझ्या मालकाला मॉर्निंग वॉकला घेऊन?’

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/aani-tyala-sakaal-ill-2.jpg [postimage] => /2018/05/aani-tyala-sakaal-ill-2.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 20 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1459] => Array ( [PostID] => 8008 [post_title] => माणसे तोडण्याची कला [post_content] => [post_excerpt] => जोडणे नव्हे तर तोडणे हीच खरी कला आहे. अवघड शस्त्रक्रिया करणाऱ्या कुशल शल्यविशारदाप्रमाणेच ‘तोडण्या’चे अप्रिय कार्य करायला हवे. [post_shortcontent] =>

अंक : पैंजण, जानेवारी १९७० लेखाबद्दल थोडेसे : फेसबुक आणि व्हाट्सॅपने खोट्या कौतुकाचा अतिरेक करून ग्रेट, ऑसम, फॅट्स्टिक हे शब्द फारच स्वस्त करून टाकले आहेत याचा अनुभव आपण रोज आणि क्षणोक्षणी घेत असतो. एखाद्याने अगदीच सामान्य वाटेल अशी चार ओळींची कविता 'टाकली' तर तिलाही 'डोळ्यांत पाणी आलं' पासून तर 'खूप दिवसांनी काही तरी उत्तम वाचलं' अशा शेकडो प्रतिक्रिया पडतात. याच्या मुळाशी ‘‘उगीच कशाला दुखवा?’’ ही सार्वजनिक भावना असतेच, शिवाय आपण काही तरी लिहू तेव्हा त्याचंही कौतुक व्हावं यासाठी घेतलेली ती सावध भूमिकाही असते.  गंमत म्हणजे, 'कोणाला कशाला दुखवा उगाचच' या भावनेचा सोशल स्फोट आपण आज पाहात असलो तरीही समाजात मात्र ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ही प्रवृत्ती घातक असून 'माणसे तोडण्याची कलाही'  किती आवश्यक आहे हे १९७० सालच्या, 'पैंजण' या मासिकातील प्रस्तुत लेखात श्रीराम बोरकर यांनी गंमतीदार उदाहरणे देत सांगितले आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/कवी.jpg [postimage] => /2019/02/कवी.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2021 [post_author] => 1920 [display_name] => श्रीराम कृष्ण बोरकर [Post_Tags] => चिंतन,पैंजण, विनोद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1460] => Array ( [PostID] => 22774 [post_title] => अमेरिकेतील शालेय शिक्षण : पुस्तकापल्याडचे शिक्षण (भाग - २) [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे; त्यामुळे वर्गाबाहेर अथवा वर्गात शिक्षा झालेली मुलं दिसली नाहीत. [post_shortcontent] =>

"शाळेच्या कॅम्पसमध्ये मारामारी करणाऱ्या अथवा मारामारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणत: तीन ते पाच दिवस निलंबित केलं जातं. विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी बहुतेक सर्व शाळांत समुपदेशक असतात. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी सतत संपर्कात राहतात. अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे; त्यामुळे वर्गाबाहेर अथवा वर्गात शिक्षा झालेली मुलं दिसली नाहीत." - गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा, अमेरिकेचे शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या या लेखमालिकेतील हा दुसरा लेख -
अमेरिकन शालेय शिक्षणात किंडरगार्टन ते बारावीपर्यंतच्या (K-12) शिक्षणात ग्रेडस्चा समावेश होतो. या शिक्षण पद्धतीला ‘K-12 पॅटर्न’ या नावानं ओळखलं जातं. किंडरगार्टन ते पाचवीपर्यंतच्या इयत्तांचा समावेश प्रायमरी स्कूल्समध्ये (एलिमेंटरी स्कूल्स) होतो. साधारणतः पाचव्या वर्षी मुलं किंडरगार्टनमध्ये प्रवेश घेतात. प्रायमरी स्कूलमध्ये इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या मूलभूत विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण, संगणक, कला, संगीत या विषयांचंही शिक्षण दिलं जातं. प्रायमरीच्या वर्गात सर्वसाधारणपणे विद्यार्थी-संख्या २० ते २५च्या आसपास असते. किंडरगार्टनमध्ये मुलांचे गट पाडून, स्वत: शिक्षिका त्यांच्याजवळ बसून त्यांना शिकवतात.
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना ‘मिडल स्कूल्स’ अथवा ‘ज्युनियर हाय’ असं संबोधलं जातं. १० ते ११ वय वर्ष असलेल्या मुलांना या शाळांत प्रवेश दिला जातो. किशोरवयीन मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्या शाळेतच पूर्ण होऊ शकतील, या हेतूने या शाळांची स्थापना करण्यात आली आहे. या स्तरावर इंग्रजी भाषा (वाचन, लेखन), गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, संगणक हे विषय अनिवार्य आहेत. याशिवाय शारीरिक शिक्षण, संगीत, कला, या विषयांचंही शिक्षण दिलं जातं.
माध्यमिक शाळांना ‘हायस्कूल’ संबोधलं जातं. इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या इयत्तांचा समावेश हायस्कूल्समध्ये होतो. या शाळांत १४ ते १५ वर्षे असलेल्या मुलांना इयत्ता नववीत प्रवेश मिळतो. इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मुलांना फ्रेशमेन, दहावीतल्या मुलांना सोफोमोर्स (sophomores), अकरावीतल्या मुलांना ज्युनिअर्स तर इयत्ता बारावीतल्या मुलांना सीनियर्स म्हणून संबोधलं जातं.
माध्यमिक स्तरावर इंग्रजी भाषा (वाचन, लेखन, व्याकरण), इंग्रजी साहित्य (अमेरिकन, युरोपियन, ब्रिटिश) गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र (जगाचा इतिहास, अमेरिकेचा इतिहास), कॉम्प्युटर सायन्स हे विषय अनिवार्य आहेत. यासोबतच एक परदेशी भाषा अभ्यासावी लागते. यात प्रामुख्याने स्पॅनिश, चिनी, जपानी, अरबी, व्हिएतनामी, जर्मन, फ्रेंच, पंजाबी या भाषा अभ्यासाव्या लागतात. व्हिज्युअल अ‍ॅण्ड परफॉर्मिंग आर्टस् (ड्रामा, डान्स, थिएटर, म्युझिक, व्हिज्युअल आर्टस्) यांसारख्या विविध कलांचं शिक्षण दिलं जातं. शारीरिक शिक्षणात व्हॉलीबॉल, टेनिस, बास्केटबॉल, बॅडिमिंटन, स्विमिंग, गोल्फ, सॉफ्टबॉल, बेसबॉल, रेस्लिंग यांसारखे अनेक क्रीडा प्रकार शिकवले जातात.

आरोग्यविषयक जाणिवा मुलांमध्ये विकसित होण्यासाठी आरोग्य शिक्षण हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. याशिवाय टेबल टेनिस क्लब, फॅशन क्लब, मार्शल आर्टस् क्लब, सायन्स क्लब, कल्चर क्लब, नेचर क्लब, एन्व्हायर्नमेंट अवेअरनेस क्लब यांसारखे वेगवेगळे क्लब शाळांमध्ये असतात. सॅनफ्रान्सिस्कोमधील एका शाळेत तर यांसारखे ४० क्लब होते.
अमेरिकेतील शहरी शाळा असो वा ग्रामीण शाळा, या दोन्हीही प्रकारच्या शाळांत सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच शाळांतली ग्रंथालये सुसज्ज आहेत. या ग्रंथालयांत वृत्तपत्रे, मासिके, संदर्भग्रंथ, बालसाहित्य अशी क्रमवारी आढळते. मुलांना इथे मोकळेपणाने फिरून त्यांना हवे ते पुस्तक शोधायची परवानगी असते. ग्रंथालयांचे संगणकीकरण झाले असल्याने कोणते पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध आहे, ते लगेच कळण्याचीही सुविधा या शाळांतल्या ग्रंथालयात असते. मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज अशी क्रीडांगणे आहेत. ग्रामीण भागांतील शाळांत टेनिस कोर्टस्, बेसबॉल कोर्टस्, बेसबॉल फिल्डस्, सॉकर फिल्डस् आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीही शाळांत विद्यार्थीसंख्या आपल्या शाळांच्या तुलनेत फारच कमी आहे. प्रत्येक वर्गात कमीत-कमी २५ आणि जास्तीत जास्त ४० एवढी विद्यार्थीसंख्या असते.

खेडेगावातल्या ज्या शाळांना आम्ही भेटी दिल्या, त्यातल्या काही शाळांना अ‍ॅग्रिकल्चर फार्म होते. या फार्मवर ऋतूप्रमाणे पिकांची लागवड केली जाते. इथे मुलेच शेतात पिकांची लागवड करतात. त्याचे संगोपन करतात. विक्रीयोग्य झाल्यास फुले, फळे आणि भाज्या यांची विक्री करतात. शाळांच्या ‘ग्रीन हाऊस’मध्ये फुलझाडांची वाढ करून त्यांची विक्री केली जाते. या शाळांना पशुपालन विभाग असतो. त्यात मुलं मेंढ्या आणि डुकरांची पिल्लं विकत आणून त्यांची देखभाल करतात. विशिष्ट कालावधीनंतर ते त्यांना फेअरमध्ये विकतात. याशिवाय या शाळांना वेल्डिंगचाही विभाग असतो. इथे त्यांना वेल्डिंगचे प्रशिक्षण देण्याची सोय आहे.
भूकंप, आग, दहशतवादी हल्ले यांसारख्या अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना धैर्याने तोंड देता यावे, यासाठी शाळांत किमान वर्षांतून एकदा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. वर्गामध्ये व्हाइट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डॉक्युमेंट कॅमेरा, ओव्हर हेड प्रोजेक्टर्स, संगणक असे तंत्रज्ञान शिक्षकांच्या मदतीला असते. वर्गात बाकांऐवजी खुर्च्या असतात. त्यामुळे त्या गटकार्य करण्याच्या दृष्टीने हव्या तशा फिरवता येतात.
प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसाठी १०-१२ संगणक असतात. अमेरिकेत पाच दिवसांचा आठवडा असल्याने शाळांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस चालते. बहुतेक शाळा सकाळी आठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालतात. शनिवार आणि रविवार या शाळांना साप्ताहिक सुट्टी असते. अमेरिकन शाळांतील वर्ग हे शिक्षकांच्या नावानं ओळखले जातात. प्रत्येक शाळेतील तासिकांचा कालावधी वेगवेगळा असतो. मी भेट दिलेल्या काही शाळांत ५६ मिनिटांचा एक तास होता. तर काही शाळांत तो ९० मिनिटांचा होता. एक तास संपल्यानंतर मुलं आपापल्या बॅगा घेऊन दुसऱ्या वर्गात जातात. प्रत्येक तासिकेनंतर चार ते पाच मिनिटांची छोटी सुट्टी असते. शिक्षक मात्र दिवसभर एकाच वर्गात थांबतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स असतात. ही लॉकर्स उघडण्यासाठी काही कोड नंबर्स असतात. या लॉकर्समुळे मुलांना रोज शाळेत दप्तर आणण्याची गरज नसते.
शाळांच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यापासून ते त्यांची विक्री करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत मुलं सहभागी होतात. काही शाळांत पाकशास्त्र हा विषय शिकवला जात असल्यानं इथे सर्व प्रक्रियेत मुलं उत्साहानं काम करताना दिसत होती. एका शाळेत तर मुलांच्या घरच्या आर्थिक परिस्थतीनुसार मुलांना खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी पैसे आकारले जातात. गरीब मुलांना नाश्ता आणि जेवण  मोफत दिलं जातं. या सर्वच कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांचे दर मुलांना परवडतील असे होते. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण मुलांना भरपेट मिळत असे. खाद्यपदार्थांत रोजच्या रोज बदल असे. शाळांत कमालीची स्वच्छता होती. स्वच्छतागृहं (वॉश रूम्स) अगदी स्वच्छ होती.  
शालेय वातावरण अध्ययन प्रक्रियेला पूरक आणि पोषक असावं, यासाठी शाळांनी विद्यार्थीहित आणि सुरक्षा लक्षात घेऊन नियम तयार केले आहेत. या नियमावलीत मुख्यत: विद्यार्थ्यांनी नियमित आणि वेळेवर शाळेत येणं, वर्गात प्रवेश करताना आणि वर्गाबाहेर जाताना परवानगी घेणं, शिक्षकांना सहकार्य करणं, त्यांच्याबद्दल आदर बाळगणं, शाळेतील सोयी-सुविधांचा योग्य तो उपयोग करणं, शाळेतील साहित्याची काळजी घेणं, इतर विद्यार्थ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणं, यांसारख्या अनेक बाबींचा मुख्यत: समावेश आहे. या नियमांचं पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या अशा चांगल्या वर्तनाबद्दल प्रगतिपुस्तकात नोंद केली जाते.  नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद आहे.
मुलांच्या वर्तन समस्यांनुसार मुलांना समुपदेशन केलं जातं. प्राथमिक स्वरूपाच्या समस्या असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलवून समज दिली जाते. समस्या गंभीर स्वरूपाची असल्यास पालक आणि विद्यार्थी यांना कधी एकत्रितपणे, तर कधी वेगवेगळं बोलवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
शाळेत सहा आठवड्यांच्या काळात, तीन वेळेस उशिरा आल्यास अथवा अनुपस्थित राहिल्यास, अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकात ‘U’(Unsatisfactory) अशी नोंद केली जाते. याशिवाय पालकांशीही संपर्क साधला जातो. या मुलांना शनिवारी शाळेत बोलावलं जातं किंवा शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर दीड ते दोन तास समाजसेवा करायला सांगितली जाते.
शाळेतील उपकरणं आणि साहित्याचं नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थी आणि शिक्षकांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शाळेच्या परिसरात असभ्य भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच वर्गात मोबाइल, आयपॉड इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रगतिपुस्तकात ‘U’ असा शेरा दिला जातो. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य शालेय उपक्रम यांमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. याउलट, शाळेनं ठरवून दिलेल्या नियमाचं पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘E’ (Excellent) असा शेरा प्रगतिपुस्तकात दिला जातो.
शाळेच्या कॅम्पसमध्ये मारामारी करणाऱ्या अथवा मारामारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणत: तीन ते पाच दिवस निलंबित केलं जातं. शाळांत कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्रं जवळ बाळगायला विद्यार्थ्यांना मनाई आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी बहुतेक सर्व शाळांत समुपदेशक असतात. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी सतत संपर्कात राहतात. अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे; त्यामुळे वर्गाबाहेर अथवा वर्गात शिक्षा झालेली मुलं दिसली नाहीत.
(क्रमश:)
- मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता
 

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618867459.jpg [postimage] => upload_post-1618867459.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 20 Apr 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => शालेय शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, अमेरिकेतील शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, नंदादीप विद्यालय, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1461] => Array ( [PostID] => 22712 [post_title] => उद्यम [post_content] => [post_excerpt] => मासिकात इतर मासिकांची जाहिरात... [post_shortcontent] =>

त्या काळच्या मासिकात मासिकांची जाहिरात. नावं बघा एकेक काय सॉलिड आहेत. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद त्यावेळी जोरात होता ( म्हणजे तो तसा आजही आहेच म्हणा ) तेव्हा त्याच नावाचे एक मासिक निघत असे. उद्यम मासिकाची जाहिरात बघा किती हुशारीने केली आहे . वाचणाऱ्यांना पट्कन असं वाटेल की हे मासिकच सहा महिने फुकट आहे. एकंदर स्मार्ट जाहिरातदार सार्वकालिक आहेत तर ... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618224918.jpg [postimage] => upload_post-1618224918.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1462] => Array ( [PostID] => 4489 [post_title] => चला, आता दलितांच्या घरी जाऊन जेवू- [post_content] => [post_excerpt] => दलिताच्या घरी राजकीय भोजन करण्याची काँग्रेसी प्रवृत्ती सर्वच पक्षात रूजली आहे तिला ही दशकडवी आदरांजली [post_shortcontent] =>

त्यांनी साठ वर्षे केले, ते आता आपणही साठ वर्षे करु

त्यांच्या पंथाला शिव्या देऊ आणि त्यांचाच पंथ धरू

एकाच मातीचे, एकाच ख्यातीचे, जणू सख्खे भाऊ

चला, आता आपणही दलितांच्या घरी जाऊन जेवू... !!  

विरोधकांनी कसे वागावे, सत्ताधाऱ्यांनी काय करावे

कधी कुणाचा हात धरावा, कधी कुणाचे पाय ओढावे

साठ वर्षे जे पाहात आलो, ते आता प्रत्यक्ष करुन पाहू

चला, आता आपणही दलितांच्या घरी जाऊन जेवू...!!  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/05/chala-ata-dalitanchya-ill-2.jpg [postimage] => /2018/05/chala-ata-dalitanchya-ill-2.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई,उपरोध [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1463] => Array ( [PostID] => 1433 [post_title] => मटाच्या जन्माची बातमी [post_content] => [post_excerpt] => ता. १८ जूनपासून महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र टाईम्स' या नावाचे एक मराठी दैनिक मुंबई येथे सुरू झाले आहे. [post_shortcontent] =>

चित्रमय जगत नावाचे मासिक त्याकाळी प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै १९६२ सालच्या अंकात महाराष्ट्र टाइम्सच्या जन्माची बातमी आली होती. ती अशी... ता. १८ जूनपासून महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र टाईम्स' या नावाचे एक मराठी दैनिक मुंबई येथे सुरू झाले आहे. या वृत्तपत्राला सर्व प्रकारची आर्थिक समृद्धी लाभली असताही त्याला नावाच्या श्रीमंतीचा वारसा कशास हवा होता? वृत्तपत्र जर मराठी, तर नाव इंग्रजी का? पहिल्या अंकातील अभिवादनाच्या लेखात अनेक नावे आली आहेत पण त्यात गांधीजींचा उल्लेख का नाही? असे प्रश्न या बातमीदाराने  उपस्थित करून 'या नव्या पत्राने वृत्तपत्रीय जगात घाऊक स्पर्धा सुरु केल्याची' टिप्पणी केली आहे. Google Key Words - Chitramay Jagat, First Issue of Maharashtra Times, MT Archive.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/10/20171004_163646.jpg [postimage] => /2017/10/20171004_163646.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => महाराष्ट्र टाईम्स,चित्रमय जगत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1464] => Array ( [PostID] => 22773 [post_title] => हाॅटेल व्यवसायाची abc म्हणजे हाॅटेलचा APC [post_content] => [post_excerpt] => APC म्हणजे Average Per cover किंवा मराठीत माणशी खर्च. [post_shortcontent] =>

गेल्या आठवड्यात आपण माझ्या 'महाग की स्वस्त ' या लेखात पदार्थांची किंमत कशी ठरते ते बघितल. पण नुसत्या पदार्थांच्या किमतीवरून आपला त्या रेस्टॉरंट मध्ये किती खर्च होईल याचा अंदाज येत नाही. तो येण्यासाठी  रेस्टॉरंट बिझनेस मध्ये APC नावाचा कॉन्सेप्ट असतो. APC  म्हणजे Average Per cover किंवा मराठीत माणशी खर्च.. त्या रेस्टॉरंटमध्ये जर आपण गेलो तर माणशी आपलं बिल किती येणार याचा अंदाज. उदा. एखाद्या रेस्टॉरंटचा APC 500 रु. असला तर आपण 10 जणं तिथे जाणार असू तर आपलं बिल अंदाजे 5000 रु. येईल. अर्थात हा अंदाज असतो, आपण कोणते आणि किती पदार्थ मागवणार यावर आपलं बिल अवलंबून असतं. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618826359.jpeg [postimage] => upload_post-1618826359.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1465] => Array ( [PostID] => 1271 [post_title] => nostalgia जाहिरातींचा [post_content] => [post_excerpt] => जुने अंक चाळताना नजर खिळवून ठेवणाऱ्या या जाहिराती. एका क्षणात आपल्याला लहान करणारी जादूची कांडीच जणू. बघा आणि झट्कन भूतकाळात फेरी मारून या. [post_shortcontent] =>

आताच्या जमान्यात पोस्टखातं म्हणजे रे काय भाऊ? असं कोणीतरी विचारेल. पण पूर्वी लोकं खूप पत्र पाठवायचे आणि त्यांची अक्षरं एवढी दिव्य असायची की पोस्ट खात्याला अशी जाहिरात करावी लागे. Google Key Words - Indian Post Advertisement, Advertisement of Indian Post, Old Advertisement, Nostalgic Advertisement.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170909_150001-e1506611018419.jpg [postimage] => /2017/09/20170909_150001-e1506611018419.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => मुक्तस्त्रोत,जुन्या जाहिराती,संकलन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1466] => Array ( [PostID] => 22752 [post_title] => बिनचूक [post_content] => [post_excerpt] => हे नाव देणाऱ्याच्या बुद्धीला दाद द्यायला हवी .. [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618544907.jpg [postimage] => upload_post-1618544907.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1467] => Array ( [PostID] => 22751 [post_title] => वालचंद इंडस्ट्रीज [post_content] => [post_excerpt] => खरी दिवाळी राजकारणी साखर कारखानदारांची [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618539679.jpg [postimage] => upload_post-1618539679.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 19 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1468] => Array ( [PostID] => 22708 [post_title] => घटस्फोट [post_content] => [post_excerpt] => पूर्वी लेखांचे विषय सुद्धा कसले कसले असायचे ... [post_shortcontent] =>

पूर्वी लेखांचे विषय सुद्धा कसले कसले असायचे ... 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618224471.jpg [postimage] => upload_post-1618224471.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 18 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1469] => Array ( [PostID] => 1164 [post_title] => आईन्स्टाईनची खोली - भाग १ [post_content] => [post_excerpt] => इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी देऊन जाणारा लेख [post_shortcontent] =>

अंक - अंतर्नाद - जानेवारी, २०१४ अमेरिकेला पहिल्यांदा गेल्यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षांनी, म्हणजे १९८१  मध्ये शेवटी योग जुळून आला. जाण्यापूर्वी ठरवलं होतं, की गेल्यावर शक्यतो सर्वप्रथम करायचं म्हणजे प्रिन्स्टनमधील आईनस्टाइन राहात ते घर, आणि तिथल्या इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमधील त्यांची अभ्यासाची खोली या दोन गोष्टी पाहायच्या. आईनस्टाइन म्हणजे माझं दैवत. ज्यूद्वेष्टी नाझी जर्मनी सोडल्यास सार्‍या जगाला वंदनीय असलेली व्यक्ती. त्यांचं वास्तव्य असलेल्या या दोन जागा म्हणजे माझ्या मनातील तीर्थस्थानं  होती, पण या जागांना प्रत्यक्ष भेटीचा योग येत नव्हता, हेच खरं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य अगदी सारी अमेरिका पालथी घातली. त्या काळात तिकडे येणार्‍या मित्रांना अमेरिकेतील कितीतरी ठिकाणं स्वत: नेऊन दाखवली. पण या सार्‍या धावपळीत माझं प्रिन्स्टन जाणं राहून गेलं. नाही जमलं. या दरम्यान न्यूयॉर्कला तर आठ-दहा फेर्‍या झाल्या असतील. न्यूयॉर्कहून प्रिन्स्टनला जायला दर अर्ध्या तासाने बस असे आणि सारा प्रवास दीड-दोन तासांचा. पण जाणं राहिलंच. चार-पाच वर्षांनी भारतात परत यायला अमेरिका सोडली. तेव्हा, परत येऊ त्यावेळी ते घर आणि ती खोली अगदी नक्की बघूच बघू असं ठरवलं, इतकंच. त्यानंतरही काही ना काही कामानिमित्त अमेरिकेला फेर्‍या झाल्या. न्यूयॉर्कलापण आठवडा-आठवडा असं चार-पाच वेळा राहिलो; पण दरखेपेला शेजारीच असलेलं प्रिन्स्टन मात्र चुकत होतं. मनाची रुखरुख कायम राहत होती. शेवटी एका अमेरिकाभेटीत न्यूयॉर्क सोडायच्या दिवशी अगदी अचानक सारं घडून आलं.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/10/n-ALBERT-EINSTEIN-OFFICE-628x314.jpg [postimage] => /2017/10/n-ALBERT-EINSTEIN-OFFICE-628x314.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Apr 2021 [post_author] => 3549 [display_name] => सर्वोत्तम ठाकूर [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव कथन,स्थल विशेष,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1470] => Array ( [PostID] => 22645 [post_title] => चलती का नाम गाडी [post_content] => [post_excerpt] => “आगगाडी वेगात रूळावरून जात असताना, रूळ समांतर असल्याने त्या रूळांवरील दाब एकसारखाच असतो. या खडीमुळे हा प्रचंड दाब विभागला जातो व तो दाब सहन करण्याची लवचिकता या रूळांना मिळते. जर खडीऐवजी सिमेंटचा सपाट रस्ता केला तर रेल्वेच्या दाबाने रस्त्याचे तुकडे पडतील.” [post_shortcontent] =>

गाडी शहरातून बाहेर पडली आणि खिडकीतून तर वेगळीच गंमत अन्वयला दिसू लागली. काय असेल ही गमंत?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618745286.jpg [postimage] => upload_post-1618745286.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 18 Apr 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1471] => Array ( [PostID] => 4392 [post_title] => गडकरी आणि शून्याची व्यथा! [post_content] => [post_excerpt] => कुणीही देणगी किंवा पैसे मागितले की नितीन गडकरी पंधरा लाख कोटी, दहा हजार कोटी रूपये देऊ लागले... [post_shortcontent] =>

दिल्लीत सध्या सगळं शांत असल्यानं आणि पंतप्रधान मोदी विदेश पर्यटनाला गेल्यामुळं नितीन गडकरी जरा निवांत होण्यासाठी म्हणून नागपुरात त्यांच्या वाड्यावर आले होते. सकाळी सकाळी सोफ्यावर बसून दोन्ही पाय लांबवून ते पेपर वाचत बसले होते. सकाळी पोटात काही गेल्याशिवाय त्यांचा मूड बरा होत नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं, त्यामुळं नोकर त्यांच्याकडे आला आणि त्यानं विचारलं- भाऊ नाष्ट्याले काय आनू म्हणता? गडकरींनी पेपरमधून डोकं थोडं बाजूला केलं. डोळ्यांवरचा चष्मा बोटानं थोडा वर उचलला आणि नोकराकडे रोखून पाहात म्हणाले, दिल्लीतनी ते कचोड्या आन पराटे खाऊन खाऊन लय कटाळा आला मले, आलूभजे, मिरचीभजे, आलूबोंडे आसं काहीतरी आन आपलं...आन आलूबोंड्यासंगं रस्साबी आनजो चांगला. ...

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/gadkari-tambi-ill.jpg [postimage] => /2018/04/gadkari-tambi-ill.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 18 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1472] => Array ( [PostID] => 10939 [post_title] => पेशवाईंतील देशस्थ-कोकणस्थ वादाचे स्वरूप [post_content] => [post_excerpt] => आपल्याला मागे सारून कोकणस्थांनी राजकारणात आपल्यापेक्षाही अग्रेसरत्वाचा मान मिळवून घेतला ही गोष्ट देशस्थांस झोंबत राहिली. [post_shortcontent] =>

लेखाबद्दल थोडेसे-

अंक- श्री सरस्वती , दिवाळी १९४९  देशस्थ-कोकणस्थ वादाला मोठा इतिहास आहे. कधी उघड तर कधी छुप्या स्वरुपात आजही तो अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळात हा वाद फोर टोकाला पोचला होता असे म्हणतात. एकमेकांना पाण्यात पाहणे, एकमेकांच्या उत्कर्षात अडथळे निर्माण करणे आणि एकमेकांवर दोषारोप करणे यात या दोन्ही जाती धन्यता मानत असंत. या संघर्षाचा इतिहास, संघर्षांची परिणती आणि संघर्षाचे प्रत्यक्ष स्वरुप पेशवाईच्या काळात नेमके काय होते याचा अतिशय शेलक्या शब्दांत आढावा घेणारा, स्पष्टपणे ज्याचे माप त्याच्या पदरात घालणारा विष्णू सिताराम चितळे यांचा हा जबरदस्त लेख. तब्बल सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ साली 'श्री सरस्वती' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Untitled-2.jpg [postimage] => /2019/06/Untitled-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Apr 2021 [post_author] => 2376 [display_name] => विष्णू सिताराम चितळे [Post_Tags] => इतिहास,पुनश्च,विष्णू सिताराम चितळे,श्री सरस्वती [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1473] => Array ( [PostID] => 22711 [post_title] => वामन हरी पेठे [post_content] => [post_excerpt] => साडी ? आणि पेठ्यांची ? कसं शक्य आहे ? [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618224774.jpg [postimage] => upload_post-1618224774.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 17 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1474] => Array ( [PostID] => 12345 [post_title] => मी ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी का लिहिली? [post_content] => [post_excerpt] => शास्त्रीय शोधपद्धतीला या होमोसेक्शुअ‍ॅलिटी नॉर्मल जाहीर करण्यामध्ये संपूर्ण हरताळ फासला गेला होता हे आता निर्विवाद सिद्ध झालं आहे. [post_shortcontent] =>

लेखाबद्दल थोडेसे-

अंक: मनोविकास प्रकाशन दीपावली विशेषांक २०१५ लेखक, कादंबरीकार आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे यांचा वैद्यकीय प्रवास वेगळ्या सामाजिक जाणिवेनं होत गेला. किनवट, लासलगाव यांसारख्या भागात कुठल्याही वैद्यकीय सेवेची उपलब्धता नसताना, असंख्य अडचणी आणि आव्हानांना सामोरं जात डॉक्टरांनी अनेक वर्षं आरोग्यसेवा पुरवण्याचं काम केलं आणि या सगळ्या अनुभवातून लेखनही केलं. गेल्या काही वर्षांत एका समाजसेवी संस्थेत ते काम करत होते. तिथल्या अनुभवांवर आधारित कादंबरी त्यांनी लिहिली - ‘कैद केलेले कळप.’ एका अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या बुद्धिमान तरीही संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेनं काम करणार्‍या सृजनशील लेखकाच्या लेखणीतून उतरलेली ही नवी कादंबरी लिहिली गेली तरी कशी, याचा स्वत: लेखकानं घेतलेला वेध.

लेख-

आज जेव्हा मी या प्रश्‍नाचा विचार करतोय, की ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली, तेव्हा मुळात, मी लिहितोच का, या प्रश्‍नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक आहे. याचं उत्तर माझ्याजवळ आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी दिवाळीची आणि मे महिन्यातल्या सुट्टीची मी वाट बघत असायचो आणि सुट्टीत जर मुंबईला बहिणीकडे जायचं ठरलं, तर मुंबईचं अजून एका कारणामुळे मला आकर्षण असायचं - मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर यांना भेटता येत असे. ते होते माझ्या ‘एक होता फेगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितलं होतं. त्यांचं तशा अर्थाचं एक पत्र म्हणजे आजही माझा एक मौल्यवान ठेवा आहे. एकदा त्यांच्याशी बोलताना हा विषय निघाला होता, की मी का लिहितो? कादंबरी का? ‘फेगाड्या’ लिहिताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलिव्हरी होत होत्या. अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहिली...

[post_status] => publish [postmainimage] => /2019/08/admin-ajax-1.jpg [postimage] => /2019/08/admin-ajax-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Apr 2021 [post_author] => 2628 [display_name] => अरुण गद्रे [Post_Tags] => आरोग्य,दीर्घा,अनुभव कथन,मनोविकास प्रकाशन,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1475] => Array ( [PostID] => 8965 [post_title] => यात्रा पुढे सरकताना ! [post_content] => [post_excerpt] => तर गाडीला उशीर म्हणजे स्वतःच्या कुठल्याही कार्यक्रमांना जागा नाही. इंजिनमध्ये टॉयलेट, बेसिन नसतं. मलमूत्र-विसर्जन करण्याची कुठलीही व्यवस्था नाही. [post_shortcontent] =>

अंक- अंतर्नाद दिवाळी २०१५ लेखाबद्दल थोडेसे : साहित्य माणसाच्या जगण्यात आणि जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात असतं. साहित्यिक म्हणून मध्यमवर्गीय आयुष्य आणि 'व्हाईट कॉलर जॉब' करणारेच बहुसंख्य होते आणि आहेतही. तसं असणं हा काही कमीपणा नाही, परंतु एकाच वर्गातील लोकांच्या साहित्यामुळे साहित्यात तोचतोपणा येण्याची शक्यता मात्र असते. याला छेद देणारे अनेक प्रयोग मराठीत झालेले आहेत. न्हाव्याचा व्यवसाय करणारे राम नगरकर यांनी लिहिलेले 'रामनगरी', सीताराम मेणजोगे यांनी लिहिलेले 'पोस्टातली माणसे' किंवा डॉ रवी बापट यांचे 'केइएम वॉर्ड नंबर ५' या पुस्तकांनी मराठी साहित्याला वैविध्य दिले. प्रस्तुतचा लेख त्याच पद्धतीचा आहे. रेल्वेचा प्रवास आपल्या सर्वांना प्रसंगपरत्वे करावाच लागतो आणि दीर्घ रेल्वे प्रवास, त्यात भेटणारे सहप्रवासी यांची अनेक वर्णने साहित्यात आढळतात. परंतु मोटरमनला रेल्वे जशी आणि जेवढी समजते तशी ती कोणालाच समजणे शक्य नाही. मोटरमन हा आपल्याला केवळ यंत्रवत चालक वाटत असतो. बसला आणि चालवली गाडी, त्यात काय? परंतु संपूर्ण रेल्वेचंच अंतरंग उलगडून दाखवणारा आणि मोटरमनकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आरपार बदलवून टाकणारा हा लेख  खुद्द  ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या गणेश मनोहर कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. खरे तर या लेखात एक पुस्तक दडलेले आहे- माझी नोकरी, त्यातले ताणतणाव हे सर्व एव्हाना घरातल्या सर्वांना सवयीचं झालं आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशीच परिस्थिती आहे.ब-याचदा मी चंदिगड-बांद्रा ही गाडी चालवतो. रात्री दीड वाजता वेळेवर अहमदाबाद सोडल्यावर, सुरतनंतर सरळ बोरिवलीलाच त्या गाडीचा थांबा. सुरतला येता-येताच गाडीला खूपदा २०-२५ मिनिटं उशीर होतो. गाडीला

[post_status] => publish [postmainimage] => /2019/03/kk.jpg [postimage] => /2019/03/kk.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 1915 [display_name] => गणेश कुलकर्णी [Post_Tags] => अंतर्नाद,दीर्घा,अनुभव कथन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1476] => Array ( [PostID] => 4664 [post_title] => वसई उर्फ वाजीपूर [post_content] => [post_excerpt] => वाजीपूरचा (अर्थात वसईचा) रंजक इतिहास [post_shortcontent] =>

दादा कोंडके यांनी ज्यांचं वर्णन 'खडीसाखरेचं जणू या गोटं, वर मधाचं लावलंया बोटं' असं केलं होतं, ती वसईची  सुप्रसिध्द केळी आणि चिमाजी अप्पाने  वेढा घालून जिंकलेला वसईचा किल्ला इतपत माहिती वसईविषयी आपल्याला असतेच. परंतु या गावाचा,परिसराचा  इतिहास खूपच जूना म्हणजे ८००-९०० वर्षांपूर्वीचा आहे आणि तिथं आजवर प्रचंड उलथापलथी झालेल्या आहेत. त्याच्या खुणा आजही इथं आढळून येतात.  वसई ते वाजीपूर  असा या शहराचा प्रवास झालेला प्रवास १९५७ साली प्रसिध्द झाालेल्या या लेखात सांगितलेला आहे. परंतु काळाच्या ओघात वाजीपूरचं पुन्हा वसई कसं झालं  याचा मात्र उल्लेख नाही. पूनश्र्चच्या सदस्यांपैकी कुणाला त्याची माहिती असेल तर त्यांनी या लेखावरील प्रतिक्रियेत ती जरूर लिहावी. ******** ‘वाजीपूर’ हे हल्लीच्या वसईचे नाव आहे. चिमणाजीअप्पाने वसईचा किल्ला सर केल्यावर त्याला हे नाव ठेवले. यापूर्वी इ.स. १५१४ मध्ये बाबोंसा याने या शहराला ‘बाक्से’ असे म्हटलेले आहे. त्या वेळेस ते गुजरातच्या राजाच्या अंमलाखालील उत्कृष्ट बंदर होते. व्यापाराची मोठी उलाढाल तेथे होत असे. इ. स. ११०० च्या आधी वसई हे प्रसिद्ध बंदर नव्हते. ११०० च्या नंतर ते थोडेथोडे पुढे येऊ लागले. इ. स. १२००-१२०९ च्या दरम्यान वसई हे एका प्रांताचे मुख्य शहर असावे. १५९४ मध्ये तेथे फार मोठा व्यापार चालत असावा. ठिकठिकाणाहून येथे गलबते येत. मलबारहून नारळ, सुपारी आणि इतर मसाल्याचे जिन्नस येत. १५८३ मध्ये वसई येथे भात व इतर धान्ये, इमारतीचे लाकूड यांचा मोठा व्यापार चालत होता असा दाखला आढळतो. १७व्या शतकाच्या सुरुवातीला तेथे गलबते बांधण्याचा कारखाना होता. तेथे दगडांचा मोठा व्यापार चाले. मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी गोव्याला वसईहून दगड जात. 

[post_status] => publish [postmainimage] => /2018/06/vasai-fort.jpg [postimage] => /2018/06/vasai-fort.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 88 [display_name] => पद्मा मोकाशी [Post_Tags] => नवल,स्थललेख,पद्मा मोकाशी [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1477] => Array ( [PostID] => 22681 [post_title] => Take away आणि Home delivery [post_content] => [post_excerpt] => घरी पोचेपर्यंत मराठी पदार्थ तसाच राहिल यासाठी खूप संशोधन करायची गरज आहे... [post_shortcontent] =>

मी  स्वतः याबाबतीत एकदम निरक्षर होतो. तरुणपणी मला take away म्हणजे आमच्या डोंबिवलीच्या कानिटकरांकडून ऑफिसातून घरी जाताना 100gm भाजी, पोळ्या, अळूवडी, एखादा गोड़ पदार्थ छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांत गुंडाळून घेऊन जाणे एवढंच माहित होतं. लहानपणी आई-बाबा आणि लग्न झाल्यानंतर बायको घरी नसेल तर करायच्या अनेकज उपद्व्यापांपैकी एक. हॉटेलातून स्वतः जाऊन काही घरी आणून खाण हा funda च नवीन होता आणि home delivery म्हणजे domino's pizza हे समीकरणं एकदम fit होतं.

 त्यामुळे मेतकूट सुरु केल्यावर या आघाडीवर आपल्याला लढायला लागेल याची एवढी कल्पना नव्हती.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618116880.jpeg [postimage] => upload_post-1618116880.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1478] => Array ( [PostID] => 10932 [post_title] => मी पाहिलेले व ऐकलेले अत्रे [post_content] => [post_excerpt] => अत्र्यांना माणसांप्रमाणेच उत्कटाचा आणि भव्याचा हव्यास होता. त्यांना प्रत्येक गोष्ट प्रचंड लागे. यामुळेच अत्र्यांनी आपल्या नातवंडांची नावे भारदस्त व ऐसपैस ठेवली होती. [post_shortcontent] =>

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या साहित्याने, वक्तृत्वाने व विविध जीवनक्षेत्रांतील दमदार संचाराने महाराष्ट्रावर, मराठी मनावर विलक्षण प्रभाव टाकणारे आचार्य अत्रे हे खरोखरीच एक अद्भुत रसायन होते. काल १३ जून रोजी त्यांच्या मृत्यूला पन्नास वर्षे पूर्ण झाली, तरी अत्रेंचा महिमा महाराष्ट्रात टिकून आहे. नाटककार, विडंबनकार, विनोदी साहित्यकार, कथालेखक, चित्रपटदिग्दर्शक,पटकथाकार, संवादलेखक, आत्मचरित्रकार, बालवाङ्मयकार, शिक्षणतज्ज्ञ,वैचारिक साहित्यकार, अनुवादक,कवी अशी अत्रे यांची अने रुपे होती. त्याबरोबरच वक्ता, राजकीय पुढारी, संपादक अत्रे, अशा त्यांच्या वास्तव जीवनातील विविध भूमिकाही तेवढ्याच जबरदस्त आणि अफाट होत्या.त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती, तशी त्यांच्या कटू, जिव्हारी लागणाऱ्या वाग्बाणांनी दुखावली गेलेली माणसंही खूप होती. अत्रेंचा स्नेह आणि सहवास लाभलेल्या मनोहर महादेव आळतेकर यांनी प्रस्तुत लेखात अत्रेंविषयी अतिशय प्रेमाने आणि तरीही तटस्थपणे लिहिलेला, अत्रेंविषयीच्या दंतकथा, अनेक खरे-खोटे किस्से यांनी संपन्न असलेला हा लेख वाचून अत्रेंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण आणि त्यातील गुंतागुंत दोन्ही लक्षात येते.

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/atre1.jpg [postimage] => /2019/06/atre1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 2377 [display_name] => मनोहर महादेव आळतेकर [Post_Tags] => दीर्घा,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1479] => Array ( [PostID] => 22749 [post_title] => माणूस [post_content] => [post_excerpt] => आणीबाणी घोषित झाली आणि त्यावर माणूस ची ही प्रतिक्रिया होती. [post_shortcontent] =>

पुनश्च चा आणीबाणी विशेषांक काढायचा होता. त्याकाळात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून काय काय मिळतंय ते शोधत होतो. अनेक छान लेख मिळाले. वेगवेगळे दृष्टीकोन तपासता आले. पण काही मासिकांची मुखपृष्ठ हीच एका लेखाहून भारी होती. माणूस साप्ताहिकाचे हे मुखपृष्ठ. फक्त एक प्रश्नचिन्ह.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618538720.jpg [postimage] => upload_post-1618538720.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1480] => Array ( [PostID] => 4198 [post_title] => उपोषणाचा श्लोकसंवाद [post_content] => [post_excerpt] => आश्रमातील शिष्यांनी आग्रह धरल्यावर मुनिवरांनी त्यांच्या शिष्यांना उपोषणाचे आख्यान श्लोकांमधून सांगितले. ते समयी झालेला हा श्लोकसंवाद- [post_shortcontent] =>

आश्रमात नेहमीप्रमाणे मुनिवरांचे शिष्य शुचिर्भूत होऊन आले आणि विद्यापाठास बसले. ज्ञानयज्ञ सुरु झाला तरी कोणाचे त्यात लक्ष नव्हते. त्यांची चुळबूळ पाहून मुनिवर वदले, काय बरे झाले, आज कुणाचे चित्त दिसत नाही. तेव्हा झालेला हा श्लोकसंवाद-  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/15-Apr-new-Thumbnail.png [postimage] => /2018/04/15-Apr-new-Thumbnail.png [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1481] => Array ( [PostID] => 22750 [post_title] => कोल्हापूर शुगर मिल्स [post_content] => [post_excerpt] => साखर जास्त खपावी म्हणून केलेली ही जाहिरात. साल १९५८ [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618539214.jpg [postimage] => upload_post-1618539214.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 16 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1482] => Array ( [PostID] => 4086 [post_title] => पूर्णविराम आणि अर्धविराम! [post_content] => [post_excerpt] => पक्षाच्या स्थापनादिनी झालेलं त्यांचं भाषण ऐकून एक मंत्री म्हणाले, तुमच्या नेत्यांना द्या की थोडेसे पूर्णविराम आणि अर्धविराम!’ [post_shortcontent] =>

आणि तो धडपडणारा मुलगा अखेर प्रगती करत करत राज्याचा प्रमुख झाला. अरे कारे चा, अहो जाहो झाला. पक्षाच्या स्थापनादिनी झालेल्या मेळाव्यात त्यांनी त्याच शैलीत भाषण केलं. तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या एका मंत्र्यानं त्यांच्या बाजूला बसलेल्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना उचकावलं. ‘व्हॉल्यूम कंट्रोल काही तुमच्या हाती नाही, पण तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहात. मग तुमच्या नेत्यांना द्याकी थोडेसे पूर्णविराम आणि अर्धविराम!’ सांस्कृतिक मंत्री सावधपणे त्यांच्या कानात उत्तरले, 'अहो, मी तसं केलं तर त्यातलाच एक पूर्णविराम काढून ते माझ्या राजकीय कारकीर्दीला लावतील. कळलं?'

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/8-APR-Thumbnail.png [postimage] => /2018/04/8-APR-Thumbnail.png [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 15 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1483] => Array ( [PostID] => 10945 [post_title] => मराठ्यांचे परराष्ट्रीय राजकारण [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी वकील पुस्तकी विद्येमध्ये निष्णात नव्हते; पण हजारो मैलांवरून समुद्रमार्गाने येणारे आणि अठराव्या शतकातील युरोपच्या स्थित्यंतरांच्या आंदोलनाच्या संस्कारांनी संपन्न असे होते. [post_shortcontent] =>

नरहर  रघुनाथ  फाटक(१५ एप्रिल १८९३- २१ डिसेंबर १९७९) हे चरित्रकार आणि इतिहास संशोधक होते. प्रचलित विचारप्रवाहांविरुद्ध मतप्रदर्शन करुन वाद निर्माण करणे हे त्यांच्या अनेक लेखांचे वैशिष्ट्य होते. विविधज्ञानविस्तार, विविधवृत्त, चित्रमयजगत इत्यांदीमधून त्यांनी सातत्याने लिहिले. लोकमान्य टिळक, नाट्याचार्य खाडीलकर यांची चरित्रे त्यांनी लिहिली. इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी इतिहासाच्या प्रेमापेक्षा इतिहासाचे कठोर समीक्षण करण्यावर अधिक भर दिला होता.  प्रस्तुतचा, विविधवृत्तच्या १९५६च्या दिवाळी  अंकातून घेतलेला  लेखही त्याच पठडीतला आहे. या लेखाच्या शीर्षकात परराष्ट्रीय असा शब्द असला तरी त्याचा अर्थ या लेखापुरता महाराष्ट्राबाहेरील असा आहे. तसा खुलासाही त्यांनी केलेला आहे. मराठ्यांकडे (म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडे) लढाऊ वृत्ती होती, पराक्रम होता परंतु सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय हुषारी आणि समज नव्हती. इंग्रजांनी नेमलेले वकील आणि मराठ्यांचे वकिल यांच्यातील तुलना यापुरता लेखाचा विषय असला तरी त्याचा निष्कर्ष मात्र व्यापक  अर्थाचा आहे. हा लेख वाचल्यावर आपण आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठी नेतृत्वातले हे खुजेपण आजही कायम असल्याचे आपल्या लक्षात येते. अंक: विविधवृत्त, दिवाळी १९५६ ********** मराठ्यांचे परराष्ट्रीय राजकारण हे शब्द जरी विशाल अर्थाचे दिसले तरी आरंभीच सांगून टाकणे अवश्य आहे, की त्या शब्दाचा व्याप हिंदुस्थानापुरताच आहे. मराठ्यांचे वर्चस्व हिंदुस्थानभर होते, पण साऱ्या देशांत त्यांची राज्यसत्ता नव्हती. मराठ्यांचे वर्चस्व गरजेप्रमाणे मानणारी, परंतु अगदी स्वतंत्र अशी मराठेशाहीच्या जोडीने

[post_status] => publish [postmainimage] => /2019/07/1.jpg [postimage] => /2019/07/1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Apr 2021 [post_author] => 2412 [display_name] => न. र. फाटक [Post_Tags] => इतिहास,राजकारण,विविधवृत्त,पुनश्च [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1484] => Array ( [PostID] => 22741 [post_title] => नाझी छावण्यांच्या 'काळोखातील प्रकाशरेषा' [post_content] => [post_excerpt] => जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तितके सुख बोलत नाही [post_shortcontent] =>

ही गोष्ट आहे, अध्यापनाच्या एका अफलातून प्रयोगाची. कलात्मक स्वातंत्र्याची, क्रौर्याने पुरत्या कोलमडून गेलेल्या कोवळ्या जिवांमध्ये, जीवनेच्छा जागविण्याची! नाझींनी चित्रकला, गाणं, नाटक या गोष्टींना फावल्या वेळेतील मनोरंजन मानलं, त्यामुळे छळछावणीत या गोष्टी शिकवण्याची अखेर परवानगी मिळाली. अनन्वित अत्याचार होत असतानाही, अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याची चालून आलेली ही एक अनोखी संधी होती आणि यातून  जन्माला येत होता एक नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग! सुचिता देशपांडे लिखित ‘काळोखातील प्रकाशरेषा’ या पुस्तकातील ज्येष्ठ शिक्षण-अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांची ही प्रस्तावना -
हिटलरच्या १२ वर्षांच्या काळ्याकुट्ट राजवटीने ६० लाख ज्यूंची कत्तल केली. मानवी इतिहासातील या अमानुष क्रौर्याचे तपशील युद्धसमाप्तीनंतर हळूहळू जगासमोर येत गेले आणि इतक्या क्रूर पद्धतीने, इतक्या कमी कालावधीत झालेला हा भयावह वंशविच्छेद पाहून मानवजात अस्वस्थ झाली. छळछावणीत मरणप्राय यातना भोगल्यानंतरही जिवंत राहिलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या कहाण्या आणि बळी गेलेल्यांच्या नोंदी, साहित्य, कलाकृती यांतून या विनाशाची तीव्रता जगाला कळली.
जगभरातील अनेक ठिकाणी होलोकॉस्ट म्युझियम्सना जो कुणी भेट देतो, तो प्रत्येकजण, त्यावेळेस ज्यू समुदायाने भोगलेल्या वेदना पाहून, भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही फॅसिझमला बळ न मिळो, याची करुणा भाकतो. अशा प्रकारच्या निर्धारासाठीच या विनाशकारी संहाराचे जागरण होणे अत्यंत गरजेचे आहे. सुचिता देशपांडे यांनी लिहिलेले ‘काळोखातील प्रकाशरेषा’ हे पुस्तक म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे.
साहित्य, कला, चित्रपट, नाट्य, चित्र या सर्वच माध्यमांनी नाझी भस्मासुराची ही कहाणी वेगवेगळ्या पद्धतीने कथन केली. 'शिंडलर्स लिस्ट' या चित्रपटाने, ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ या पुस्तकाने ही वेदना जगभर पोहोचवली. ‘लाइफ इज ब्युटिफुल’ या नितांतसुंदर चित्रपटात वडील आपल्या लहानग्या मुलापर्यंत या संहाराची तीव्रता पोहोचू नये, म्हणून किती प्रयत्न करतात, ते दाखवले आहे. याच भावनेने एक संवेदनशील शिक्षिका छळछावणीतील शेकडो विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ कसे पुरवते, याचे हृदयस्पर्शी चित्रण या पुस्तकात आले आहे. मराठीत 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' आणि त्यानंतर प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांमधून तसेच भाषांतरित कहाण्यांमधून नाझी अत्याचारांची कहाणी वाचकांपर्यंत पोहोचलेली आहेच. जेव्हा फॅसिस्ट विचार सर्वसामान्यांना आकर्षित करू पाहतो, तेव्हा या संहाराविरोधी जागरण तितक्याच तीव्रतेने पुन:पुन्हा करणे आवश्यक ठरते. सुचिता देशपांडे यांचे हे पुस्तक याच मालिकेतील आहे. हे पुस्तक शिक्षकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरक आहे. कला हे माध्यम जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर किती प्रभावी व महत्त्वाचे ठरू शकते, हे या पुस्तकाने अधोरेखित केले आहे. त्याच वेळी फॅसिझमविरोधी विचार बुलंद करण्यासाठीही या पुस्तकाचे मोल अधिक आहे. या छोटेखानी पुस्तकाने एकाच वेळी या तीन भूमिका बजावल्या आहेत.
दु:ख बघून वाल्मिकींना महाकाव्य सुचले आणि छळछावणीत वेदना व दु:ख सहन करणाऱ्या लहान मुलांनी आपल्या वेदना चित्र रेखाटून व्यक्त केल्या. या लहानग्यांची चित्रे पाहून ‘जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तितके सुख बोलत नाही,’ या पु. ल. देशपांडे यांच्या विधानाची प्रचिती येते. 
शिक्षक असणे ही एक पूर्ण वेळेची मनःस्थिती असते. ती जनजीवन शांत असताना सक्रिय असते, तसेच मृत्यूची गडद छाया पडलेल्या छळछावणीतसुद्धा तितकीच तीव्रतर असते, हे या होलोकॉस्टसंबंधित कहाणीतून लक्षात येते. अवघे ५० किलो वजनाचे सामान सोबत घ्यायची परवानगी असताना, अनेक वस्तूंचा मोह टाळून, तिथे लहान मुले असतील हे लक्षात घेत, त्यांच्यासाठी चित्रकलेचे साहित्य, पुस्तके सोबत घेऊन छळछावणीत निघालेली फ्रीडल अंतःकरणाच्या तळापासून शिक्षक आहे. छळछावणीत शिकवायला बंदी होती, फक्त मनोरंजनाला तिथे परवानगी असल्याने तिने मुलांना मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण दिले आणि मग ही लहान मुले कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त झाली. त्यांच्या दुःखाला कलेद्वारे वाट मिळाली. ही वाट कधी कवितेची होती, तर कधी चित्रांची होती. या सर्व प्रक्रियेत फ्रीडल या विद्यार्थ्यांसोबत असते. त्या विद्यार्थ्यांना जणू छळछावणीत आपल्या लहानशा जगण्याचा अर्थ सापडला आणि जगण्याचा जो दिवस उपलब्ध आहे, तो कलेच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी मुलांनी उपयोगात आणला. कला हे माध्यम मृत्यूच्या टोकावर उभे असणाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरता किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देणारे ‘काळोखातील प्रकाशरेषा’ पुस्तक म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हे पुस्तक वाचताना कलेकडे जीवनाची अभिव्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विकसित होणे का आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येते. कला ही एक थेरपी आहे, कलेद्वारे आपल्या भावना, वेदना, दुःख यांचे विश्लेषण करता येऊ शकते. तसेच कला आत्मसंवादाचे किती प्रभावी माध्यम आहे, हे या मुलांच्या चित्रांमधून स्पष्टपणे जाणवते. उपाशीपोटी असणारी मुलं अन्नपदार्थांची, कुटुंबासमवेत घेतल्या जाणाऱ्या जेवणाची चित्रं तन्मयतेने काढतात, हे वाचताना गलबलून येते. त्या मुलांचे एकटेपण त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. लहान मुलांच्या मनातील दबलेल्या भावना, दुःख, वेदना यांना वाट करून देण्यासाठी चित्रकलेसह इतर कलांचा उपयोग शिक्षकांनी करणे का महत्त्वाचे आहे, हे या पुस्तकातील कलाविषयक लेखनातून लक्षात येते. त्यासाठी लेखिकेने अनेक क्षेत्रांमधील तपशील आवर्जून उद्धृत केले आहेत.
या पुस्तकाच्या निमित्ताने फ्रीडलने सहजतेने दिलेले हे शिक्षण एक स्वतंत्र शिक्षणपद्धती असू शकते का, याचीही चर्चा व्हायला हवी. शिक्षणात मुले व मुलांची अभिव्यक्ती महत्त्वाची असते, मूल ज्ञानाची निर्मिती स्वत:च करत असते आणि शिक्षक केवळ मदतनीस असू शकतो, या आज विकसित झालेल्या रचनावाद सिद्धांताची बीजे यांत दडलेली आहेत. कलाशिक्षण हे केवळ कलावंत निर्मितीसाठी नसते, तर स्वत:ची ओळख करून घेण्यासाठीही महत्त्वाचे असते. त्यामुळे रसग्रहणाची क्षमता आणि निरीक्षण क्षमता विकसित व्हायला मदत होते. भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याकरता कलाशिक्षण कसे उपयुक्त ठरते, याचेही भान फ्रीडलच्या या अभिनव शिक्षणपद्धतीतून येते.
फ्रीडलच्या या शैक्षणिक प्रयोगाचा आणखी एक पैलू म्हणजे यात शिक्षक किंवा अभ्यासक्रम मुलावर प्रभाव गाजवत नाही. इथे जे. कृष्णमूर्ती यांची आठवण होते. ‘शिक्षकाने आपला आदर्श किंवा प्रभाव मुलांवर लादायचा नाही, अन्यथा मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो’, असे ते स्पष्टपणे बजावतात. चित्र ही एक संवादाची स्वतंत्र भाषा असू शकते. संकटात सहकार्यभावनेने कसे जगावे व त्यासाठी कला-नाट्य हे माध्यम परस्परांना जोडणारे कसे ठरू शकते, या गोष्टीही फ्रीडलच्या या अभिनव शिक्षणप्रयोगाने सिद्ध झाल्या आहेत. तुम्ही सकारात्मकतेने जीवनाकडे बघायला हवे, असे जणू फ्रीडलमधील शिक्षिका केवळ त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर वाचकांनाही बजावते. सातत्याने विद्यार्थ्यांना सौंदर्यदृष्टी देणाऱ्या फ्रीडलने मृत्यूच्या छायेतही तुम्ही किती आनंदाने, कलात्मकतेने जगू शकता हे आपल्याला दाखवून दिले आहे. या पुस्तकातून व्यक्त झालेले शिक्षिकेचे समर्पण वाचणाऱ्याला थक्क करणारे आहे. स्वतःच्या कुटुंबाची झालेली वाताहत, मृत्यूच्या दिशेने तिचा सुरू असलेला प्रवास... ही सर्व स्थिती एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास डळमळीत करणारी असली तरीही, फ्रीडलमधील शिक्षिका अखेरच्या क्षणापर्यंत जिवंत राहते. तिच्या जगण्यातील उत्कटता आपल्याला पार हलवून टाकते.
नाझी भस्मासुराचा अंत होऊनही जग द्वेषाच्या आणि सुडाच्या चक्रातून आजही मुक्त झालेले नाही. जगभरातील काही देशांमधील हिंसाचार, हुकूमशाही विचारसरणी व द्वेषाचे राजकारण लक्षात घेता, आजही आपण ज्यूंच्या वंशविच्छेदातून काहीच शिकलो नाही, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. कोणत्याही आपत्तीचे बळी महिला आणि लहान मुले अधिक ठरतात, हेही या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. ही जाणीवजागृती करणारे पुस्तक मराठीत लिहून सुचिता देशपांडे यांनी खूप महत्त्वाचे काम केले आहे.
शिक्षक समुदायासमोर आदर्श नाहीत आणि हा समूह परिवर्तनाच्या लढाईत मोलाची भूमिका घेत नाही, अशी तक्रार सतत केली जाते. या पार्श्वभूमीवर फ्रीडलसारखी शिक्षिका आपल्यासमोर दीपस्तंभासारखी उभी आहे. मृत्यूच्या छायेतही ती तिचा शिक्षकधर्म निभावते व गॅसचेंबरच्या दिशेने रवाना होईपर्यंत लहान लेकरांना धीर देत असते. जगभरातील कोणत्याही शिक्षकाला प्रेरणा देणाऱ्या फ्रीडल डिकर ब्रॅण्डाइस यांचा मराठी शिक्षणसमूहाला सुचिता देशपांडे यांनी या पुस्तकाद्वारे करून दिलेला परिचय लक्ष वेधणारा आहे. पोलंडमधील जनुस कोरचॅक या अनाथ मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या बालमानसशास्त्रज्ञाच्या सर्व विद्यार्थ्यांना गॅसचेंबरमध्ये पाठवताना, त्याला मात्र जिवंत राहण्याची सवलत नाझींनी देऊ केली होती; पण ‘माझी मुले मारणार असाल, तर मग मलाही जिवंत राहायचे नाही’, असे म्हणत त्याने मुलांच्या अगोदर मृत्यू पत्करला. या शिक्षकानंतर, ‘काळोखातील प्रकाशरेषा’ या पुस्तकाद्वारे फ्रीडलच्या रूपात आणखी एक प्रेरणादायी उदाहरण शिक्षक समुदायासमोर आले आहे. मराठी शिक्षणविश्वात, कलाविश्वात आणि विचारविश्वात महत्त्वाचे ठरावे असेच हे पुस्तक आहे.
-  हेरंब कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ शिक्षण-अभ्यासक आहेत.)
(काळोखातील प्रकाशरेषा- सुचिता देशपांडे
अभिधा प्रकाशन, पृष्ठे- १०८, मूल्य – ३०० रुपये.
पुस्तकाविषयीच्या अधिक माहितीसाठी सुचिता देशपांडे यांच्याशी – ९८१९२७१७८९ - या दूरध्वनी क्रमांकावर अथवा suchitaadeshpande@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618484513.jpg [postimage] => upload_post-1618484513.jpg [userfirstname] => Heramb [userlastname] => Kulkarni [post_date] => 15 Apr 2021 [post_author] => 4336 [display_name] => हेरंब कुलकर्णी [Post_Tags] => शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, नाझींच्या छळछावण्यातील शिक्षण, सुचिता देशपांडे, हेरंब कुलकर्णी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1485] => Array ( [PostID] => 22644 [post_title] => नक्की वाचा : द कलर ऑफ मॅजिक- जादूचा (आठवा) रंग! [post_content] => [post_excerpt] => ‘द कलर ऑफ मॅजिक’ ही कादंबरी म्हणजे हौशी पर्यटक टूफ्लावर आणि जादू न येणारा जादूगार रिन्सविंड या जोडगोळीच्या चार साहसकथांची माला. ही साहसं त्यांनी स्वतःहून पत्करलेली नाहीत, तर त्यांच्या नकळत डिस्कवर्ल्डच्या देवांनी खेळात फासे टाकल्यामुळे ही साहसं अक्षरशः त्यांच्या अंगावर येऊन आदळली आहेत. [post_shortcontent] =>

  ‘द कलर ऑफ मॅजिक’ हे प्रॅचेट यांनी लिहिलेलं पहिलं डिस्कवर्ल्ड पुस्तक. जाणून घेऊया या पुस्तकाविषयी-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617431937.jpg [postimage] => upload_post-1617431937.jpg [userfirstname] => धनवंती [userlastname] => हर्डीकर [post_date] => 15 Apr 2021 [post_author] => 5993 [display_name] => धनवंती हर्डीकर (शिक्षणतज्ज) [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1486] => Array ( [PostID] => 22722 [post_title] => पोळी पुराण [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रातील हॉटेल्स सर्रास 'घडीच्या पोळी' ऐवजी 'पंजाबी रोटी' का देतात? [post_shortcontent] =>

माहितगारांशी ह्याबाबत बोलल्यावर लगेच  धोक्याची सूचना आली. उगाच नको ते रिस्क घेऊ नका. मुकाट्याने बाहेरून पोळी-भाकरीचे suppliers असतात त्यांच्याकडूनच पोळ्या-भाकऱ्या घ्या. सगळे हॉटेलवाले तेच करतात. आम्ही विचार केला हा supplier कुठल्या प्रतीचा गहू वापरणार? आणि आणून देईपर्यंत थंड झालेल्या पोळ्या-भाकऱ्या पुन्हा गरम करून गिर्हाईकांना देण्यात काय मज्जा? मग हेही आव्हान आपण स्वीकारलं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618325433.jpeg [postimage] => upload_post-1618325433.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 14 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1487] => Array ( [PostID] => 3942 [post_title] => ...आणि रात्रीचे ११.३० वाजले! [post_content] => [post_excerpt] => एक एप्रिल आणि रविवार! मोरूनं निश्चय केला की आपण आपण अजिबात एप्रिल फूल बनायचं नाही... [post_shortcontent] =>

मोरुचा जन्मच मुळी इतरांनी त्याला मूर्ख बनवण्यासाठी झालेला असावा असं त्याला स्वतःला आणि सगळ्यांनाच वाटत होतं. मोरूची बायको, मोरूची मुलगी, मोरूचे शेजारी, मोरुचे मित्र, मोरुचे ऑफीसमधील सहकारी सगळ्यांसाठीच तो एक एप्रिलचा हमखास बकरा असे आणि हे गेली अनेक वर्ष सुरू होतं. आज एक एप्रिल आहे आणि आपण सावध राहिलं पाहिजे याचा त्याला विसर पडत असे आणि दिवसभर पावलोपावली मूर्ख बनत असे. सकाळी सकाळी मोरूची बायको त्याला  ‘अहो, आठ वाजले किती वेळ झोपणार?’ असं म्हणत हलवून जागं करणार. ‘बापरे, एवढा वेळ झोपलो मी? वाट लागली माझी, उशीर होणार पोचायला आणि माझा बॉस आज माझी बिना पाण्यानं करणार,’ असं म्हणत पांघरूण भिरकावत आणि बेडरूमच्या भींतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहात मोरु घाईघाईनं उठणार, ब्रशवर पेस्ट घेणार आणि झोपाळलेल्या डोळ्यानं दातांवर तो उभा-आडवा फिरवत हॉलमध्ये जाणार. मग सहज तिथल्या घड्याळाकडे त्याचं लक्ष जाणार आणि त्यात मात्र सकाळचे ६.३० वाजलेले असणार. त्याच्या हे लक्षात येता क्षणी बायको आणि मुलगी जोरानं ओरडणार, ‘बाबा एप्रिल फूल...!’ माणूस एकदा मूर्ख बनला तर ठिक, परंतु दरवर्षी तो असाच साध्या साध्या गोष्टीत मूर्ख बनत असे. आपल्या मागे लोक नक्कीच आपली याबद्दल टर उडवत असतील याची त्याला खात्री होती. या वर्षी मात्र त्यानं मनाशी निर्धार केला होता काहीही झालं तरी आपण एप्रिल फूल व्हायचं नाही. पावलोपावली सावध रहायचं. कुणाचाही डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. एक एप्रिलला नेमका रविवार आल्यानं त्याच्या बायकोची आणि मुलीची सकाळी सकाळी त्याला फसवण्याची नेहमीची ट्रिक यावर्षी चालणार नव्हतीच त्यामुळं तो बिनधास्त उशीरापर्यंत झोपला.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/19166f71-4c83-4f0b-9b9f-970e304a04ca.jpg [postimage] => /2018/04/19166f71-4c83-4f0b-9b9f-970e304a04ca.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 14 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1488] => Array ( [PostID] => 22709 [post_title] => जोडी [post_content] => [post_excerpt] => किर्लोस्कर [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618225002.jpg [postimage] => upload_post-1618225002.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 12 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1489] => Array ( [PostID] => 22707 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - म्हणे वडाला वांगी! (भाग - २४) [post_content] => [post_excerpt] => आजच्या वेगवान समाजमाध्यमांच्या काळात वडाच्या झाडाला वांगी आणण्यात आपला हातभार लागू नये, एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो! [post_shortcontent] =>

“एखाद्याला कष्टाच्या मानाने फार कमी मोबदला मिळाला तर ‘सारी रात्र जागली आणि वांगे भाजी रांधली’ म्हटलं जातं. एकाकडून दुसऱ्याकडे अन् दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पसरत जाणाऱ्या कर्णोपकर्णी गप्पांना ‘सांगोवांगीच्या गोष्टी’ म्हणण्याची पद्धत आहे. अशाच पसरत जाणाऱ्या अशक्यप्राय गोष्टीसंबंधी ‘सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी’ ही म्हण वापरली जाते. मात्र आजच्या वेगवान समाजमाध्यमांच्या काळात वडाच्या झाडाला वांगी आणण्यात आपला हातभार लागू नये, एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो!” – वांगे या शब्दाचा मागोवा घेणारा हा लेख
राजा अकबर आणि बिरबल यांची वांग्याविषयीची ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. अकबर वांग्याची भाजी खाऊन वांग्याचं खूप कौतुक करतो अन् मग बिरबलही त्यात भर घालतो. मग एक दिवस अकबराला वांग्याची भाजी आवडत नाही आणि तो वांग्याला नावं ठेवतो, तर बिरबरलही त्यात पुढाकार घेतो. अकबराला कळत नाही की, यावेळी बिरबर आपल्या हो ला हो कसं म्हणतोय अन् तो त्याला त्याचं कारण विचारतो. बिरबल म्हणतो, ‘प्रत्येक वेळी वांग्याचं कौतुक करायला मी वांग्याचा चाकर नाही,  तुमचा चाकर आहे.’ स्वामीनिष्ठा हे या गोष्टीचं तात्पर्य असलं तरी वांग्याच्या भाजीची ही गोष्ट कशी भारतातील बऱ्याच भाषांमध्ये आहे, हे इथं मला तुम्हांला सांगायचं आहे.
वांगे ही उंच डोंगराळ प्रदेश वगळता भारतात सर्व ठिकाणी वर्षभर पिकवली जाणारी फळभाजी आहे. वांग्याला संस्कृतमध्ये  ‘वृन्ताकम्’, ‘वंगनः’, ‘वङ्नः’, ‘वंग’ असे अनेक शब्द आहेत. तर पालीमध्ये त्याला ‘वातिङ्ननो’ म्हटले गेले असून; प्राकृतमध्ये ‘वाइगण – वाइगणी – वाइगिणी’ अशी त्याची रूपे दिसतात. आर्यभारतीय भाषांमध्ये ‘वांगे’ या शब्दाची रूपे पाहता बंगालीमध्ये ‘बेंगन’, हिंदीमध्ये ‘बैंगन’, पंजाबीमध्ये ‘बाइँगण’, गुजरातीमध्ये ‘वेंगण’ म्हटलं जातं. द्राविडी कुळातील भाषांमध्ये म्हणजे तमिळमध्ये ‘वळुदलेइ’, कानडीमध्ये ‘बसदनि’ तर मल्याळीमध्ये ‘वळुहिनी’ म्हटलं जातं. तर मराठीशी संपर्क आलेल्या फारसीमध्ये वांग्याला ‘बदिनजान’ असा  शब्द आहे. इंग्रजीतला ‘ब्रिंजल’ तर सर्वांना माहीत आहे.
आर्यभारतीय भाषा, द्राविडी भाषा आणि मराठीशी संपर्क आलेल्या फारसी, इंग्रजी या भाषांतील वांग्याचे प्रतिशब्द पाहिले तर, त्यांच्या उच्चारांत काहीएक साम्य जाणवते; तसे काहीएक भिन्नत्वही दिसते. याविषयी सांगताना कृ. पां. कुलकर्णी ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हणतात,  मूळ संस्कृत शब्द स्पष्ट व निश्चित नाही. संस्कृतमधील वात+इंगन = वातहारक हा शब्द ऑस्ट्रिक आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. भारतातील जे मूळ रहिवासी –

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618201278.jpg [postimage] => upload_post-1618201278.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 12 Apr 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, वांगे, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1490] => Array ( [PostID] => 22643 [post_title] => स्मार्ट नेटिझन भाग २ : वयात काय आहे? [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला हे माहिती आहे का, पेगी (PEGI) आणि esrb.org हे गेमिंगचे रेटिंग्ज ठरवतात. esrb ही संघटना अमेरिकेत आहे, तर पेगी ही संघटना युरोपियन आहे. आयएआरसी IARC (International Age Rating Coalition)चे रेटिंग्ज सध्या आपल्याकडे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे गेमिंगसाठी IARCचे रेटिंग्ज विचारात घेतले जातात. कोणताही गेम डाऊनलोड करायच्या आधी त्याच्याबद्दल प्ले स्टोअरमध्ये किंवा अॅप स्टोअरमध्ये त्याचे रेटिंग्ज बघणे, त्याचा वयोगट बघणे खूप महत्त्वाचे आहे. [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617430749.jpg [postimage] => upload_post-1617430749.jpg [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 12 Apr 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1491] => Array ( [PostID] => 22687 [post_title] => गोल्ड स्पॉट [post_content] => [post_excerpt] => 'गो s ल्ड स्पॉट, द झिंग थिंग' ही ट्यून वाजली ना मनात? [post_shortcontent] =>

केसरीच्या दिवाळी अंकातील ही जाहिरात ३०-४० वर्षे मागे घेऊन गेली...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617853546.jpg [postimage] => upload_post-1617853546.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1492] => Array ( [PostID] => 22686 [post_title] => ट्रूमँगो [post_content] => [post_excerpt] => मॅंगोला ची आठवण होते ना हे नाव वाचून? [post_shortcontent] =>

'वायुमिश्रीत पेये' बरं का? सोड्याला छान मराठी शब्द. आणि ही पेये बहुगुणी पण होती. काय एकेक जाहिरात करायचे... :-)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617853413.jpg [postimage] => upload_post-1617853413.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1493] => Array ( [PostID] => 22690 [post_title] => कॅम्लीन [post_content] => [post_excerpt] => बसतोय विश्वास ? कॅम्लीन वाले पूर्वी 'बाम' बनवायचे [post_shortcontent] =>

बसतोय विश्वास ? कॅम्लीन वाले पूर्वी 'बाम' बनवायचे

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617854053.jpg [postimage] => upload_post-1617854053.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1494] => Array ( [PostID] => 22701 [post_title] => आरोमा [post_content] => [post_excerpt] => माहिती आहे का ही कोणाला? [post_shortcontent] =>

पुण्याच्या डेक्कन टोबॅको कंपनीची ही सिगारेट. पूर्वी किती सर्रास सिगारेट च्या जाहिराती यायच्या ना !! खपही तेव्हा चांगलाच असणार आणि म्हणूनच इतके ब्रॅंडस पण होते त्यावेळी.
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617936799.jpg [postimage] => upload_post-1617936799.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 11 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1495] => Array ( [PostID] => 5699 [post_title] => निसर्गावर छोटासा विजय [post_content] => [post_excerpt] => मनाचं वजन हलकं-फुलकं ठेवणारं यंत्र कुणी शोधून काढलं आहे का ? [post_shortcontent] =>

अंक- निवडक कालनिर्णय

लेखाबद्दल थोडेसे : अरुण टिकेकर हे नाव वाचताच आपल्या मनावर गांभीर्याचा एक थर साचतो. त्यांनी लिहिलेला 'तारतम्य' हा स्तंभ आठवतो, 'स्थल-काल' सारखे सांस्कृतिक इतिहास सांगणारे सदर आठवते. ते जेव्हा 'तारतम्य' लिहित होते तेव्हा त्यातील प्रत्येक लेखाची सुरुवात  एखाद्या इंग्रजी  लेखकाच्या 'कोट'ने करायचे. तेव्हा 'हुश्श सापडला बुवा एक चांगला इंग्रजी उतारा, आता पुढे लिहितो' असा एक विनोद वृत्तपत्र क्षेत्रात प्रचलित झाला होता. टिकेकरांच्या लेखनाची प्रसन्न, हलकी फुलकी बाजू कालांतराने 'लेले आणि नेने' यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून पुढे आली. टिकेकर हे उत्तम ललित लेखक होते. परंतु हा लेखक कायम त्यांच्यातील संशोधकाआड दडून राहिला. प्रस्तुत लेखात  टिकेकरांमधला हा नर्मविनोदी लेखक वृद्धत्वाची चाहुल, निवृत्तीनंतरचे आयुष्य याकडे मजेनं बघत लिहिताना दिसतो. मन अगदी प्रसन्न करणारा हा लेख आहे- लेखक: अरुण टिकेकर ना.सी. फडक्यांनी ‘पहिला केस’ नावाचा लघुनिबंध  - त्यांच्या भाषेत गुजगोष्ट – लिहीपर्यंत वाढत्या वयाची नव्यानं जाणीव झालेल्यांच्या भावना मराठी विश्र्वात तरी अव्यक्त राहिल्या होत्या. तारुण्य संपत चालल्याचं सूचित करणारं चिन्ह म्हणजे डोक्यावरच्या झुलुपांचं विरळ होणं किंवा त्या काळ्याभोर पिकात कमीअधिक पांढरे केस आढळणं. कर्तृत्वाची ओढ तारुण्य कष्टप्रद बनवतं खरं, पण त्या कष्टांबरोबर अन्य जीवनानंदांचं सुखसुद्धा मिळवून देतं. जीवनानंद देणाऱ्या त्या अनुभवामुळे कष्ट हेसुद्धा अनोखं समाधान देत राहतात. समृद्धीकडे वाटचाल असेल तर तारुण्य हे काळभंगुर आहे याचा अंदाजसुद्धा सुरुवातीला येत नाही आणि वाटचाल खडतर असली तरी जागेची वा आर्थिक चणचण तारुण्यसुलभ भावभा

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618051013.jpg [postimage] => upload_post-1618051013.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 10 Apr 2021 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1496] => Array ( [PostID] => 5395 [post_title] => मूषक चातुर्य कथा [post_content] => [post_excerpt] => मानवासह असंख्य शत्रू असूनही उंदरांनी आपले पृथ्वीवरचे अस्तित्व टिकवून धरले आहे [post_shortcontent] =>

उंदीर आणि आपण एकाच घरात नांदत असतो. आपली इच्छा असो वा नसो. गणेशोत्सवाचे दहा दिवस केवळ तो निर्धास्त असतो, एरवी आपण त्याला घरातून हाकलण्याचे सर्वतोपरी उपाय करत असतो. परंतु खुद्द बुद्धिदात्याच्या सहवासात राहून त्याची बुद्धी घासून पुसून लख्ख झाालेली असते. प्राणीविश्वाचे अभ्यासक मनोहर दातार यांनी या लेखात उंदराच्या बुद्धीकौशल्याचे अनेक मनोरजंक दाखले अतिशय प्रवाही भाषेत दिलेले आहेत. सृष्टीज्ञान या मासिकाच्या नोव्हेंबर १९७५च्या अंकातून हा लेख घेतलेला आहे. सृष्टीज्ञान हे गेली ९० वर्षे अविरत सुरु असलेले मराठीतले एकमेव विज्ञानविषयक मासिक.  प्रा. गोपाळ  परांजपे, डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. प्र. रा. आवटी, प्रा. दिनकर धोंडो कर्वे , स. बा. हुदलीकर, प्रा. श्री. ल. आजरेकर आणि शं. ब. सहसबुद्धे यांनी ते  एप्रिल, १९२८ मध्ये पुण्यात सुरु केले.    ********** ‘श्रीगजाननाने आपले वाहन म्हणून मूषकाची केलेली निवड मान्य करण्यापूर्वी तू मला थोडी बुद्धी दे अशी अट मूषकाने घातली असावी आणि गजाननाने मूषकाच्या या साध्या अटीला तात्काळ मान्यता दिलेली दिसते. एरवी मूषकाच्या या छोट्या मूर्तीने, स्वत:ला धोरणी, कावेबाज व बुद्धिमान समजणाऱ्या माणसाचा सहज पराभव कसा केला असता?’ मूषकाला शत्रू अनेक. मांजर, साप, बेडूक, कावळा, घुबड, पिंगळा, मुंगूस, कोल्हा, गरुड असे एक ना दोन असंख्य शत्रू मूषकाला आहेत. या शत्रूच्या तडाख्यातून मूषक सुटलाच, तर माणूस त्याचा सारखा संहार करीत असतो आणि माणसाच्या तावडीतून तो सुटलाच, तर स्वत: मूषकच मूषकाला खाण्यास कमी करीत नाही. शत्रूंची ही लांबचलांब मालिका पाहिल्यावर वाटते की हा मूषकबाबा नष्ट कसा होत नाही! पण मूषक नुसता जगत नाही तर असंख्य प्राण्यांना ठार करून त्यांच्या छातीवर पाय रोवून

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618041621.jpg [postimage] => upload_post-1618041621.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Apr 2021 [post_author] => 112 [display_name] => मनोहर दातार [Post_Tags] => माहिती,सृष्टीज्ञान,मनोहर दातार [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1497] => Array ( [PostID] => 495 [post_title] => पंचेचाळीशीनंतरची पथ्य [post_content] => [post_excerpt] => लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. [post_shortcontent] =>

वयाच्या ४५/ ५५ / ६५ नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील. हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1618036058.jpg [postimage] => upload_post-1618036058.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Apr 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => चिंतन,व्यक्तिमत्व विकास,मुक्तस्त्रोत,संकलन [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1498] => Array ( [PostID] => 22675 [post_title] => मांजरेकर यांना मान (?)पत्र [post_content] => [post_excerpt] => मांजरेकर निवृत्त झाले तेंव्हा म्हणजे १९६५ साली प्रसिद्ध झालेला हा लेख नमुनेदार आहे. याला गुणवर्णन म्हणावे की दोषदिग्दर्शन असा प्रश्न पडेल. परंतु यातून त्यांच्या उणे-अधिक दोन्ही बाजू छान सांगितलेल्या आहेत, [post_shortcontent] =>

अंकः माणूस, मे १९६५

लेखाबद्दल थोडेसे : विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, शिवलकर, सुभाष गुप्ते...अशी क्रिकेटमधील अनेक नावे  गेल्या दोन पिढ्यांनी केवळ ऐकलेली आहेत, त्यांचा खेळ पाहिलेला नाही. जुन्या काळाविषयी बोलले जाते तेंव्हा यातील एकेकाच्या नावावर बरेच काही सांगितले जाते. मात्र जरा भूतकाळ उकरुन काढला की लक्षात येते की त्यांच्या चलतीच्या काळात या खेळाडूंच्या गुण-दोषांची सम्यक चर्चा झाली होती. विजय मांजरेकर निवृत्त होऊन आता ५५ वर्ष झाली आहेत आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यालाही सदतीस वर्षे झाली आहेत. मांजरेकर निवृत्त झाले तेंव्हा म्हणजे १९६५ साली प्रसिद्ध झालेला हा लेख नमुनेदार आहे. याला गुणवर्णन म्हणावे की दोषदिग्दर्शन असा प्रश्न पडेल. परंतु यातून त्यांच्या उणे-अधिक दोन्ही बाजू छान सांगितलेल्या आहेत, हे खरेच...

********

“कसोटी सामन्यांतून ह्यापुढे विजय मांजरेकर दिसणार नाही, म्हणून मला स्वतःला फार वाईट वाटत आहे. गेले एक तप तो भारताचा एक यशस्वी खेळाडू होता. त्याचे फलंदाजीचे ‘टेक्निक’ अचूक आहे व तो मारीत असलेले फटके नेत्रदीपक असतात. सांप्रत मांजरेकरशिवाय निवड समितीचे चालत असेल, तर त्यांच्यासारखे भाग्यवान कोणी नाही, असंच म्हटलं पाहिजे...” मांजरेकरचा इतका यथार्थ गौरव दुसरा कोणीच करू शकला नसता असंच म्हटलं पाहिजे. मांजरेकरच्या निवृत्तीमुळे एक पर्व संपले. क्रिकेट शौकिनांचा लाडका "जाड्या” आता त्यांना कसोटी सामन्यांत दिसणार नाही!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617994561.jpg [postimage] => upload_post-1617994561.jpg [userfirstname] => Dilip Shrikant [userlastname] => Majgaonkar [post_date] => 10 Apr 2021 [post_author] => 6013 [display_name] => दि. श्री. [Post_Tags] => माणूस, व्यक्ती विशेष, क्रिडा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1499] => Array ( [PostID] => 22642 [post_title] => फिनलंड शाळा भाग २ : खेळ- मैदानातले आणि वर्गातले [post_content] => [post_excerpt] => फिनलंडच्या शाळांत सगळ्या मुलांना पोहायला शिकवलं जातं. का?- तर फिनलंड हा जसा बर्फाचा देश आहे, तसाच तो तळ्यांचाही देश आहे. फिनलंडमध्ये छोटी-मोठी मिळून एकूण १,८८,००० इतक्या प्रचंड संख्येने गोड्या पाण्याची तळी आहेत. नद्या आणि समुद्रही आहेतच. त्यामुळे फिनलंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाला पोहता यायला हवं! [post_shortcontent] =>

नमस्कार मंडळी, मी मूळची नाशिकची, पण आता गेली १५ वर्षे फिनलंड देशातल्या तांपेरे नावाच्या शहरात माझ्या कुटुंबासमवेत राहते. इथल्या शाळांचा, शिक्षणपद्धतीचा आणि एकंदरीत समाजाचा अभ्यास करणे हा माझ्या संशोधनाचा आणि कामाचा भाग आहे. फिनलंडमधल्या शाळांच्या काही महत्त्वाच्या आणि तुम्हांला जाणून घ्यायला आवडतील अशा गोष्टी मी सांगणार आहे. तुम्हीसुद्धा मला तुमचे प्रश्न पाठवू शकता, म्हणजे मी त्याबद्दल लिहीन.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617430319.jpg [postimage] => upload_post-1617430319.jpg [userfirstname] => शिरीन [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 09 Apr 2021 [post_author] => 5981 [display_name] => शिरीन कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1500] => Array ( [PostID] => 22688 [post_title] => लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => रसना [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617854411.jpg [postimage] => upload_post-1617854411.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1501] => Array ( [PostID] => 22689 [post_title] => उना [post_content] => [post_excerpt] => केसरी [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617853865.jpg [postimage] => upload_post-1617853865.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1502] => Array ( [PostID] => 22691 [post_title] => शमा [post_content] => [post_excerpt] => मिनर्व्हा [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617854304.jpg [postimage] => upload_post-1617854304.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1503] => Array ( [PostID] => 22700 [post_title] => पनामा [post_content] => [post_excerpt] => मासिक [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617936229.jpg [postimage] => upload_post-1617936229.jpg [userfirstname] => स्मरणरंजन [userlastname] => [post_date] => 09 Apr 2021 [post_author] => 6012 [display_name] => स्मरणरंजन [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1504] => Array ( [PostID] => 22685 [post_title] => नव्या शैक्षणिक धोरणातील प्राथमिक शिक्षण [post_content] => [post_excerpt] => आचार्य विनोबाजी म्‍हणतात, भाषा नव्‍हे तर कार्य हेच शिक्षणाचे माध्यम असते. [post_shortcontent] =>

नव्या शैक्षणिक धोरणातील प्राथमिक शिक्षण (इ. तिसरी ते पाचवी) विनोबाजींच्या कार्य-केंद्रित शिक्षण पद्धतीनुसार कसे असायला हवे, याचा उदाहरणांसह आढावा घेणारा, शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा लेख -
पाच वर्षांच्‍या मूलभूत शिक्षणाच्‍या टप्‍प्‍यानंतर तीन वर्षांचा प्रारंभिक शिक्षणाचा टप्‍पा नव्या शैक्षणिक धोरणात सुचविला आहे. म्‍हणजेच सध्याच्‍या निम्‍न प्राथमिक शिक्षणाचा तीन वर्षांचा टप्पा - इ. तिसरी, चौथी व पाचवी - असा धरला गेला आहे. या टप्‍प्‍यापासून हळूहळू भाषा, शब्‍दसंपत्ती, आकडेमोड व परिसरातील ज्ञान अपेक्षित होते व आहे.
या ‘प्राथमिक’ टप्‍प्‍यामध्ये अभ्यासक्रम व पाठयपुस्‍तके तयार करताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. या टप्‍प्‍यावर
(१) एकीकडे उपयुक्त ज्ञान मिळवीत जाणे हे अपेक्षित असते.
(२) त्‍या ज्ञानाचे विश्लेषण पुढच्‍या टप्‍प्‍यावर होणे व नंतर
(३) त्‍यावरच्‍या टप्‍प्‍यावर उपयोजनावर भर देणे आवश्यक आहे.
(४) या सर्वांसाठी अपेक्षित कौशल्‍ये सरावांसह त्‍या-त्‍या टप्‍प्‍यांवर आत्‍मसात करणे उपयोगी व योग्‍य ठरेल.
या क्रमवार टप्‍प्‍यांना मूल्‍यमापनातही यथायोग्य स्‍थान देणे आवश्यक आहे. प्रश्नांच्‍या स्‍वरूपात हेच टप्‍पे असे मांडता येतील :-
(१) काय/कोठे/कधी
(२) का व कसे
(३) उपयोग कसा (उपयोजन)
(४) समस्याप्रधानता व उकल याकडे वाटचाल.
(५) प्रात्‍यक्षिके – हे सर्व सैद्धांतिक रूपात न मांडता प्रत्‍यक्ष कामातून अनुभवणे, शिकणे यावर भर दिला पाहिजे. म्हणजे कृती हेच शिक्षणाचे माध्यम असावे. याविषयी आचार्य विनोबाजी म्‍हणतात, भाषा नव्‍हे तर कार्य हेच शिक्षणाचे माध्यम असते.
वरीलपैकी पहिल्या तिन्‍ही स्‍तरांवर योग्‍य कौशल्‍ये हळूहळू आत्‍मासात केल्यानंतर शिक्षण व त्यासंबंधी उपयोगी कार्य एकरूप झाले पाहिजे.

कार्य-केंद्रित शिक्षणाकडे वाटचाल
एकीकडे अभ्यासक्रमात कार्य-केंद्रित स्‍वरूप व शिक्षणात रचनावाद हे प्रत्‍यक्ष उदाहरण देऊन मांडावयाचे झाले तर, पुढील सार्वत्रिक स्‍वरूपाचे उदाहरण अभूतपूर्व ठरेल असे वाटते.
कार्य :- काकडीची कोशिंबीर (आदिवासी क्षेत्रालाही लागू)
अभ्यासक्रमाची रचना – विविध टप्‍पे (दोन प्रकार देशी / दोन विलायती)
वेगवेगळ्या टप्प्यांवर या घटकांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असतील :-
मूलभूत शिक्षण (बालवर्ग) :-
क :– कटकट, कचकच
का :– कालविणे, काकडी
कि :– किस, किसणी
कु :- कुस्‍करणे
कू :– कूट
को :- कोशिंबीर
इ. ३ ते ५ वी :-   दाणे‚ भाजणे‚ कूट (Assembly Line)
इ. ६ ते ८ वी :- अधिकाधिक चविष्ट + कोथिंबीर + ओलं खोबरं (नारळ)
चमचा‚ काचेचे वाडगे (Glass Bowl) + लिंबू पिळणे + मिरच्‍यांचे बारीक तुकडे करणे.
इ. ९ ते १० वी :- मिश्र कोशिंबीर +  टॉमेटो / कांदा (बारीक चिरणे)
इ. ११ ते १२ वी :- काकडीचे उत्‍पादन (कृषी) ‚ दर्जा / सेंद्रिय उत्पादने
सालींचा पुनर्वापर, टिकविणे‚ वाहतूक‚ किंमत‚ विक्री‚ फायदा.
(टीप : कोशिंबिरीतील विविधता)

विविध घटकांच्‍या प्रमाणात बदल :- अधिक तिखट / गोड / आंबट
नवीन घटकांची भर :- दही‚ डाळिंबाचे दाणे, गाजर किस / मुळा किस
(Permutation – Combination)

आठवडयाच्‍या सातही दिवशी सात प्रकारच्‍या कोशिंबिरी
काकडीचे इतर पदार्थ (कायरस), लोणचे
शिकरण, Salad, केळी टरबूज‚ रताळी‚ साबुदाणा‚ रबडी, दुधी भोपळा, गाजर बीट,  रवा खीर.
भाज्‍या :- सुकी / पातळ
उसळी :- मूग‚ चवळी‚ मटकी‚ चणा‚ डाळिंब्‍या (वाल)‚ राजमा‚ वालपापडी‚ मटार (वाटाणा)
भात – (प्रकार)
चपाती / भाकरी / पुऱ्या / पापड
कोशिंबिरी (प्रकार) :- कांदा +  टॉमेटो + काकडी + मुळा
लोणची : (प्रकार) : आंबा‚ लिंबू‚ मिश्र, पेरू‚ भोकरं‚ करवंद
दूध / मलाई – दही – ताक – पीयूष‚ बासुंदी (रबडी), लोणी – तूप, चक्का‚ श्रीखंड‚ आम्रखंड‚ आंबावड्या (टिकाऊ)
मसाल्‍याचे पदार्थ - (विशेष चव आणणारे पदार्थ)
(टीप :- मुंबईत इंग्रजी शिशुवर्गामध्ये (केजीमध्ये) बहुधा लिंबू सरबत बनविण्यास शिकवितात.)
- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617851500.jpg [postimage] => upload_post-1617851500.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 08 Apr 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => नवे शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षण, कार्य-केंद्रित शिक्षण, विद्याधऱ अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1505] => Array ( [PostID] => 22634 [post_title] => सिनेमाची जाहिरात [post_content] => [post_excerpt] => मासिकातून सिनेमाच्या जाहिराती येत...त्यातील एक. [post_shortcontent] =>

मासिकातून सिनेमाच्या जाहिराती येत...त्यातील एक.
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617263223.jpg [postimage] => upload_post-1617263223.jpg [userfirstname] => Bahuvidh [userlastname] => SuperAdmin [post_date] => 08 Apr 2021 [post_author] => 5800 [display_name] => Bahuvidh Super Admin [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1506] => Array ( [PostID] => 3834 [post_title] => मंत्रालयातील उंदरांची झाडाझडती [post_content] => [post_excerpt] => मुख्यमंत्र्याच्या दालनात कागद कुरतडणाऱ्या गलेलठ्ठ उंदरानं सगळ्यांना बोलावलं आणि जाब विचारला..   [post_shortcontent] =>

मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचं माहिती अधिकारात जाहीर झाल्यापासून मंत्रालयातील उदरांमध्ये खळबळ माजली होती. आपला नेमका आकडा मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोणी सांगितला, आपल्या बातम्या बाहेर कोण फोडतो यावरून हमरातुमरी सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या कक्षात राहणाऱ्या आणि त्यामुळे आपसूकच नेतृत्व करणाऱ्या गलेलठ्ठ उंदरानं दोन पायांवर उभं राहात आणि शेपटी उंचावत सगळ्यांना खडसाऊन विचारलं, ‘कोणी दिली ही अंतर्गत माहिती?’

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/25-March-Thumnail.png [postimage] => /2018/03/25-March-Thumnail.png [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 07 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई,उपहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1507] => Array ( [PostID] => 3315 [post_title] => आई लोकशाहीच्या नावानं उदे उदे! [post_content] => [post_excerpt] => वर्षातून तीनवेळा असा गोंधळ घातला जातो या देवीच्या नावाने [post_shortcontent] =>

आईचा गोंधळ, गोंधळ मांडिला कामकाजी गोंधळ,गोंधळ मांडिला

सभागृही गोंधळ, गोंधळ मांडिला वर्सातून तिन येळा, गोंधळ मांडिला

उदे गं लोकशाही आई उदे गं लोकशाही आई उदे उदे....

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/98473e88-33e1-4937-b980-e194ab4cef86.jpg [postimage] => /2018/03/98473e88-33e1-4937-b980-e194ab4cef86.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 07 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => राजकारण,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1508] => Array ( [PostID] => 3485 [post_title] => पुतळे पडले, पळा..पळा.. [post_content] => [post_excerpt] => जेव्हा पुतळेच धावत सुटतात [post_shortcontent] =>

लोक आपल्याला पाडत आहेत. झुंडीच्या झुंडी आपल्यावर चालून येत आहेत हे पुतळ्यांना कळलं आणि आपापल्या चौथऱ्यांसह ते आतून हलले, जागा सोडून निघाले, सुरक्षित जागा शोधू लागले. हे असं चौथरा सोबत घेऊन भटकणं शक्य नाही, गल्लीबोळांमधून वाट काढताना, लपताना चौथरा आडवा येतो, अडचणीचा ठरतो असं त्यांना वाटू लागलं. अंगापेक्षा हा बोंगाच मोठा आहे हे बऱ्याच पुतळ्यांच्या पहिल्यांदाच लक्षात आलं. काही पुतळे चौथऱ्यावर आधार देऊन उभे केले होते, त्यांनी लगेचच स्वतःला चौथऱ्यांपासून मोकळं करून घेतलं आणि स्वतंत्र झाले. काही पुतळ्यांचे पाय चौथऱ्याच्या दगडातच कोरलेले होते, त्यांना चौथऱ्यापासून वेगळं होता येत नव्हतं त्यामुळं ते करवादले होते. एखादा आजारी रूग्ण दगावल्यावर त्याचा बिछाना जसा केविलवाणा दिसतो तसे पुतळ्यांपासून स्वतंत्र झालेले चौथरे दिसत होते. एका चौथऱ्यानं तर न राहवून, गहिवरून पुतळ्याचा हात धरून त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. "अरे नको ना जाऊस. तुझ्यामुळं माझी किंमत होती, मी एकटा असल्यावर मला कोण विचारणार?"

[post_status] => publish [postmainimage] => /2018/03/f8b90ec3-b0e2-43fd-9a71-a4b2bab1cc41.jpg [postimage] => /2018/03/f8b90ec3-b0e2-43fd-9a71-a4b2bab1cc41.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => राजकारण,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1509] => Array ( [PostID] => 319 [post_title] => डॉ.अमरापूरकर आणि एन्डोस्कोपी [post_content] => [post_excerpt] => कारण जाता-जाता त्यांनी या शहराची एन्डोस्कोपी केलीये.... [post_shortcontent] =>

परवाच्या मुसळधार पावसात, प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ, आंतरदुर्बिण तज्ज्ञ डॉ.अमरापूरकर उघड्या गटाराच्या मेनहोलमध्ये पडून वाहून गेले... एवढा किमती जीव काय गटारात वाहून जावा? असा कसा वाहून जावा?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617704537.jpg [postimage] => upload_post-1617704537.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => प्रासंगिक,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1510] => Array ( [PostID] => 3141 [post_title] => करंगळीचे (पवारांच्या) आत्मवृत्त [post_content] => [post_excerpt] => पवारांच्या उजव्या हाताची करंगळी अस्वस्थ झाली आणि आत्मवृत्त लिहायला बसली... [post_shortcontent] =>

मी करंगळी. शरद पवारांची करंगळी. त्यांच्या उजव्या हाताच्या पंजाची करंगळी. त्यांच्या म्हणजे त्यांच्याच. अनेकदा विश्वासू, जवळच्या व्यक्तींना उजवा हात वगैरे म्हटलं जातं, त्या अर्थानं उजवा हात नव्हे. प्रत्यक्ष पवारांच्याच उजव्या हाताच्या पंजाची मी करंगळी.  बुधवारपासून मी फारच अस्वस्थ आहे. गेली 75-76 वर्षे पवारांसोबत आहे मी, त्यामुळे पवारांचा काहीच भरवसा नसतो हे काही मी कुणाला नव्यानं सागायची गरज नाही. पण त्यांच्या या स्वभावाचा फटका मला, म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच करंगळीलाही बसेल असं मला कधी वाटलं नव्हतं. सगळी बोटं सारखी नसतात ते मला माहिती आहे आणि पवारांना माझ्यापेक्षा अंगठा जास्त प्रिय आहे हेही मला माहिती आहे. अनेकांना दाखवायला त्यांना तो सतत लागत असतो, त्यामुळं ते त्याला फार जपतात. याची आम्हा इतर चौघांनाही कल्पना आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/75a79772-3935-4a0e-aaff-1c03a64101f9.jpg [postimage] => /2018/02/75a79772-3935-4a0e-aaff-1c03a64101f9.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => विनोद,तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1511] => Array ( [PostID] => 2954 [post_title] => कॅशलेस क्रांतीचा शिलेदार [post_content] => [post_excerpt] => मोदींचा ' नीरव ' म्हणजे नावाप्रमाणेच, अजिब्बात आवाज न करता काम करणारा मुलगा. [post_shortcontent] =>

तोच तोच इतिहास मुले किती दिवस वाचणार, म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अवांतर वाचनमालेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचा समावेश केला. विद्यार्थ्यांना वर्तमान कळावे यासाठी धडपडणारे हे सरकार, भविष्यात अवांतर वाचनमालेत नीरव मोदी या नावाचा आणखी एक मोती किंवा मणी गुंफेलच. म्हणून भविष्यातील पुस्तकांसाठीचा हा धडा आताच लिहून ठेवून, त्याला आपल्या परीने हातभार लावण्यासाठीचा हा एक प्रयत्न -: 

नीरव मोदी- कॅशलेस क्रांतीचा शिलेदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कल्पनेतील ‘कॅशलेस भारत’ या संकल्पनेचा सर्वात मोठा प्रणेता, सर्वात मोठा पाठीराखा, तसेच भारतीय संस्कृती आणि मुल्यांचा प्रचारक म्हणून नीरव मोदी यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. नीरव म्हणजे कोणताही रव अर्थात कसलाही आवाज नसलेली शुद्ध शांतता. कोणताही आवाज होऊ न देता प्रचंड मोठी रक्कम देशातून बाहेर कशी न्यावी, याबाबतचा वस्तूपाठच नीरव मोदी यांनी घालून दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी ज्या बँकांमधून हे पैसे काढून नेले, त्या बँकांनासुध्दा हे पैसे नेताना आवाज आला नाही.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/b1d273ab-2ada-489b-b51f-9979a198f269.jpg [postimage] => /2018/02/b1d273ab-2ada-489b-b51f-9979a198f269.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1512] => Array ( [PostID] => 798 [post_title] => हॉटेल पाहावं चालवून [post_content] => [post_excerpt] => मेतकूटमध्ये आमच्यासमोर एक सर्वात मोठे आव्हान होते ते सर्व पदार्थ ऑर्डर दिल्यानंतर पंधरा मिनिटात टेबलवर वाढले जाण्याचे. [post_shortcontent] =>

सुरुवातीच्याच काही दिवसांत एका दाक्षिणात्य कुटुंबाने मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली. एकदा एक मद्रासी कुटुंब जेवायला आले होते. त्यांना बघून, मनातल्या मनात अमराठी लोकांना अस्सल मराठी पदार्थ खायला घालण्याचा आपला उद्देश सफल झाल्याचं समाधान झालं. पण जाताना त्या बाई जे बोलल्या ते ऐकून मी अंतर्मुख झालो. ”आम्ही चेंबूरहून खास इथे आलो. आम्हांला महाराष्ट्रीयन जेवण आवडतं.पण मिळतच नाही कुठे. सगळीकडे पाहावं तिकडे उडपी आणि पंजाबी. आमच्या भागात काढा एखादं हॉटेल.” मी संकोचून त्यांना म्हंटल की आमचं कसलं कौतुक? खरंतर पंजाबी, उडपी लोकांनी त्यांच्या राज्याबाहेर सर्वत्र जाऊन त्यांचे खाद्यपदार्थ खाण्याची सर्वांना सवय लावली. त्यांचं कौतुक करायला हवं.यावर त्याही म्हणाल्या, ” खरं आहे. महाराष्ट्रात, मुंबईत सर्वत्र मराठीच पदार्थाची हॉटेल्स हवीत. इतर पदार्थांच्या हॉटेलचे अप्रूप वाटायला हवे. त्याऐवजी आम्हांला मराठी पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलचे वाटते आहे ही आश्चर्याची बाब आहे.” खरंच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/unnamed-file-2.jpg [postimage] => /2017/09/unnamed-file-2.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => उद्योगविश्व,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1513] => Array ( [PostID] => 22641 [post_title] => संकल्पना अर्थसंकल्पाची [post_content] => [post_excerpt] => संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी वित्तमंत्र्यांची असली तरी अर्थसंकल्प तयार करण्यामागे बरीच मोठी यंत्रणा काम करत असते. केंद्रीय वित्तीय मंत्रालयात विविध शासकीय विभाग कार्यरत असतात. [post_shortcontent] =>

देशाचा अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? तो कसा तयार केला जातो? करोना साथीसारख्या घटना घडल्या की, देशाच्या तिजोरीवरचा खर्चाचा भार कसा सोसला जातो?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617429495.jpg [postimage] => upload_post-1617429495.jpg [userfirstname] => रुपाली [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 06 Apr 2021 [post_author] => 5991 [display_name] => रुपाली दीपक कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1514] => Array ( [PostID] => 22662 [post_title] => लाख दुखों की एक दवा है... [post_content] => [post_excerpt] => ‘डी बुक’ ही इबुकपेक्षा वेगळी, सहज सोपी सोय आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. [post_shortcontent] =>

‘पूनश्च’चे रूपांतर ‘बहुविध’मध्ये करताना आम्ही ‘साहित्यिक मॉल’ असा शब्द वापरला होता. कोणीही यावे आणि आपल्या साहित्याचे त्यात दुकान थाटावे अशी ती संकल्पना होती. त्यानंतर ‘पूनश्च’ व्यतिरिक्त इतर मासिकेही त्यात आली आणि ‘साहित्यिक मॉल’च्या दिशेने एक  पाऊल पडले. आता त्याहीपलिकडे जाऊन अधिक व्यापक स्वरुपात व्यक्त होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे साहित्याशी संबंधित सर्वच व्यवहार बहुविधच्या व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आम्ही आता पाऊल टाकत आहोत. वाचकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा विस्तार शक्य होत आहे. वाचक-लेखक यांच्यातील दुवा म्हणून केवळ वाचकांच्या गरजांचा विचार करुन चालणार नाही हे आमच्या लक्षात आले. उत्तम साहित्य ही जशी वाचकांची गरज आहे, त्याचप्रमाणे उतम वाचक ही लेखकांचीही गरज आहे. बहुविधच्या निमित्ताने असा उत्तम वाचक आमच्याशी जोडला गेला आहेच. त्या वाचकाला वाचनाचे दर्जेदार पर्याय उपलब्ध करुन देत असतानाच आता लेखकांसाठीही काही पर्याय आम्ही देत आहोत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617619908.jpeg [postimage] => upload_post-1617619908.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Apr 2021 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1515] => Array ( [PostID] => 1351 [post_title] => अमृतांजन [post_content] => [post_excerpt] => वाहतूककोंडीची 'डोकेदुखी' ज्या 'अमृतांजन' पुलाखालची, त्यांचे हे अजून एक प्रॉडक्ट [post_shortcontent] =>

शीर्षकावरून वाटलं असेल ही अमृतांजन बामची जाहिरात आहे. पण अमृतांजनवाले लहान मुलांसाठी ग्राईप मिक्स्चर पण बनवायचे हे आपल्याला ठाऊकही नसेल. तुम्हाला आठवत असेल अमृतांजन ही नाममुद्रा ( brand ) एव्हढी प्रसिद्ध होती की पुण्याला जाताना आपल्याला त्या नावाचा एक पूल लागतो. त्यावर यांची जाहिरात इतकी वर्षं लागली की त्या पुलाचं नावच अमृतांजन पूल असं झालं. गंमत म्हणजे वाहनचालकांना वाहतूककोंडीची 'डोकेदुखी' याच पुलाखालची.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/10/20170909_150359-e1506931233731.jpg [postimage] => /2017/10/20170909_150359-e1506931233731.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 05 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => मुक्तस्त्रोत,जुन्या जाहिराती [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1516] => Array ( [PostID] => 2217 [post_title] => दहावीची बॅच [post_content] => [post_excerpt] => आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ( आणि मनात ) असलेली 'दहावीची बॅच'... [post_shortcontent] =>

"दहावीची बॅच"ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची 'मनकी बात' तर नाही ना?  

"दहावीची बॅच"  

प्रत्येकाची दहावीची बॅच असते

कोण कुठे आहे माहिती नसलं

कधीच भेटणं होत नसलं

तरी ती प्रत्येकाच्या मनात असते  

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/dahavichi-batch.jpeg [postimage] => /2018/01/dahavichi-batch.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Apr 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => कविता,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1517] => Array ( [PostID] => 2697 [post_title] => नाथांघरचे दुखरे पत्र,दादांघरचे खुपरे उत्तर ! [post_content] => [post_excerpt] => जळगावी नाथांघरी पेटलेल्या नाराजीच्या शेकोटीत मनःस्तापाची वांगी भाजली जात आहेत तर मालवणात दादांघरी माश्यांच्या कालवणाऐवजी ह्रदयाची कालवाकालव होऊ लागली आहे. त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आमच्या हाती लागली आहेत- [post_shortcontent] =>

आम्ही मराठी आणि त्यातही इतिहासाचे अतिच प्रेमी असल्यामुळे आम्हाला (इतरांची) दप्तरे धुंडाळण्याचा शौक जन्मतःच आहे. अशीच अलिकडची काही दप्तरे उलटी पालटी करून बघताना आम्हाला दोन पत्रांचा शोध लागला. महाराष्ट्रातील दोन वजनदार परंतु अलिकडे ‘वजन कमी झालेल्या’ राजकीय व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली ही पत्रे आहेत. त्या व्यक्ती कोण आहेत याचा थांग आणि पत्ता ती पत्रे वाचता वाचताच आपल्याला कदाचित लागू शकेल.

आदरणीय रा. रा. दादा, नमस्कार,

तसे हे पत्र लिहिण्यास कारण आहेही आणि नाहीही. आपण राजकारण करतो, तेव्हा आपण अकारण काहीच करत नाही. मी इथे जळगावात राहून नुसता जळतो आहे आणि तिकडे माशाचे कालवण (यात मी हुषारीने तुमचे गाव सांगितले आहे ते तुमच्या लक्षात आले का?  हल्ली मला अशीच आडून आडून बोलायची सवय लागलेली आहे.) खाता खाता नाराजीचा काटा सतत तुमच्या घशात अडकलेला असतो, याची मला जाणीव आहे. नाराजी हा आपल्या दोघांमधल्या सूप्त स्नेहाचा धागा आहे, त्यामुळेच मला हे पत्र लिहावेसे वाटले. तुम्हाला अलिकडे बऱ्याचदा टीव्हीवर पाहिले आहे. तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची धमकी दिल्यापासून तर प्रत्यक्षात पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा करण्यापर्यंतचा तुमचा सगळा प्रवास मी टीव्हीवरच पाहिला. खरं तर तुम्हाला एकदा प्रत्यक्षच भेटणार होतो, परंतु ‘शोले’मधील हरीराम न्हाव्याप्रमाणेच सध्याच्या नेतृत्चाचे जासूस चारो और फैले हुए है, याचा अनेकदा अनुभव आल्याने, तुम्हाला भेटायचे मी टाळले.

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/30831002-3538-4d49-b08b-dbfef6e60aae.jpg [postimage] => /2018/02/30831002-3538-4d49-b08b-dbfef6e60aae.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 05 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1518] => Array ( [PostID] => 22657 [post_title] => हॉटेलवाल्यांचे थालीपीठ [post_content] => [post_excerpt] => थालीपीठ तळून देणं हा हॉटेलवाल्यांचा काटकसरीचा भाग असतो. [post_shortcontent] =>

थालीपीठ तळून देणं हा हॉटेलवाल्यांचा काटकसरीचा भाग असतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617596253.jpeg [postimage] => upload_post-1617596253.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 05 Apr 2021 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 994 [ParentMagzineName] => हॉटेल चालवणं खायचं काम नाही !! [ParentMagzineNameEnglish] => metkut restaurant ) [1519] => Array ( [PostID] => 22658 [post_title] => असे घडलो कोरोना काळात [post_content] => [post_excerpt] => आता अशाच सवयी आपण भविष्यातसुद्धा जोपासल्या पाहिजेत. [post_shortcontent] =>

गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चच्या मध्यावर शाळा-महाविद्यालये अचानक बंद झाली. त्या घटनेला वर्ष पूर्ण झालं. शाळा बंद होऊन अचानक घरात बंद झालेल्या या मुलांचं हे वर्ष कसं गेलं, त्यांनी काय अनुभवलं, ती नवं काय शिकली, यासंबंधी दहिसर, मुंबई येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक सुदाम कुंभार यांनी मुंबईतील आणि मुंबईबाहेरील अनेक शाळांमधील मुलांशी संवाद साधला. मुलांचं मनोगत मांडणारा त्यांचा हा लेख -
माहे सप्टेंबर २०२० ते माहे जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा खूप चांगला आधार होता. ज्या पालकांची नोकरी गेलेली नव्हती, ज्यांची आर्थिक स्थिती बरी होती, त्यांच्या मुलांना वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी होत्या. त्यांच्या घरांमध्ये सर्व सोयी उपलब्ध असल्याने एखादा दिवस का असेना, ती मुलं पालकांबरोबर आलिशान गाडीतून किंवा बाइकवरून कुठेतरी फिरून येत असत, मॉलमध्ये जात असत, एखादी छोटी वाढदिवसाची पार्टीसुद्धा करत. परंतु, असेही काही विद्यार्थी आहेत, ज्यांना कोणाच्या गाडीतून किंवा बाइकवरून कुठेही जाता आलं नाही. आई-बाबांसोबत रस्त्याने चालत जावं लागलं, वेळप्रसंगी इच्छा नसताना रिक्षा अथवा एसटी-बसमधून किंवा मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला. काही मुलांनी आपल्या आई-बाबांच्या कामाला हातभार लावला. अर्थातच, आई-बाबांच्या कामाला हातभार म्हणजे संपूर्ण कुटुंबाला हातभार. हे करत असताना या मुलांनी अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षण याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही.
कोरोना काळात हे विद्यार्थी बरंच काही वेगळं शिकले. जसे की, रस्त्यावरून जाता-येताना, दुकानात गेल्यावर, ऑनलाइन शिक्षणातील उपस्थिती, बाजारात खरेदी करताना, रिक्षा/बस/एसटी यांतून प्रवास करताना, आई अन्य ठिकाणी घरकाम करत असल्यास तेथे मदत करत असताना...इ. याविषयीचे विविध अनुभव मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहेत. मुंबई आणि ठाणे शहर वगळता  इतर जिल्ह्यांत मुलं आता शाळेत जाऊ लागली आहेत. (काही ठिकाणी सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्या आहेत).  गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी घेतलेले अनुभव जितके मनोरंजक आहेत, तितकेच हृदयस्पर्शीही आहेत.
विलेपार्ले, मुंबई येथील माधवराव भागवत हायस्कूलचा विद्यार्थी हर्ष वरठे सांगतो,  लॉकडाऊन, कर्फ्यू, ऑनलाइन शिक्षण, क्वारंटाइन इत्यादी नवीन शब्दांची ओळख झाली. स्मार्टफोनचा योग्य उपयोग केला तर आपण काय-काय करू  शकतो हे कळलं. आई-बाबांना होणारा त्रास बघवत नव्हता. घराची साफसफाई करताना, घराच्या कोणत्या कोपऱ्यात किती धूळ साठते, हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. दादर, मुंबई येथील साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी कैवल्य राणे याने आपल्या भावना एका कवितेतून व्यक्त केल्या आहेत :
नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे
व्यसनांच्या आहारी जाऊन घातले जातात धिंगाणे
विसरून गेला होता प्रत्येक जण आपली सुशील संस्कृती
मॉडर्नतेचे नाव देऊन फोफावत होती विकृती
हॉटेलांना लागलेले कुलूप सात्विक बनवून गेले
कोरोना, तू तर माणसाला जगाकडे बघण्याचे नवे चष्मे दिलेस.
मानखुर्द, मुंबई येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी सारिका निकम लिहिते, मुंबईत झपाट्याने वाढलेला कोरोना आणि घरची परिस्थिती यामुळे आम्ही गावी आलो. त्यातच जूनमध्ये सुरू झाले ऑनलाइन शिक्षण. खेडेगाव असल्यामुळे नेटवर्कची मोठी समस्या. तरीही हार न मानता ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवले. परंतु, पुन्हा-पुन्हा जाणवतंय वर्गात फळ्यासमोर व आपल्या शिक्षकांशी गप्पा मारत शिकण्याचा आनंद कोरोनाने हिरावून नेला आहे. बोरिवली, मुंबई येथील कॉसमॉस हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली मनोज खेडेकर आपल्या भावना व्यक्त करताना सांगतेय, कोरोनाच्या महामारीने तिच्या बहिणीचे व भावाचे शिक्षण बंद झाले.  नाईलाजाने त्यांना गावी जावे लागले. पालकांच्या हातात असलेले पैसे  लवकरच संपले.  तिच्या पुढील काव्यपंक्तीमधून आजची मुलं खरोखर या कोरोनामुळे नक्कीच सज्ञान झालेली आहेत, असं आपल्याला म्हणावे लागेल.
भावंडं व घर सांभाळून मी आई-वडिलांना अनुभवले
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास आता मी सज्ज झाले
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान शिकले
कर्तृत्व व ज्ञानाच्या जोरावर कष्ट करण्यास शिकले
आत्मनिर्भर होताना, नवी वाट शोधताना,
मी जगणं शिकले.
भूमी सदानंद कदम ही आणखी एक विद्यार्थिनी. हिने लॉकडाउनच्या काळात घरातल्या पुस्तकांचा वाचून-वाचून फडशा पाडला आणि पुस्तकांच्या विश्वात रमण्याचा आनंद उपभोगला. शीव, मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा विद्यार्थी आर्यन चोरगे सांगतोय की, लॉकडाऊनमुळे संपूर्ण कुटुंबाला गावी जावे लागले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यामुळे कुटुंबातील सर्वजण एकत्र आले. पावसाळा सुरू झाल्यावर गावाकडचे लोक पावसातसुद्धा शेतीची कामे कशा प्रकारे करतात, हे पाहायला मिळालं. दहिसर, मुंबई शक्ती सेवा हायस्कूलमधील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार आणि तिच्या मैत्रिणी सांगत आहेत, लॉकडाऊनमुळे नजर कैद काय असते ती कळली. आपण मरणार तर नाही ना, असंही एखाद्या दिवशी वाटत होतं. लहान घरात राहणं अगदी जिकिरीचं झालं होतं.
बोरिवली, मुंबई येथील अभिनव विद्यामंदिरची विद्यार्थिनी रिद्धी हतपले सांगते, मोबाइलच्या साहाय्याने दिलेली ऑनलाइन परीक्षा कधीच आवडली नाही. दहा महिने चार भिंतीच्या आत राहणं खूपच कंटाळवाणं वाटलं. बोरिवलीच्या शेठ जी. एच. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मात्र वेगळ्याच भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाबरोबर शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ऑनलाइनच करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू असते तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी शिक्षक शाळेत करून घेतात, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे ही तयारी तिची तीलाच करावी लागली.
ग्रँड रोड, मुंबई येथील एस. एल. अँड एस. एस. गर्ल्स हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी कृतिका ढोणे म्हणते, सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांमध्ये कोरोना व त्याविषयी घ्यावयाची काळजी जास्त दिसून आली. तसेच या काळात घरी तसेच शाळेत कोणतेही सण-उत्सव किंवा समारंभ साजरे करता आले नाहीत. तर बोरिवली येथील आर. सी. पटेल हायस्कूलचा विद्यार्थी अभिषेक तांबे म्हणतो, ऑनलाइनचे वर्ग एकट्यानेच पाहिले. मित्र सोबत नसल्यामुळे मजा नाही आली. लोकमान्य विद्यालयची विद्यार्थिनी आसावरी कांबळे व्यक्त होताना थोडी भावुक होते. तिच्या मते, सर्व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे कर्मचारी, शाळांमधील शिक्षक व अहोरात्र झटणारे पोलिस हे देव आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल ती म्हणते, The harder the battle, The sweeter the victory.
बोरीवलीच्या चोगले हायस्कूलची विद्यार्थीनी  मनाली सांगतेय, ऑनलाइन शिक्षणासाठी रिचार्ज करणं कठीण होतं आणि या संपूर्ण काळात दोन दिवस उपाशी झोपावं लागलं. सामाजिक कार्यकर्त्यांना हे कळलं तेव्हा तिच्या कुटुंबाला थोडी मदत मिळाली. तर इशान काव्यातून असा व्यक्त झाला :
दूर कर हे संकट दयाळू दयाघना
पूर्ण करा माझी मनोकामना
अन् जाऊ दे एकदाचा कोरोना.
देवा, प्लीज सुरू कर माझी शाळा
मालाड, मुंबई येथील विदर्भ विद्या मंदिरची विद्यार्थिनी प्रांजली दुर्गोळी सांगतेय, लॉकडाउनच्या काळात रस्ते कसे छान दिसत होते आणि ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व लहान मुलं मोबाइल कसा ऑपरेट करावा, हे अत्यंत सफाईदारपणे शिकली.
कांदिवली, मुंबई येथील ज्ञानेश्वर विद्यालयची विद्यार्थिनी तिचा अनुभव सांगताना, या आपत्तीवर मात करणारे संपूर्ण पोलिस दल, डॉक्टर्स आणि परिचारिका यांना श्रेय देते. याच शाळेची विद्यार्थिनी पूनम साळुंखे कोरोनाच्या आपत्तीला पाहुणा म्हणते, कारण हा पाहुणा अचानक आला खरा, पण बरंच काही शिकवतोय. पुढे ती म्हणते, खरा अनुभव घेतला तो गावी गेल्यानंतर. १४ दिवस घरातून बाहेर पडायचं नसल्यामुळे गावात कुणाला मुंबईकर आल्याचं कसलंच कौतुक वाटलं नाही. पूर्वी शाळेची सुट्टी खूप आवडायची, पण आता सुट्टी नकोशी झाली आहे. मुंबईतील नाना चौक येथील सेवा सदन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी नवले सांगते, एका धार्मिक उत्सवानिमित्त तिचं कुटुंब गावी गेलं होतं, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे गावातील नवीन बांधलेल्या मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम रद्द करावा लागला. गावीच राहायला लागल्यामुळे दररोज वापरायच्या वस्तू अगदी जपून-जपून वापरण्याची सवय लागली.
मालाड, मुंबई येथील जिजामाता विद्या मंदिरची विद्यार्थिनी तनुजा सूर्वे म्हणते, कोरोनाच्या आपत्तीने जगण्याची एक नवी दृष्टी दिली. दहिसर येथील पूर्ण प्रज्ञा हायस्कूलचा विद्यार्थी मंथन सावंत लिहितो, ब्रेकिंग न्यूज वाचताना खूप भीती वाटायची. मोबाइलच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण थोडे कंटाळवाणे वाटले. काही दिवसांनी तर मोबाइलचाच कंटाळा आला. बोरिवलीमधील मंगूबाई दत्तानी हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी शर्वरी बागवे म्हणते, ‘कोरोनाने केला कहर, पण नाती जपण्यात आला मोठा बहर’. दहिसर येथील विद्या भूषण हायस्कूलची विद्यार्थिनी सृष्टी शेळके सांगते, एवढ्या दीर्घ सुट्टीमुळे अभ्यासाचं खूप नुकसान झालं. ऑनलाइन शिक्षणामुळे काही प्रमाणात शाळेशी कनेक्ट होण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला. एस. आर. डब्ल्यू. एस. हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा बेल्हेकर लिहिते, ‘मास्क नाही प्रवेश नाही’ या प्रकारच्या सूचना, मशीनच्या साहाय्याने होणारी तपासणी आणि त्यामुळे शांत दिसणारी मुंबई, सर्व काही विचित्रच वाटतं.
दादरमधील शारदाश्रम तांत्रिक विद्यालयची विद्यार्थिनी वैष्णवी नागलवाड हिच्या भावना खूप वेगळ्या आहेत. तिची आई जे. जे. रुग्णालयात काम करत असल्यामुळे तिथेच राहून रुग्णांची सेवा करत होती. त्यामुळे कोरोना काय असतो हे तिने अगदी जवळून पाहिलं. आईला कधीही रजा मिळत नव्हती, त्यामुळे घरातील सर्वजण तिची वाट पाहत असत. आजही ते दिवस आठवतात व पुन्हा-पुन्हा जबाबदारीची जाणीव करून देतात. आई घरात नसताना घर कसं सांभाळायचं याची चांगली सवय लागली आणि समंजसपणा काय असतो, हे शिकायला मिळालं.
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी भूषण जाधव कोरोनाकाळातील त्याचा अनुभव व्यक्त करताना सांगतो, अचानक हसणं-खेळणं बंद झाल्यानंतर एखाद्या कैद्यासारखं जगणं सुरू झालं. वर्षाच्या अखेरीस होणारी वार्षिक परीक्षासुद्धा रद्द झाली. काही दिवस खूप आनंद वाटला, पण नंतर मात्र कळलं की परीक्षा ही हवीच. लॉकडाऊनमुळे एक गोष्ट अनुभवायला मिळाली, ती म्हणजे सकाळ संध्याकाळ घरचं खाण्याचा आनंद मिळाला. सकाळी आईने केलेली गरम-गरम पोळी-भाजी खायला मिळाली. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मोबाइलचा खरा उपयोग समजला, पण शेवटी शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत वर्गात शिकणं आणि मोबाइलवर शिकणं यात खूप फरक जाणवला. एक अदृश्य विषाणू काय करू शकतो, हे या काळात समजलं. तसेच शैलेंद्र कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया गांधी सांगतेय, आपल्या धावपळीच्या जीवनशैलीला ब्रेक लागला! लॉकडाऊनमुळे आपले जनजीवन विस्कळीत झाले हे खरे, पण स्वच्छतेचे महत्त्व, कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचे विलोभनीय दर्शन या कोरोना काळातच घडले. ऑनलाइन तासिकांमुळे तंत्रज्ञानाचा सदुपयोग करता आला, पण शिक्षकांची नेहमीच उणीव भासली. मास्क व सेनिटायझरचा कटाक्षाने वापर करताना स्वच्छतेसोबत पर्यावरणाचे महत्त्व पटले. घरच्यांसोबत वेळ घालवताना चँटिंगमुळे अबोल झालेली नाती सुसंवादाने एकत्र आली, ‘आई कुठे काय करते?’ या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळालं. कोरोना योद्ध्यांच्या रूपात माणुसकीची व देशाप्रति कर्तव्याची उदाहरणे पाहायला मिळाली.
गांधी बाल मंदिर विद्यालयात शिकणारा यश रांगल सांगतोय, घर आणि शाळा यांच्या मधला रस्ताच बंद झाल्यामुळे अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. आणि एक महत्त्वाचं, ऑनलाइन शिक्षणामुळे तांत्रिक ज्ञान पण मिळालं. त्याच शाळेचा सतीश पांगम सांगतो, दररोज वेगाने धावणारी मुंबई अचानक स्तब्ध झाल्यामुळे काय घडलं ते कळलंच नाही. कधीही न थांबणारी रेल्वेसुद्धा ठप्प झाली आणि आख्खी मुंबई त्यामुळे स्तब्ध झाल्यासारखी वाटली. दक्षता तिचा अनुभव सांगताना म्हणते, मुंबईसारख्या महानगरांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेत असताना जर तिचा गोंधळ उडाला, तर खेडोपाडी वेगवेगळ्या वाड्यावस्त्यांवर शिक्षण घेणार्‍या मुलांचं काय झालं असेल, ही चिंता तिला कायम सतावत होती.
बालमोहन शाळेचा भाग्येश कुलकर्णी आपल्या भावना व्यक्त करताना सांगतोय, कोरोनाच्या दीर्घ सुट्टीमुळे आई-बाबा, आजी या सर्वांसोबत खूप छान वेळ घालवता आला. सर्वांबरोबर राहिल्यामुळे  प्रेम, जिव्हाळा व आपुलकी वाढतच गेली. त्याच्या परिचयातल्या खूप लोकांना या कोरोनाच्या महामारीमुळे जीव गमवावा लागला. तसेच रस्त्यावरून बिनधास्त फिरणाऱ्या लोकांना तसेच तरुणांना पाहून तो अस्वस्थ होताना दिसतोय. वांद्रे येथील महात्मा गांधी विद्या मंदिरची विद्यार्थिनी अनुष्का पवार व्यक्त होताना सांगते, लॉकडाऊनमुळे तिला कुटुंबाबरोबर काही आनंदाचे क्षण घालवता आले. घरच्या लोकांसोबत नाहीसा झालेला संवाद वाढलेला दिसला.
मुंबई मालवणी येथील साई विद्या मंदिरची तनैय्या गावडे लिहिते, तिच्या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण असूनसुद्धा अत्यंत धैर्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाने कठीण परिस्थितीवर मात केली. कुर्ला येथील सेंट मायकेल हायस्कूलची विद्यार्थिनी गायत्री केशेवाड सांगते, घरातल्या सर्वांसोबत ती सर्वच बाबतीत तडजोड करायला शिकली आणि दीर्घ सुट्टीमुळे वाचनाची आवड चांगलीच वृद्धिंगत झाली. आकांक्षा शिंदे म्हणते, थोडीतरी सर्दी किंवा खोकला झाला तर भीतीने शरीराचा थरकाप उडायचा.
करजुवे, रत्नागिरी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पायल डावल सांगतेय, शाळेभोवती छोट्या-छोट्या वाड्या असल्यामुळे शिक्षकांनी वाडीनुसार अभ्यासक्रम दिला व मुलांनी एकत्रित येऊन पूर्ण केला. फक्त शाळाच नाही, तर आख्ख जग ऑनलाइन झालं. तिच्या निरीक्षणानुसार, मोठी माणसंसुद्धा घरात कधी न करणारी कामं करू लागली. याच शाळेची दुसरी विद्यार्थिनी नूतन गोवळकर सांगते, कोरोनाची ही महामारी साक्षात एखाद्या महायुद्धासारखी वाटली.
देऊळगाव राजा, बुलढाणा येथील देऊळगाव राजा हायस्कूलची विद्यार्थिनी अनुराधा गजानन शेळके सांगते, कोरोनाच्या आपत्तीने बरंच काही चांगलं शिकवलं. काही काळ आपण नाती विसरायला लागलो होतो, आपलं प्राणिमात्रांवरचं प्रेम कमी झालं होतं, आपलं स्वच्छतेकडेपण थोडं दुर्लक्ष झालं होतं. आणि रोजच्या धावपळीत लोक तब्येतीची काळजी घ्यायला विसरले होते. कोरोनाच्या आपत्तीमुळे मास्क आणि सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. आता अशाच सवयी आपण भविष्यातसुद्धा जोपासल्या पाहिजेत.
मंगळवेढा, सोलापूर येथील इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरती वाठारे म्हणते, उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले व त्याच वेळी लोकांनी आलेल्या परिस्थितीवर, संकटावर मात कशी करावी हेसुद्धा शिकून घेतलं. याच शाळेची विद्यार्थिनी रामेश्वरी गवळी काव्यातून सांगते :
काय सांगू कोरोनाबद्दलचा अनुभव माझा
हिरावून घेतली त्याने माझी खेळण्याची मजा
घरात बसून राहायची दिली त्याने सजा
पुरे झाले आता, कोरोना जा बाबा जा 

कोरोनाची ही चीनमधून आलेली स्वारी
जगासाठी ठरली सर्वात मोठी महामारी
खबरदारी घेणे हीच आहे आपली जबाबदारी.

सुखात लोळणाऱ्यांना जीवनाकडे पाहायला शिकवलं
शहरांमध्ये डोलणाऱ्यांना मातीत राहायला शिकवलं
पोलिस, डॉक्टर आणि प्रशासनात देव पाहायला शिकवलं
कोरोना तू माणसाला माणुसकीने जगायला शिकवलं.
नाशिकच्या रचना विद्यालयाची चेतना पाटील सांगते, २०२०चे सर्वांनी अगदी धूमधडाक्यात स्वागत केले, परंतु संपूर्ण वर्ष असं दुःखदायक असेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. आनंदाची बाब म्हणजे, लहानपणी ऐकलेल्या रामायण-महाभारतासारख्या मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग होरपळून निघत असताना बालमनावरसुद्धा त्याचा किती विपरीत परिणाम झाला, ही बालके स्वतःला कशी घडवत गेली व त्यांनी स्वतःमध्ये कसे बदल केले आणि आलेल्या आपत्तीवर कशाप्रकारे मात केली, हेच या विद्यार्थ्यांच्या लेखणी मधून व्यक्त झालं आहे.
- संकलन व शब्दांकन - सुदाम कुंभार
(लेखक दहिसर, मुंबई येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक आहेत.)
संपर्क – ९८३३४१४९९२

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617548828.jpg [postimage] => upload_post-1617548828.jpg [userfirstname] => Sudam [userlastname] => Kumbhar [post_date] => 04 Apr 2021 [post_author] => 5994 [display_name] => सुदाम कुंभार [Post_Tags] => कोरोनाकाळातील मुलांचे शिक्षण, कोरोनाकाळाविषयी मुलांचे मनोगत, कोरोनाकाळ आणि शिक्षण, कोरोनाकाळ आणि शाळा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1520] => Array ( [PostID] => 315 [post_title] => आकांक्षा पुढती गगन ठेंगणे [post_content] => [post_excerpt] => 'अंध व्यक्तिना डोळे नसले तरी अंत:चक्षूंनी ते जग पाहू शकतात.' हे भावेशने सिद्ध करून दाखवले आहे. [post_shortcontent] =>

'अंध व्यक्तिना डोळे नसले तरी अंत:चक्षूंनी ते जग पाहू शकतात.' हे भावेशने सिद्ध करून दाखवले आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617538898.jpg [postimage] => upload_post-1617538898.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Apr 2021 [post_author] => 4333 [display_name] => डॉ. अविनाश सावजी [Post_Tags] => उद्योगविश्व,व्यक्ती विशेष,फेसबुक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1521] => Array ( [PostID] => 2515 [post_title] => तू आता १३६ वर्षे निवांत झोप ! [post_content] => [post_excerpt] => आधी होते माकड त्याचा झाला मानव...हा डार्विनचा सिद्धांत आपण मुकाट मान्य केला होता. पण भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचे ओझे झालेल्या सत्यपालसिंह यांना काही तो सिद्धांत पेलवला नाही. त्यांनी तो साफ नाकारला...आणि मग काय घडले...? [post_shortcontent] =>

आधी होते माकड त्याचा झाला मानव...हा डार्विनचा सिद्धांत आपण मुकाट मान्य केला होता. पण भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचे ओझे झालेल्या सत्यपालसिंह यांना काही तो सिद्धांत पेलवला नाही. त्यांनी तो साफ नाकारला...आणि मग काय घडले...?

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/charles-darwin-4.jpg [postimage] => /2018/01/charles-darwin-4.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 04 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई,ललित,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1522] => Array ( [PostID] => 2191 [post_title] => पवार म्हणाले राज ठाकरेंना! [post_content] => [post_excerpt] => ज्यांनी केलं त्यांनी निस्तरावं, मी काही त्यांना ते करायला सांगितलं नव्हतं,जरा अतीच केलं त्यांनी,थोडं सांभाळून करायला हवं होतं.. [post_shortcontent] =>

ज्यांनी केलं त्यांनी निस्तरावं, मी काही त्यांना ते करायला सांगितलं नव्हतं,जरा अतीच केलं त्यांनी,थोडं सांभाळून करायला हवं होतं..

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617535625.jpeg [postimage] => upload_post-1617535625.jpeg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 04 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1523] => Array ( [PostID] => 1994 [post_title] => जोशींना घोडे परवडतेच कसे? [post_content] => [post_excerpt] => या जोशींचे साहित्यिकांनी काय घोडे मारले बरे? आणि मारले असेल तर यांना घोडे परवडतेच कसे?’ [post_shortcontent] =>

या जोशींचे साहित्यिकांनी काय घोडे मारले बरे? आणि मारले असेल तर यांना घोडे परवडतेच कसे?’

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617534089.jpg [postimage] => upload_post-1617534089.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 04 Apr 2021 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 997 [ParentMagzineName] => तंबी दुराई-2018 [ParentMagzineNameEnglish] => tambi durai ) [1524] => Array ( [PostID] => 311 [post_title] => वेडा... [post_content] => [post_excerpt] => या वेड्या माणसाला नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले. [post_shortcontent] =>

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासून घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकऱ्यांची झुंबड .... सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पाहत होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासून पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवून ठेवली होती. थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते. अरे ! माझा अंदाज चुकला तर... उत्सुकता वाढली म्हणून त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, "डॉक्टर, नका जाऊ, वेडा आहे तो!" उत्सुकता स्वस्थ बसू देइना म्हणून गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील... पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तिथंही अंदाज चुकला माझा... मीच म्हणालो, बाबा काही त्रास? कुबडी घेत हळूच उठत ते म्हणाले, "Good afternoon doctor. I think I may have some eye problem in my right eye.." मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकून. मी धक्क्यातून बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदू होता, मी म्हणालो मोतीबिंदू आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल.... तसे म्हणाले, "oh, cataract ? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but..." हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं, म्हणालो, "बाबा, तुम्ही इथं काय करताय?" "मी रोजच इथं येतो दोन तास..." "हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता ?" "शिकलेले?" या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, "शिकलेले???" म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ? "Oh no doc... Why would I ?... Sorry if I hurt you !" "हर्ट न

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617448384.jpg [postimage] => upload_post-1617448384.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Apr 2021 [post_author] => 4300 [display_name] => डॉ. अभिजित सोनवणे [Post_Tags] => कथा,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1525] => Array ( [PostID] => 307 [post_title] => प्रदीप ताम्हाणे : अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक [post_content] => [post_excerpt] => प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. [post_shortcontent] =>

(स्रोत : मुंबई, तरुण भारत)  “आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर, नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहीन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला. शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करू शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट (WINCOAT)  ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणे यांची. २६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी माध्यम शाळेत प्रदीपचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरचं वातावरण टिपीकल मध्यमवर्गीय असंच होतं. त्याकाळी टॅक्सीत बसणं म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असायची. वर्षातून दोन-तीन वेळाच टॅक्सीमध्ये बसण्याची संधी मिळे. एकतर लालबाग- परळ सारख्या ठिकाणी कोण्या नातेवाईकाकडे जायचे असेल तर, गावी जाताना एसटी डेपोत जाण्यासाठी किंवा कोणीतरी आजारी असेल तर. अशा त्याकाळच्या वातावरणात प्रदीप मोठा होत होता. मुळात हुशार असल्याने शालेय जीवनात तो यशाची एकेक पायरी चढत होता. हाच कित्ता त्याने  महाविद्य

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617445795.jpg [postimage] => upload_post-1617445795.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Apr 2021 [post_author] => 4296 [display_name] => प्रमोद सावंत [Post_Tags] => उद्योगविश्व,व्यक्ती विशेष,दै. मुंबई तरुण भारत [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 995 [ParentMagzineName] => निवडक सोशल मिडीया [ParentMagzineNameEnglish] => social media ) [1526] => Array ( [PostID] => 22640 [post_title] => आळशी आई-बाबा [post_content] => [post_excerpt] => आळशी आई-बाबा, पूर्व आफ्रिकेतल्या ‘तंगनायिकू’ तलावातही आढळतात. या सरोवरात कक्कू कॅटफिश नावाने ओळखला जाणारा मासा आढळतो. नावाप्रमाणेच हा मासा आपली पिल्लं वाढवण्याची जबाबदारी दुसऱ्या माशाच्या गळ्यात (खरेतर तोंडात) देऊन मोकळा होतो. याच सरोवरात सिकलिड्ज जातीचे मासे आहेत, हे या कक्कू कॅटफिशच्या पिल्लांचे दत्तक पालक ठरवतात. [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं नवं सदर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617428804.png [postimage] => upload_post-1617428804.png [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 03 Apr 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1527] => Array ( [PostID] => 22484 [post_title] => प्रतिभावंत आणि मातीचे पाय [post_content] => [post_excerpt] => दळवींच्या मृत्यूने आपण गमावलेला माणूस हा त्यांच्यातल्या साहित्यकारापेक्षाही फार फार मोठा आणि विरळा होता. [post_shortcontent] =>

अंक : अभिरुची, दिपावली १९९४

एक चांगला कथालेखक, एक चांगला कादंबरीकार, एक चांगला नाटककार आणि एक आगळा विनोदकार दळवींच्या निधनामुळे आपल्यातून गेला आहे. त्यांचा ठणठणपाळ आणि त्याला लाभलेली वसंत साखरे यांच्या व्यंगचित्रांची व अर्कचित्रांची साथ हे तर मराठी वाङ्मयात घडलेले एक अद्भूतच आहे. त्या व्यक्तिमत्त्वात एक अवखळ तरीही अलिप्त अशी चपल विनोदबुद्धी होती; आणि त्यातला जिव्हाळा तितकाच परखड होता.

अमुकच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण आहे असे अनेकदा म्हटले जाते, पण खरोखरच हे म्हणणे ठणठणपाळला लागू पडणारे आहे आणि याचे कारण जयवंत दळवींचा निर्व्याज, व्रात्य तितकाच शहाणा, निर्मळ, उमदा, निगर्वी, निर्मत्सर, अलिप्त स्वभाव आणि माणसाच्या वागण्या बोलण्याचे त्यातल्या बारकाव्यांसकट निरीक्षण करण्याची त्यांची वृत्ती हे एकत्र झालेले रसायन कैक वर्षांनी प्रथमच त्यांच्या रूपाने अवतरले होते. दळवींच्या मृत्यूने आपण गमावलेला माणूस हा त्यांच्यातल्या साहित्यकारापेक्षाही फार फार मोठा आणि विरळा होता.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608654095.jpg [postimage] => upload_post-1608654095.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Apr 2021 [post_author] => 5780 [display_name] => पु. आ. चित्रे [Post_Tags] => अभिरुची [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1528] => Array ( [PostID] => 22639 [post_title] => आक्का मारे बोका [post_content] => [post_excerpt] => विशिष्ट नातेसंबंधाचे नेमके उल्लेख करण्याच्या बाबतीत भारतीय भाषा निदान इंग्रजी भाषेपेक्षा तरी समृद्ध आहेत. [post_shortcontent] =>

मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी पाऊण दशकापूर्वी मराठी भाषेच्या इंग्रजाळलेपणाची बजबजपुरी सांगताना, मराठीतील नातेवाचक शब्दांचे अनन्यत्वही किती खुमासदारपणे सांगितले आहे -
बहिणीच्या संबोधनांची तर मराठी भाषेत एक अर्थवाही परंपरा आहे. प्रादेशिक रीतिरिवाजांप्रमाणे थोडे फार फरक पडत असतील, पण या संबोधनांचा नेमका विवक्षित अर्थ असतो हे नक्की. जिजी, ताई, अक्का, माई, बाई अशी ही संबोधनं. जिजी म्हणजे सगळ्यात मोठी बहीण, म्हणजे भावंडांतील सगळ्यात मोठी, फक्त मुलींपैकी मोठी नव्हे. ताई म्हणजे बहिणीतली मोठी. त्याखाली श्रेणीने आक्का, माई आणि बाई. कदाचित प्रादेशिक भाषांमध्ये या श्रेणी बदलत असतील, पण नेमकेपणा हे वैशिष्ट्य. तीच गोष्ट दादा, नाना, आप्पा आणि भाऊ या संबोधनांची पूर्वी असावी, पण नंतर तो काटेकोरपणा गेला. वऱ्हाडात आणि मराठवाड्यात बहिणींच्या संबोधनांचा काटेकोरपणा पाळणारी अजून कित्येक (ब्राह्मणी) कुटुंबं दिसतात. कौटुंबिक गाण्याची एक अवखळ ओळ या संबोधनांचा नेमकेपणा दर्शविते.
आक्का मारे बोका ताई मारे घूस
खरं की खोटं ते जिजीला पूस.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617303095.jpg [postimage] => upload_post-1617303095.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Sadhu [post_date] => 02 Apr 2021 [post_author] => 24 [display_name] => अरुण साधू [Post_Tags] => इंग्रजाळलेली मराठी, मराठीतील नातेसंबंधदर्शक शब्द, अरुण साधू, मराठी स केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1529] => Array ( [PostID] => 22599 [post_title] => मासिकांचा संग्रह [post_content] => [post_excerpt] => मराठी मासिकांची एक झलक ... [post_shortcontent] =>

उत्तमोत्तम मासिकातील संग्रहणीय गोष्टी..आता एका क्लिकवर.
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617116812.jpeg [postimage] => upload_post-1617116812.jpeg [userfirstname] => Bahuvidh [userlastname] => SuperAdmin [post_date] => 01 Apr 2021 [post_author] => 5800 [display_name] => Bahuvidh Super Admin [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1530] => Array ( [PostID] => 22636 [post_title] => आतंक निग्रह गोळ्या [post_content] => [post_excerpt] => गोळीच्या नावावरून त्याच्या उपयोगाचा अंदाज येतोय ? [post_shortcontent] =>

गोळीच्या नावावरून त्याच्या उपयोगाचा अंदाज येतोय ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617264931.jpg [postimage] => upload_post-1617264931.jpg [userfirstname] => Bahuvidh [userlastname] => SuperAdmin [post_date] => 01 Apr 2021 [post_author] => 5800 [display_name] => Bahuvidh Super Admin [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1531] => Array ( [PostID] => 22637 [post_title] => केस काळे करण्याचा साबण? [post_content] => [post_excerpt] => कलप ? मेंदी? छे, साबणाने करा केस काळे. [post_shortcontent] =>

कलप ? मेंदी? छे, साबणाने करा केस काळे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617266180.jpg [postimage] => upload_post-1617266180.jpg [userfirstname] => Bahuvidh [userlastname] => SuperAdmin [post_date] => 01 Apr 2021 [post_author] => 5800 [display_name] => Bahuvidh Super Admin [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1532] => Array ( [PostID] => 22638 [post_title] => मराठी माणसाचा 'आवाज' [post_content] => [post_excerpt] => श्रीकांत ठाकरे ( राज ठाकरे यांचे वडील ) यांनी काढलेले व्यंगचित्र. [post_shortcontent] =>

श्रीकांत ठाकरे ( राज ठाकरे यांचे वडील ) यांनी काढलेले व्यंगचित्र.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617266607.jpeg [postimage] => upload_post-1617266607.jpeg [userfirstname] => Bahuvidh [userlastname] => SuperAdmin [post_date] => 01 Apr 2021 [post_author] => 5800 [display_name] => Bahuvidh Super Admin [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 992 [ParentMagzineName] => मासिकांची उलटता पाने [ParentMagzineNameEnglish] => masikanchi ulatata paane ) [1533] => Array ( [PostID] => 22564 [post_title] => ललनामन [post_content] => [post_excerpt] => स्त्री या ठोकळेबाज सामाजिक प्रमेयांपेक्षां हाडामांसाच्या, जिवंत ‘स्त्री’ या व्यक्तीला उद्देशून हे मासिक असावं, तिचा विचार त्यात आत्मीयतनें व्हावा. [post_shortcontent] =>

स्त्रीला आवडणारं सर्व प्रकारचं साहित्य या अंकांत आम्ही दिलं आहे असा दावा आम्ही करती नाही. तसा दावा कुणीही करणं अयोग्यच. आमचं म्हणणं असं की स्त्रीच्या आवडीचं, उपयोगाचं जे साहित्य इतर मासिकं वर्षानुवर्ष मुबलक देतच आली आण देत असतात त्यांतलं कांही आम्ही मुद्दामच टाळलं आहे, कांही जरूर तितकंच दिलं आहे. आणि बाकी सर्व नवीन प्रकारचं आहे.

आमच्या स्त्रीबरोबर तिचं हे मासिकही अधिकाधिक विकसित, प्रगत, प्रगल्भ व्हावं, बदलत रहावं, तिच्याशी समांतर वाटचाल अप्रतिहतपणे करून त्यानं तिची खऱ्याखुऱ्या अर्थानं मैत्रिण ठरावं एवढीच आमची इच्छा.

अंक : ललना, ऑगस्ट १९५९

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1617122130.jpg [postimage] => upload_post-1617122130.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Mar 2021 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => ललना, स्त्रीविशेष, नियतकालिक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1534] => Array ( [PostID] => 8691 [post_title] => आनंदी गोपाळ - प्रेरणादायी  [post_content] => [post_excerpt] => या चित्रपटाला अनेक बाजू आहेत. एका दृष्टीने तोआनंदीबाईंची आणि गोपाळरावांचीही यशोगाथा आहे. दुसऱ्या बाजूने ती अनिष्ट सामाजिक प्रवृत्तींवर केलेली टिका आहे. [post_shortcontent] =>

आनंदी गोपाळ - प्रेरणादायी  गणेश मतकरी  आनंदीबाई गोपाळराव जोशी हे नाव परिचित आहे, ते आपल्याकडल्या पहिल्या महिला डाॅक्टर म्हणून. पण एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या आणि जेमतेम एकवीस, बावीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कर्तुत्ववान स्त्रीची,आणि गोपाळराव जोशी या तिच्या पतीची ओळख मोठ्या प्रमाणात तयार झाली, ती श्री. ज. जोशी यांनी लिहिलेल्या  आनंदी गोपाळ या कादंबरीमधून.आनंदीबाईंनी वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली असली, तरी त्यांना या क्षेत्रातकाम करण्याची संधी काही मिळाली नाही. असं असूनही ज्या काळात स्त्री शिक्षणच आपल्या समाजाला मान्य नव्हतं, फुले दांपत्याने स्त्रीयांसाठी शाळा सुरु केल्यावरही त्याला पुरेसा प्रतिसाद नव्हता, अशा काळासाठी एकास्त्रीने ही पदवी मिळवणं हे आश्चर्यकारक होतं. बाकी स्त्रियांना हा पल्ला गाठण्यासाठी प्रेरणा देणं, आणि पुरुषसत्ताक समाजात स्त्रीशिक्षणाबद्दल सहानुभूतीची भावना तयार करणं, त्यासाठी मान्यता मिळवणं, अशी दुहेरीकामगिरी आनंदीबाईंनी करुन दाखवली. समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ हा चित्रपट या कर्तबदार दांपत्याला प्रभावीपणे पडद्यावर आणण्याचं काम करतो. आनंदीबाई आणि गोपाळराव यांचं सहजीवन, म्हणजेच कथानकाचा प्रमुख भाग हा चरीत्र आणि कादंबरी यामुळे आपल्याला परिचित आहे. चित्रपट सुरु होतो तो नऊ  वर्षाच्या यमूसाठी तिच्याहून वीस वर्षांनी मोठ्या गोपाळरावांचं ( ललित प्रभाकर )  स्थळ सांगून येतं तिथपासून. पोस्टात कारकून असलेले गोपाळराव बिजवर, आणि तऱ्हेवाईक म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांची लग्नासाठी अट एकच असते, आणि ती म्हणजे मुलीची शिकायचीतयारी हवी. ती आहे असं कळताच लग्न होतं, आणि आता आनंदी हे नाव मिळालेल्या यमूचं शिक्षणही सुरु

[post_status] => publish [postmainimage] => /2019/02/anandi-gopal.jpg [postimage] => /2019/02/anandi-gopal.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Mar 2021 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,स्त्री विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1535] => Array ( [PostID] => 22588 [post_title] => चमकदार [post_content] => [post_excerpt] => आतातर त्याला ‘नासा’ (NASA)च्या एका परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्याने पृथ्वीवरच्या १७६० आणि चंद्रावरच्या २०० लाव्हा ट्यूब्जचे संशोधन केले आणि तो अभ्यास आता शास्त्रज्ञांसमोर सादर करणार आहे. एवढं चमकदार काम करणारा सोनित लहानगा आहे, हे त्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय जाणवणारही नाही. तो मोठ्या संशोधकासारखा बोलतो, त्यांच्यातच जास्त वावरतो. [post_shortcontent] =>

सोनित सिसोलेकर याला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ जाहीर झाल्याचे समजले आणि आनंद व अभिमानाने ऊर भरून आला. सोनित हा ‘वयम्’ आणि IPHच्या ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पातील आमचा दोस्त. सोनितला मोठा पुरस्कार मिळाल्याचे समजताच आम्ही त्याची ऑनलाइन मुलाखत घेतली. त्यातून उमगलेल्या सोनितचा परिचय करून देणारा हा लेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616505161.jpeg [postimage] => upload_post-1616505161.jpeg [userfirstname] => आभा [userlastname] => पटवर्धन [post_date] => 30 Mar 2021 [post_author] => 5986 [display_name] => आभा अमला अभिजित [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1536] => Array ( [PostID] => 22598 [post_title] => शैक्षणिक धोरण आणि मूलभूत शिक्षण [post_content] => [post_excerpt] => अध्यापनाची विविध प्रतिमाने बी.एड्.ला शिकवितात; पण, पुढे प्रत्‍यक्ष अध्यापनात किती शिक्षक ती अमलात आणतात? जवळ-जवळ नाहीच. [post_shortcontent] =>

नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिकची तीन वर्षे आणि प्राथमिकमधील पहिली दोन वर्षे (इ. पहिली आणि दुसरी) यांचे एकत्रीकरण करून; त्याला मूलभूत शिक्षण म्हटले गेले आहे. ह्या पाच इयत्तांच्या एकत्रीकरणामागील कारणांचा आढावा घेणारा शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फूट लेख -
नवीन शैक्षणिक धोरणात जो आकृतिबंध आकड्यांच्या स्‍वरूपात दिला आहे, तो याप्रकारे ५ + ३ + ३ + ४ + ३ + १. यातील पहिल्‍या – ५ - टप्‍प्‍यास मूलभूत शिक्षण (Fundamental Education) या नावाने संबोधले जाणार आहे. त्‍याचीच चर्चा प्रथम करू. सोप्‍या शब्दांत सांगायचं तर, खेळवाडी, अंगणवाडी (छोटा शिशू), बालवाडी (मोठा शिशू) ही तीन वर्षे व त्‍यालाच जोडून इ. पहिली, इ. दुसरी ही मिळून पाच वर्षे एकत्रित घटक (Unit) म्‍हणून धरली जाणार आहेत. हा पहिला एकात्मिक टप्पा पुढीलप्रमाणे मांडता येईल :
इयत्ता                                          वय
बालवर्ग (नर्सरी) :–                         ४ वर्षे
लहान शिशू (सीनियर के.जी.) :–       ५ वर्षे
मोठा शिशू – (ज्यूनियर के.जी.) :–     ६ वर्षे
पहिली :–                                      ७ वर्षे
​दुसरी :–                                        ८ वर्षे
म्‍हणजेच सध्याच्‍या बालशिक्षणाची तीन वर्षे व निम्‍न प्राथमिकमधील पहिली दोन वर्षे मिळून पाच वर्षांचा हा मूलभूत शिक्षणाचा टप्‍पा, एक घटक म्‍हणून धरला जाईल.
बालवाड्या या पहिली व दुसरी या वर्गास जोडण्याची जी कारणे नवीन धोरणात दिली आहेत; त्‍यात मुख्यत: बालकांच्‍या मेंदूच्‍या विकासाचे स्‍वरूप व टप्‍पे लक्षात घेतले आहेत, असे सांगितले जाते. सर्वसाधारणपणे बालकाच्‍या मेंदूची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वयाच्‍या ८व्‍या वर्षापर्यंत बरीच असते. जसं, काही घरांतून लहानपणी मुलांना संध्याकाळी परवचा, पाढे, रामरक्षा इत्‍यादी म्‍हणायला शिकवितात. ती रामरक्षा (अर्थ कळला नाही तरीही) शेवटपर्यंत पाठ असते. किंवा सतरा सक्‍कम दुवोदरशे (१७ x ६ =  १०२) हे मला अजूनही (वयाच्‍या ७८व्‍या वर्षी) सांगता येते. म्‍हणजे इ. दुसरीपर्यंतचे शिक्षण व मेंदूची ज्ञान ग्रहण शकण्याची क्षमता व स्‍मृती यांचा अनोन्‍य संबंध लक्षात घेऊन, हा मूलभूत शिक्षणाचा घटक या पाच वर्षांचा सुचविला गेला आहे. अर्थात, हे शिक्षण पुस्‍तकी न राहता मुख्यत: हसत-खेळत, गाणी म्‍हणत; नाचत-गाजत, सहजपणे, अनौपचारिक पद्धतीने व अत्‍यंत आनंदमयी झाले पाहिजे, यावर तज्ज्ञाचा भर होता; व त्‍यास या रचनेमुळे नवीन धोरणाने पुष्टीच दिली आहे. त्‍यात लिखाणापेक्षा बोलण्याला महत्‍त्‍व आहे. पुस्‍तकांपेक्षा चित्रे व पूरक साधने वापरून अक्षर व शब्‍दओळख, एक ते दहा/वीस आकडे यांवर भर देणे अत्‍यावश्यक आहे. किमान अध्ययनक्षमता अत्‍यंत मर्यादित असून; कडक शिस्‍त, गणवेश, घोकंपट्टी, जड दफ्तर, गृहपाठ, परीक्षा या सर्व ‘राक्षसांना’ दूर ठेवण्यात आपण यशस्‍वी झालो, तरच नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा पाया पक्‍का होईल. शिक्षकास लहान मुलांना हाताळण्याचे, खेळातून व विविध आनंददायी कृतीतून रचनावादी शिक्षणपद्धती वापरूनच हा टप्‍पा यशस्‍वीपणे पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्‍यासाठी शिक्षकांचे सतत प्रशिक्षण तर आवश्यक आहेच; पण या सर्व व्‍यापाचे योग्‍य ते प्रशिक्षण हे शिक्षक तयार करणाऱ्या संस्‍थांतूनच सुरू झाले पाहिजे. बी.एड्-डी.एड्.च्‍या वर्गांतून जे शिकविले जाते, ते केवळ परीक्षेपुरते न राहता, पुढे प्रत्‍यक्ष अध्यापन कार्यात वापरले गेले पाहिजे. उदा. प्रश्नपत्रिकेचा ब्ल्यू-प्रिंट शिकविला गेला, पण प्रत्‍यक्ष प्रश्नपत्रिका वेगळीच (किंवा त्‍याच-त्‍याच प्रकारची), असे होता कामा नये. कौशल्‍याधारित व वरच्‍या स्‍तरावर उपयोजित प्रश्न कसे काढावयाचे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्‍यामुळे बी.एड्.च्‍या अभ्यासक्रमात आवश्यक तो बदल करावा लागेल. विषयानुसार व वयोगटानुसार प्रश्न काढणे, त्‍यांचा साठा तयार करणे (पेढी), इत्‍यादींसाठी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. विविध प्रतिमाने केवळ माहीत असणे उपयोगाचे नाही, तर त्‍यांचा वापर विषयानुसार प्रत्‍यक्ष अध्यापन कार्यात व पाठ्यपुस्‍तक निर्मितीमध्ये झाला पाहिजे. इयत्ता तिसरीपासून सोप्या पद्धतीचे मूल्‍यमापन होणे व इयत्‍तेनुसार उद्दिष्टानुसार प्रश्नांच्‍या स्‍वरूपात व त्‍याच्‍या महत्‍त्‍वांमध्ये (वेटेज) हळुवार बदल होणे अपेक्षित आहे.
दुसरे म्‍हणजे, अध्यापनाची विविध प्रतिमाने बी.एड्.ला शिकवितात; पण, पुढे प्रत्‍यक्ष अध्यापनात किती शिक्षक ती अमलात आणतात? जवळ-जवळ नाहीच. फार पूर्वीपासून बालवाडीचे ‘शिक्षण’ हे अनौपचारिक व इयत्ता पहिलीपासून औपचारिक असे राहिले आहे. त्‍याऐवजी इयत्ता दुसरीपर्यत हे शिक्षण अनौपचारिक व बंधनमुक्‍त असले पाहिजे. त्‍यात अध्यापकांना प्रयोग करण्याचे पूर्ण स्‍वातंत्र्य मिळाले, तरच हा टप्‍पा सतत अधिकाधिक सक्षम, गर्भश्रीमंत व सर्जनशील राहू शकेल. पाठ्यपुस्‍तकांपेक्षा अध्यापकांसाठी मार्गदर्शन-पुस्‍तके असणे जास्‍त आवश्यक आहे, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. हा ‘मूलभूत शिक्षणाचा’ पाया पक्‍का झाल्‍यासच पुढील इमारत पक्‍की होईल.
-  प्रा. विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क : ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616962148.jpg [postimage] => upload_post-1616962148.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 29 Mar 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण, प्राथमिक शिक्षण, मूलभूत शिक्षण, शैक्षणिक धोरण, विद्याधऱ अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1537] => Array ( [PostID] => 22587 [post_title] => रंगरंगिली दुनिया ! [post_content] => [post_excerpt] => तुम्हांला किती रंग माहीत आहेत, त्यांची यादी करून बघा. त्या रंगांची नावे आणि त्यापुढे त्यांचे वर्णविशेष/Hue अशीही यादी करा, मजा येईल! एखादा रंग जरी आपण घेतला, तरी त्या रंगाच्या अनेक छटा आपल्याला निसर्गात बघायला मिळतात. सूर्यफुलाचा पिवळा, हळदी पिवळा, लिंबाचा पिवळा, आंब्याचा पिवळा आणि सूर्यकिरणांचा सोनपिवळा! आहेत ना ह्या पिवळ्या रंगाच्या विविध छटा? तशाच इतर सर्व रंगांच्या अनेक छटा निसर्ग दाखवतो. निसर्गातल्या ह्या प्रत्येक रंगछटेला एक क्रमांक देऊन सूत्रात बसवता येते. आपली मराठी भाषा रंगछटादर्शक शब्दांनी अगदी श्रीमंत आहे. अशा रंगांच्या छटा व त्यांचे शब्द यांची संगती जुळवल्यास तो एक शब्द-खजिनाच ठरेल. [post_shortcontent] =>

पक्षी, मासे, फुलपाखरे आणि माश्या आपल्यापेक्षा जास्त रंग पाहू शकतात. अशा प्रजाती दशकोटीपर्यंत (10 Crores) रंग पाहू शकतात. आपण किती रंग पाहू शकतो, माहितीये?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616504427.png [postimage] => upload_post-1616504427.png [userfirstname] => सुजाता [userlastname] => छत्रे [post_date] => 26 Mar 2021 [post_author] => 5985 [display_name] => सुजाता छत्रे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1538] => Array ( [PostID] => 22589 [post_title] => गंमतशाळा - (भाग ६) [post_content] => [post_excerpt] => “आमची सगळ्यात मोठी अडचण सांगू का ... मुलींना कसे पटवायचे?” मी स्वतःला सावरले आणि सहजता आणून बोलू लागले. [post_shortcontent] =>

मुलांची पौगंडावस्था, त्या वयात वाटणारं विरुद्धलिंगी आकर्षण, त्याविषयी मोठ्यांना सांगता न येणं, मोठे समजून घेतील की नाही ही धास्ती; आणि आई-वडिलांना त्यांच्या सांसारिक विवंचनेतून मुलांकडे लक्ष न देता येणं, त्यामुळे मुलांमध्ये निर्माण होणारी असुरक्षितता, या सगळ्यांकडे अनुराधाताई एकाच वेळी तटस्थतेने पाहतात आणि संवेदनशीलपणेही, हे त्यांच्या लेखनशैलीतून पदोपदी प्रतीत होते -
एकदा निरोप देण्यात काहीतरी गडबड झाली आणि तीन मोठी मुलेच वर्गात आली. मी म्हटले, “आज तुम्ही तिघेच आहात, तर  आज तुम्ही आपापल्या समस्या सांगा. आज आपण त्यावर बोलू या.” मला वाटले, एकतर अभ्यास किंवा घरगुती प्रश्न – आईवडिलांचा बेबनाव, दारू पिणे, ह्यांपैकी कशावर तरी बोलतील. पण त्यांनी अनपेक्षितपणे वेगळाच मुद्दा काढला. त्यांनी काय म्हणावे? “आमची सगळ्यात मोठी अडचण सांगू का ... मुलींना कसे पटवायचे?” मी स्वतःला सावरले आणि सहजता आणून बोलू लागले. त्यांना खूप-खूप सांगायचे होते. तिघांपैकी एकाला एक मैत्रीण होती व त्यांचे अफेअर चालू होते. (हा दहावी फेल आणि ती नववी) ती मुलगीही गंमतशाळेत येते आणि ह्याच्यापेक्षा खूपच हुशार व स्मार्ट आहे. उरलेल्या दोघांनी त्यांच्या मैत्रिणी शोधल्या आहेत, पण त्यांच्याशी अजून बोलणी नाही केलेली. ते दोघे असेही म्हणाले की “ह्याला अजून काही कळत नाही. शिक्षण वगैरे व्हायचे आहे. तर अशा परिस्थितीत त्यांचे किती दिवस चालू शकेल? त्या मुलीची आई ह्यांना कशी बरे परवानगी देईल?” मी म्हटले, “होय.” पहिल्यांदा ह्या दिवसांत वाटते, ते काही खरे, टिकाऊ प्रेम नाही, ते केवळ आकर्षण असू शकते, वगैरे सांगितले. मग म्हटले की, “तू तिला अवकाश माग. मला थोडा वेळ दे म्हण. मी स्वतःच्या तयारीचा, भवितव्याचा विचार करतो. आपण काही दिवसांनी भेटू व तेव्हा काय वाटते ते बघू. असे तिला सांग.” मग (त्याच्या वतीने) त्या दोन मुलांनी विचारले की, “हे त्याला वर्गात सांगता येईल का? तुम्ही तशी संधी द्याल का?” मी म्हटले, “हा वर्ग त्यासाठी नाही. हा तुमचा दोघांचा खाजगी प्रश्न वर्गाच्या समोर कसा काय आणायचा? आणि त्या मुलीलाही ते कसे बरे वाटणार?” पण तेव्हा, हा मुलगा तिला व्यक्तिगत भेटून हे सांगण्यास कचरतो आहे, हे माझ्या लक्षात आले.
*             *             *             *             *             *             *             *             *
एकदा संध्याकाळ झाली होती. वेळ झाली तरी मुले आली नव्हती. मी विचारात पडले होते. एवढ्यात बाहेरून कुणी आवाज दिला, “राधा आक्का...”
मी दार उघडले. काही मोठी मुले आली होती. हळू आवाजात त्यांनी सांगितले की, आज गावात मयत झालीय. कुणीच येणार नाहीत.
“होय, पण कुणाची?”
“वीरेंद्रचे पप्पा.”
“अरे बाप रे! त्यांचे वय तर काही जास्त नसेल. ” वीरेंद्र तिसरीतला एक स्मार्ट मुलगा. गोरागोमटा आणि लोभस.
“नाही ना. पण ते खूप आजारी होते. त्यांना रक्ताच्या उलट्या वगैरे होत होत्या.”
“ठीक आहे. आज सुट्टी.” मी म्हटले
दुसऱ्या दिवशी दुपारी बारा-एकच्या सुमारास मोठ्ठी अंत्ययात्रा जाताना दिसली. त्यात महिलाही मोठ्या प्रमाणावर होत्या. त्या दिवशी रविवार असल्यामुळे तशीही सुट्टीच होती. पण, सायंकाळी काही मुलांचा आवाज आला. मी संगणक बंद करून, वरून खाली येईपर्यंत, ते फाटक उघडून घरात आलेच होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी नेहमीच्या पद्धतीने नळावर हात-पाय-तोंड धुतले, आत येऊन सतरंज्या अंथरल्या व त्यावर रांगेने बसून माझी वाट पाहू लागले. (आमचे दार उघडेच असते. फक्त जाळीचे दार बंद असते व त्याला बाहेरून उघडता येण्यासारखी कडी असते.) मला खूपच आश्चर्य वाटले. सगळ्यात जास्त आश्चर्य ह्याचे की, सुट्टीचा दिवस असूनही वीरेंद्र आला होता; आपल्यासोबत आणखी पाच मुलामुलींना घेऊन. (त्यांच्यापैकी काही जण मोठे असल्यामुळे त्यांना फाटक उघडता आले. नाहीतरी लहान मुलांचे काही अडत नाही. ती उडी मारून येतातच.) आश्चर्य न दाखवता मी म्हटले, “अरे वा! आज नवीन मुले-मुली आलेली दिसतात. चला, आधी त्यांची ओळख करून घेऊ.” मग त्या पाच जणांनी आपली नावे, शाळा, त्यातील इयत्ता आणि आपली गावे सांगितली. मी म्हटले, “तुम्ही दुसऱ्या गावांहून आलात का? सेवाग्रामचे नाहीत का तुम्ही?”  तर त्यांनी काही म्हणायच्या आधीच वीरेंद्र म्हणाला, “होय. माझे पप्पा मरण पावले ना, म्हणून हे लोक आले आहेत. ही सर्व माझ्या मावशांची मुले आहेत.” हे ऐकताच त्यातल्या एका मोठ्या, समंजस मुलीने त्याच्या तोंडावर हात ठेवला. “असं बोलू नये.” ती म्हणाली. मी म्हटले, “अगं, बोलू दे त्याला. इथे बोलायला काही हरकत नाही.”
मग आमचा वर्ग झाला. त्या दिवशी त्यांना कोरे कागद व रंगकांड्या वाटल्या व चित्रे काढायला सांगितली. त्या सर्व मुलांनी खूपच छान चित्रे काढली. मग वीरेंद्र म्हणाला, “आज ‘जय जगत’चे गाणे घ्या आक्का.” मी मुलांना मला ‘राधा आक्का’ म्हणायला शिकवले आहे. पण तरीही काही मुले, विशेषतः नवीन आलेली, ‘मॅडम’ म्हणतात. ‘आक्का’ वगैरे म्हणणे त्यांना ‘बॅड मॅनर्स’ वाटते. मोठी बहीण ह्या अर्थाने विदर्भात पूर्वी प्रचलित असलेला हा शब्द आता आत्तेसाठी वापरला जातो, असे मला ह्या मुलांकडूनच कळले.
मग ते गाणे म्हणवून घेतले. एन् सुब्बाराव ह्यांनी स्वतः गाऊन, इतरांकडून गाऊन घेऊन देशभर लोकप्रिय केलेले गीत.
जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा
जय जगत पुकारे जा, सिर अमन पे वारे जा
सबके हित के वास्ते तू अपना सुख विसारे जा
वर्ग संपला. सगळे परत जायला निघाले. वीरेंद्र दारापर्यंत गेला आणि परत आला. म्हणाला, “पोचवून द्या नं जी. भेव लागते नं मले.” ते ऐकून तर खूपच वाईट वाटले. वीरेंद्रने वरून कितीही शौर्याचा आव आणला असला तरी, आतून तो हादरलाच होता. घरातले ते वातावरण असह्य झाल्यामुळेच त्याने आपल्या भावंडांना घेऊन इकडे येण्याची शक्कल लढवली होती. सुट्टी असली तरी आपण जाऊन बसलो म्हणजे आक्का घेणारच, हेही त्याला माहीत होते. वीरेंद्र बुद्धिमान, संवेदनशील मुलगा. खेळात पक्का. इतरांपेक्षा त्याचा स्टॅमिनाही जास्त. अशा मुलांना तर खूप जपावे लागते. ती लवकर चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका असतो. वीरेंद्रला एक मोठा भाऊ आहे, सहावीतला. तोही हुशार आहेच, पण बहुधा थोडा अधिक सात्त्विक वृत्तीचा.
मी वीरेंद्रला जवळ घेऊन त्याचे सांत्वन केले. मग त्यांना पोहोचवायला त्यांच्याबरोबर निघाले. आमचे माळरान पार करून आम्ही रस्त्यापर्यंत आलो. रस्ता नवीन करण्यासाठी खणून ठेवला आहे. आम्ही रचलेल्या विटांवरून बुलडोझर फिरला आहे. त्यानंतर आणखी एकदोनदा केलेले प्रयत्नही भुईसपाट झाले आहेत. मुले त्यात पटापट उड्या मारून जातात. मी मात्र तेथूनच निरोप घेतला.
“तुझं घर कोणतं रे वीरेन?”
“हे काय तं सामोरचंच. पडवीत लोकं बसलेले दिसून नाई ऱ्हायले का… तुमी चाला नं जी माह्या घरी.”
“हो. येईन कधीतरी.”
“नाई. आत्ताच चाला. रातचं जेवायला चाला आमच्यासंगं.”
“अरे, आज कशी मी येणार? आज तर तुझ्याकडे स्वयंपाकही केला नसेल. दुसरे कुणी करून आणून देणार असतील. मी नंतर कधीतरी येईन हां.”
परत फिरल्यावर सारखे त्या मुलांचे चेहरे डोळ्यांसमोर येत होते. इतके लोक असले तरी ते कोणत्या मूडमध्ये असणार? वीरेंद्रसारख्या मुलांना आज आपल्या घरात जो आधार हवा आहे, तो देण्याची जाणीव ह्या वडीलधाऱ्यांपैकी कुणाकडेच नसावी. त्या घरात परत जावेसे वाटत नसेल त्याला. म्हणूनच तो आपल्याला सोबत यायला म्हणत असेल, माझ्या लक्षात आले.
नंतर ह्या प्रकरणाबद्दल आणखी माहिती मिळाली ती अशी :  वीरेंद्रचे पप्पा दारूच्या व्यसनानेच गेले. ते काही काम करत नव्हते. घरात झोपूनच असायचे अनेक दिवसांपासून. त्याची मम्मी दारूचाच व्यवसाय करते. अर्थात गावठी दारूचा. भट्टीवरून आलेली दारू, तीत पाणी मिसळून विकते. कपभर चहाइतकी दारू २५ रुपयांना विकते म्हणे. थोड्या दिवसांनी मी तिला भेटायला जाण्याची इच्छा दर्शवली. जाणकारांनी मला थोडे नाउमेद केले, तरी मी आग्रह धरला. मग गावातल्या दोन मुलींना सोबत घेऊन एकदा गेलेच. पाहते तर, एक सुंदरी फॅशनेबल कपडे घालून बसली होती. घर एकदम पॉश. गुबगुबीत सोफासेट. तिचे वय जेमतेम तिशीचे. एकूण राहणी देहाकडे लक्ष वेधून घेणारी. सोबत आलेलीने माझी ओळख करून दिली. मुले मामाकडे गेली होती व तीही जाणार होती लवकरच. थोडे कामाचे व थोडे इकडचे-तिकडचे बोलणे झाले. दुःख वगैरे काही नव्हतेच. आणि तेही बरोबर आहे. एक दारुडा मेला, तर त्याचे दुःख करायचे की सुख? पण, मग ती करत असलेल्या कामाचे काय? मी तर असेही ऐकले होते की, हा धंदा काही झाले तरी लपूनछपून करायचा असतो. तर ती आपल्या मुलांना  माल पोहोचवायच्या, वसुली करायच्या कामांना लावते. मी तेथे असतानाच एक फोन आला. त्यावर ती मोठमोठ्याने बोलत होती. “ते अमुकतमुक पाटील आहेत ना, त्यांच्याकडे पोचवायचे आहे उत्पादन.” मला ह्या शब्दाचेही हसू आले. थोड्या वेळाने आम्ही उठलो. बाहेर पडल्यावर पडवीच्या एका बाजूला एक खोली दिसली. खोलीला मोठी खिडकी होती. तिच्यात नव्या कपड्यांचे ढिगारे अस्ताव्यस्त पडले होते. “हे माझे दुकान. मी कपडे विकते.” ती म्हणाली. मोठी खिडकी विक्रीसाठी आहे हे समजले. “काय-काय माल ठेवता तुम्ही?” मी विचारले. तिने काही क्षणांतच लेगिनपासून ते नऊवारी लुगड्यांपर्यंत अनेक वस्त्रप्रकारांची नावे घेतली. “लग्नात भरायचा हिरवा चुडा आणि इतर वस्तूही ठेवते.” ती म्हणाली. एकूण, बोलण्यात ती चांगलीच चतुर होती. मी दुकानाकडे नजर टाकली. तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था वा रचना नव्हती. ती चटकन म्हणाली, “गेल्या काही महिन्यांत ह्यांच्या तब्येतीमुळे मला इकडे लक्ष देणं झालं नाही. पण आता मी पुन्हा सुरू करणार आहे.” “ठीक आहे.” मी म्हटले. “मला काही लागलं तर येईन तुमच्याकडे.” मनातल्या मनात तिला ह्या व्यवसायाबद्दल सदिच्छा देऊन मी निघाले. मुलांचे भवितव्य काय, हा प्रश्न मला छळत होता.
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
संपर्क : ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616615372.jpg [postimage] => upload_post-1616615372.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 25 Mar 2021 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => अनुभवकथन, भाषा, शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, नावीन्यपूर्ण शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र, अनुराधा मोहनी, बालसाहित्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1539] => Array ( [PostID] => 22586 [post_title] => अॅनिमेशनच्या पूर्वज ! [post_content] => [post_excerpt] => या बाहुल्यांना ‘कठपुतळी’ म्हणतात, कारण त्यांचा मुखवटा लाकडाचा असतो. काठ म्हणजे लाकूड. चेहरा आणि मान एकाच लाकडापासून बनवलेली असते. अंडाकृती चेहऱ्यावर रेखीव नाक आणि मोठे ओठ कोरून काढतात आणि मत्स्याकृती डोळे व धनुष्याकृती भुवया मात्र रंगांनी रंगवल्या जातात. त्यांचा वेष बांधणी कापडाचा, चटकदार रंगांचा असतो. पुरुषाचा अंगरखा, डोक्यावरील साफा, पायातील जुती आणि झोकदार मिशा; तर स्त्रीचे दागदागिने आणि घेरदार घागरा. गंमत म्हणजे नाचणाऱ्या या स्त्रियांना पाय नसतातच. पण हे कलाकार त्यांना ठुमके द्यायला लावून इतके बहारदार नाचवतात की, गिरक्या घेणाऱ्या कठपुतळीला पाय नाहीत, हे मुळी आपल्या लक्षातच येत नाही. [post_shortcontent] => नुकताच २१ मार्चला‘वर्ल्ड पपेटरी डे’साजरा झाला. झोकात गिरक्या घेणाऱ्या कठपुतळ्यांचा रंगतदार खेळ पाहिलाय? दोरीच्या साहाय्याने नाचणाऱ्या बाहुल्या म्हणजे जणू अॅनिमेशन फिल्मच्या पूर्वज असाव्या. ही कला हजारो वर्षं जुनी आहे. २१ मार्च- ‘वर्ल्ड पपेटरी डे’निमित्त मार्च अंकातील हा लेख! [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616503988.jpg [postimage] => upload_post-1616503988.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 24 Mar 2021 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1540] => Array ( [PostID] => 22585 [post_title] => चित्रस्मृती - सिनेमा हिट झाला आणि चरित्र नायक 'हीरो ' झाले..... [post_content] => [post_excerpt] => सिनेमाचा पहिला शो सुरु झाला तोच राजाच्या भूमिकेतील अशोककुमार आणि राणाच्या भूमिकेतील प्राण यांच्यावरील 'दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे ' या गाण्याच्या क्रेझने! [post_shortcontent] =>

आपल्याकडच्या सिनेमाच्या जगात यश म्हणजेच बरेच काही असते. बरेच काही घडवते आणि म्हणूनच तेथील छोट्या मोठ्या गोष्टीना सतत न्यूज व्हॅल्यू आहे. ( त्यात प्रत्येक वेळी न्यूज असायलाच हवी असा काहीही नियम नाही. ) त्याचं काय झालं, ब्रीज सदनाह निर्मित आणि दिग्दर्शित 'व्हीक्टोरिया नंबर २०३'( रिलीज १९७२ ) हा गुन्हेगारीपट रितसर रिलीज होत असताना वृत्तपत्राच्या जाहिरातीत प्रथेप्रमाणे अशोककुमार, नवीन निश्चल, सायरा बानू, अन्वर हुसेन, रणजित आणि प्राण अशा क्रमाने  नावे दिली गेली.   

वृत्तपत्रापासून इलेक्ट्रीक खांबापर्यंतच्या, अगदी रेल्वे स्टेशनवरच्या जाहिरातीतही असेच प्राधान्य होते. म्हणजे, नवीन निश्चल व सायरा बानूला जास्त स्पेस. ( नवीन निश्चलची त्या काळात चक्क चलती होती. उगाच नाही, त्या काळातील टॉपच्या अॅक्ट्रेस त्याच्या नायिका होत्या). सिनेमाचा पहिला शो सुरु झाला तोच राजाच्या भूमिकेतील अशोककुमार आणि राणाच्या भूमिकेतील प्राण यांच्यावरील 'दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे ' या गाण्याच्या क्रेझने! 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616493917.jpg [postimage] => upload_post-1616493917.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Mar 2021 [post_author] => 1746 [display_name] => दिलीप ठाकूर [Post_Tags] => रूपवाणी, चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1541] => Array ( [PostID] => 22584 [post_title] => आपल्या भाषेच्या हितासाठी राजकारण केले पाहिजे! [post_content] => [post_excerpt] => मराठी साहित्य परिषद किंवा साहित्य संमेलन ह्यांच्यापुढील कार्य म्हणजे, केवळ काव्य आणि नाटक ह्यांविषयी चर्चा करण्याचे नाही. [post_shortcontent] =>

समाज भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि त्यातील भाषा नियोजन, भाषा धोरण या संकल्पना पाश्चात्त्य ज्ञान-जगतात १९६०च्या दशकात उदयास आलेल्या दिसतात. त्याच्या दोन दशकेआधी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी धोरणात्मक भाषा नियोजनाची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या राजकारणाची चर्चा केली आहे, हे विशेष आहे. मात्र त्यांनी हे विचार प्रसृत करून नव्वदी उलटली तरी आपण त्याची पूर्तता करू शकलेलो नाही.
गोंडवनातील प्रियवंदा, ब्राह्मणकन्या, विचक्षणा इ. कादंबऱ्या लिहिणाऱ्या; द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया, ॲन एसे ऑन हिंदूइझम : इट्स फॉर्मेशन अँड फ्यूचर, ॲन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्सहिंदू लॉ अँड द मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ द हिस्टॉरिकल स्टडी देअर ऑफ, हे वैचारिक ग्रंथ लिहिणाऱ्या श्री. व्यं. केतकरांचे खरे जीवित कार्य म्हणजे महाराष्ट्रीय ज्ञानकोश१९३१ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या १६व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या भाषणात त्यांनी साहित्य संमेलनाचे स्वरूप काय असावे, साहित्य परिषदेचे कार्य, स्वभाषेच्या हितासाठी राजकारण करणे का आवश्यक आहे इ. बाबींचा खरपूस समाचार घेतला आहे.
मराठी साहित्य परिषद किंवा साहित्य संमेलन ह्यांच्यापुढील कार्य म्हणजे, केवळ काव्य आणि नाटक ह्यांविषयी चर्चा करण्याचे नाही. भाषारक्षण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट पूर्वी राजवाडे ह्यांनी आपल्या शारदोपासकांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अत्यंत आग्रहानें पुढे मांडलीच होती. “भाषा मरणार आहे तर तिचे अलंकरण काय करीत बसता?” असा प्रश्न त्यांनी जनतेपुढे टाकला. पण, त्यांना जनता बरीच खंबीर भेटली. भाषासंरक्षणासाठी अस्तन्या सावरून पुढे यावयाची इच्छा जनतेला नसल्यामुळे राजवाडे अभद्र बोलले म्हणूनच कांगावा करू लागली. राजवाडे ह्यांची तरफदारी करणारे लोकदेखील अधिक कर्तव्यतत्पर नव्हते. राजवाडे हे अभद्र बोलले नाहीत, ते मराठी भाषेचे विद्वेष्टे नाहीत, म्हणून सर्टिफिकेट द्यावयास काही लेखक पुढे झाले. जणू काय, ज्यांनी मराठी भाषेचा अभिमान धरून जगन्मान्यतेचा संन्यास केला, त्यांचे भाषाप्रेम सदाशिवपेठी वर्तमानपत्रकारांच्या सर्टिफिकेटानेच ठरणार होते. भाषारक्षणाचे कार्य परिषदांनी अंगावर घेतले पाहिजे, ह्या हेतूने राजवाड्यांनी उपरोधिक वाणीने जे कार्य लोकांपुढे मांडले; ते काम करण्यासाठी आलस्यमूलक जी नाखुषी असते, त्या नाखुषीमुळे कामचुकार महाराष्ट्रीय त्यास प्रेरणा करणाऱ्याच्याच अंगावर तुटून पडले. युद्धास बद्धपरिकर नसलेले लोक लढाईवर नेऊ इच्छिणाऱ्याच्याच अंगावर तुटून पडावेत ह्यात नवल नाही. तथापि, येथे हेही सांगितले पाहिजे की,
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616354749.jpg [postimage] => upload_post-1616354749.jpg [userfirstname] => Shreedhar [userlastname] => Ketkar [post_date] => 22 Mar 2021 [post_author] => 5984 [display_name] => श्रीधर व्यंकटेश केतकर [Post_Tags] => साहित्य संमेलन, साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण, सोळावे महाराष्ट्र साहित्य संमेलन, भाषा नियोजन, भाषा धोरण, श्रीधर व्यंकटेश केतकर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1542] => Array ( [PostID] => 22583 [post_title] => काचेचं सँडविच [post_content] => [post_excerpt] => बेनेडिक्टच्या हातून काचेचा ग्लास खाली पडला, त्यातून त्याने इजा न करणारी सुरक्षित काच तयार केली. याला म्हणतात– प्रतिभावान! [post_shortcontent] =>

आपल्या हातून काच फुटली की काय होते? इजा होते, वाईट वाटते.. हो नं? पण या एका अवलियाने मात्र त्यातून एक अफलातून शोध लावला!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616331816.png [postimage] => upload_post-1616331816.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Mar 2021 [post_author] => 2059 [display_name] => सोनाली कोलारकर-सोनार [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1543] => Array ( [PostID] => 22582 [post_title] => अमेरिकेतील शालेय शिक्षण (भाग १) [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील शिक्षक वर्षभरातील जवळपास ६० टक्के काम गटकार्याच्या स्वरूपात करतात. [post_shortcontent] =>

‘टीचिंग एक्सलन्स अ‍ॅण्ड अचिव्हमेन्ट प्रोग्राम’ या शिष्यवृत्तीअंतर्गत गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे मच्छिंद्र बोऱ्हाडे यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेचे शालेय शिक्षण, शाळांचे प्रकार, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या या लेखमालिकेतील बोऱ्हाडे यांचा हा पहिला लेख -
शिक्षकांसाठी असलेल्या ‘टीचिंग एक्सलन्स अ‍ॅण्ड अचिव्हमेन्ट प्रोग्राम’ (TEA) या  अमेरिकन सरकारच्या फेलोशिपअंतर्गत ३१ जानेवारी ते २५ मार्च २०१२ या कालावधीत मला प्रत्यक्ष अमेरिकेत जायची संधी मिळाली. या प्रोग्रामचं यजमानपद अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी, मोन्ताना स्टेट युनिव्हर्सिटी आणि विन्थ्रॉप युनिव्हर्सिटीया या नामांकित विद्यापीठांनी स्वीकारले होते. आम्हा सर्व शिक्षकांची चार गटांत विभागणी होऊन, या चार विद्यापीठांत आम्हांला फेलोशिप प्रोग्रामसाठी पाठवले होते. मला कॅलिफोर्निया राज्यातल्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, चिको इथे जायची संधी मिळाली. या युनिव्हर्सिटीत आम्हांला अमेरिकेतील माध्यमिक शिक्षण, अध्यापन पद्धती, अध्यापनात तंत्रज्ञानाचा उपयोग, पाठ नियोजन, शिक्षकांच्या नेतृत्वक्षमतांत वाढ, या विषयांवर प्रामुख्याने प्रशिक्षण मिळाले. प्रशिक्षणकाळात कॅलिफोर्नियातील चिको, सॅक्रमॅन्टो, हॅमिल्टन सिटी, सॅनफ्रान्सिस्को, ओरोविल इथल्या शाळांना भेटी देता आल्या. या भेटींत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या शाळांचा समावेश होता. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापन यांच्याबरोबर सुसंवाद करता आला. चिको या विद्यापीठ नगरीपासून १० मैलांवर असलेल्या हॅमिल्टन हायस्कूलमध्ये दोन आठवडे इंटर्नशिप करण्याची संधी मला मिळाली. या फेलोशिपच्या निमित्ताने अमेरिकेतील माध्यमिक शिक्षण जवळून अभ्यासता आले.

अमेरिकेत शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षणविषयक धोरण ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, याबाबत राज्य सरकारांना स्वायत्तता दिली आहे. मात्र, असे धोरण निश्चित करताना, अमेरिकेच्या घटनेची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे. शिक्षणविषयक सर्व कायदे मंजूर करण्याचा अधिकार अमेरिकन काँग्रेसला असून, त्यांनी आतापर्यंत असे अनेक कायदे मंजूर केले आहेत. काँग्रेसने मंजूर केलेल्या सर्व शिक्षणविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे काम अमेरिकेचे ‘स्टेट डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन’ करते. अभ्यासक्रम ठरवण्याचे आणि तो तयार करण्याचे काम राज्य सरकारांच्या शिक्षण विभागाकडे असते. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शिक्षक प्रशिक्षणाची जबाबदारी स्थानिक शाळा मंडळाकडे असते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या एकूण निधींपैकी ९० टक्के निधी हा राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून, तर १० टक्के निधी फेडरल गव्हर्नमेंटकडून उपलब्ध करून दिला जातो. अमेरिकेत एकूण राष्ट्रीय उत्पन्नांपैकी आठ टक्के इतका खर्च शिक्षणावर केला जातो. देशात जवळपास ९९ टक्के लोक साक्षर आहेत. अमेरिकेत शालेय शिक्षण हे सर्वांना मोफत आणि सक्तीचे आहे.
अमेरिकेत माध्यमिक स्तरावरचे शिक्षण देण्यासाठी पब्लिक स्कूल्स, खासगी शाळा, चार्टर स्कूल्स, होम स्कूलिंग, मॅग्नेट स्कूल्स, या पाच प्रकारच्या शाळा आहेत.पब्लिक स्कूल्स  या जरी सरकारी असल्या तरी अशा शाळांत खासगी शाळांसारख्याच सर्व सोयी-सुविधा असतात. या शाळांवर संघ शासन (फेडरल गव्हर्नमेंट), राज्य शासन आणि स्थानिक मंडळाचे नियंत्रण असते. संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या शाळांना आर्थिक साहाय्य केले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करणे, या शाळांना बंधनकारक असते. या शाळांतून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
फेडरल गव्हर्नमेंट आणि राज्य शासन यांच्या मदतीशिवाय खासगी शाळा चालतात. या शाळा आपला निधी स्वतंत्रपणे उभा करतात. या शाळांवर स्थानिक मंडळ देखरेख ठेवण्याचे काम करते. विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क भरावे लागते. खासगी शाळांपैकी बहुतांश शाळा या चर्च अथवा धार्मिक संस्थाकडून चालवल्या जातात.


चार्टर स्कूल्स प्रकारच्या शाळांचे चालक आणि शासन यांच्यात चार्टर (करार) झालेला असतो. त्या करारानुसार या शाळांना काम करणे बंधनकारक असते. सरकारी शाळांच्या तुलनेत या शाळांना अधिक स्वायत्तता असते. विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूने अशा शाळांची स्थापना केली आहे. शाळेत प्रवेश देताना विद्यार्थी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या शाळांना असते. या शाळा स्वत:चा अभ्यासक्रम स्वत: ठरवतात. विद्यार्थ्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा पूर्ण अधिकार या शाळांना देण्यात आला आहे. या शाळांवर स्थानिक मंडळाचे नियंत्रण असते. या शाळांत विविध उपक्रम राबवले जात असल्याने अशा शाळांची ओळख उपक्रमशील शाळा अशी आहे.
संबंध अमेरिकेत होम स्कूलिंग या प्रकारच्या शाळाही मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष शिक्षक अथवा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने मुले घरच्या-घरीच अशा शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. परीक्षांच्या काळात विद्यार्थी शाळांत जातात. परीक्षेत उत्तीर्ण होऊन हे विद्यार्थी पुढच्या इयत्तेत दाखल होतात.
मॅग्नेट स्कूल्स या शाळांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या शाळा सरकारी शाळा या प्रकारांत येतात. अतिशय प्रतिभावंत आणि हुशार मुलांसाठी या शाळांची स्थापना करण्यात आली आहे. विशेषतः विज्ञान आणि परफॉर्मिंग आर्टस् यांमध्ये कल असलेल्या मुलांना या शाळांत प्रवेश मिळतो. अभ्यासक्रमाची पातळी उच्च आणि कठीण असते.
अमेरिकन शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे सैद्धांतिक शिक्षणापेक्षा प्रयोगांवर जास्त भर दिला जातो. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी अमेरिकन शिक्षक आपल्या अध्यापनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. अमेरिकन शिक्षक हे टेक्नोसॅव्ही असल्याने अध्यापनात स्मार्ट बोर्ड, व्हाइट बोर्ड, कॉम्प्युटर, ओव्हर हेड प्रोजेक्टर, डॉक्युमेंट कॅमेरा अशा साधनांचा वापर करतात. याबरोबरच वादविवाद, गटचर्चा, प्रश्न मंजूषा, नाट्यीकरण, खेळ, क्षेत्रभेट, प्रकल्प, गटकार्य, वैयक्तिक आणि गटाचे सादरीकरण इत्यादी तंत्रांचा वापर करतात.
या शाळांतील प्रत्येक वर्गात दूरध्वनी सेवा आहे. त्यामुळे विद्यार्थी अथवा शिक्षक यांच्याबरोबर थेट संपर्क साधला जातो. कोणाला कार्यालयात अथवा मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलवायचे झाल्यास या सेवेचा उपयोग केला जातो.
विद्यार्थी आणि शिक्षकांना काही सूचना अथवा माहिती सांगायची झाल्यास साऊंड सिस्टिमचा उपयोग केला जातो. शाळांचे कामकाज सुरू झाल्याबरोबर शाळेचे मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात. त्यानंतर दिवसभरात  होणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींची माहिती स्वत: मुख्याध्यापक माइकवरून मुलांना सांगतात.
मुलं वर्गात जेव्हा गणित सोडवणे, निबंध लिहिणे यांसारख्या काही कृती करत असतात, त्यावेळी वर्गात मंद आवाजात संगीत सुरू असते. त्यामुळे तासिका मोठी असली तरी मुले कंटाळत नाहीत. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळांमध्ये ‘स्पेशल एज्युकेशन प्रोग्राम’ राबवला जातो. या मुलांना जीवनकौशल्यांचे शिक्षण दिले जाते. कूकींग, फोटोग्राफी, इत्यादी विषयांचे शिक्षण मुलांना इथे मिळते. याबरोबरच विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य सुधारण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित बाबींवर भर दिला जातो.
अमेरिकेतील शिक्षक वर्षभरातील जवळपास ६० टक्के काम गटकार्याच्या स्वरूपात करतात. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी आणि तोंडी परीक्षेबरोबरच विविध उपक्रमांतला विद्यार्थी सहभाग, प्रकल्प, वैयक्तिक सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या वर्गमित्रांनी त्याचे केलेले मूल्यमापन, या गोष्टीनांही महत्त्व दिले जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुले वर्गात आल्यानंतर त्याची गणित आणि भाषा या विषयांची पूर्वचाचणी घेतली जाते. त्यातून मुलाची प्रगती समजायला मदत होते. निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते.
(क्रमश:)
मच्छिंद्र बोऱ्हाडे
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1616062560.jpg [postimage] => upload_post-1616062560.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 18 Mar 2021 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => अमेरिकन शिक्षण. शालेय शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, उपक्रमशील शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1544] => Array ( [PostID] => 22570 [post_title] => भाषाविचार - पालकांची भाषिक जबाबदारी (लेख – १३) [post_content] => [post_excerpt] => मुलांच्या हातात त्यांना हवं ते आवडीचं पुस्तक देणारी शाळा ती आनंदी शाळा! [post_shortcontent] =>

"पुस्तकं मुलांपर्यंत नियमितपणे पोहोचण्याची गरज आहे. यासाठी बालवाड्यांपासून शाळांपर्यंत शिकवणारे शिक्षक आणि वाचनालयं चालवणारे ग्रंथपाल यांचं प्रबोधन होण्याची गरज आहे. मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत सुसज्ज ग्रंथालय होतं, पण मुलांच्या हाती पुस्तकं लागली तर मुलं आणि पुस्तकं दोन्ही फुकट जातील असं वाटत असल्यामुळे की काय, आमच्या  ग्रंथपालबाई काही ना काही कारणं काढून पुस्तकं द्यायच्या टाळत असत. अशा पुस्तकशत्रू आणि भाषाशत्रू लोकांमुळे मुलांच्या वाचन संस्कृतीचं वाटोळं झालं आहे. त्यामुळे मुलांच्या हातात त्यांना हवं ते आवडीचं पुस्तक देणारी शाळा ती आनंदी शाळा, अशी यापुढे व्याख्या केली पाहिजे." - मुलांच्या वाचनासंदर्भात पालक आणि शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदारीबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार.
मोठ्या माणसांसाठी  लिहिणं आणि वाचणं या गोष्टी आपल्याकडे होतच असतात. पण, तेवढ्या अगत्याने आणि गांभीर्याने आपण लहान मुलांसाठी लिहितो का? आणि त्यांच्या गरजांचा विचार करतो का? मुलं जर लहानपणी एखादी भाषा आवडीने शिकली तर ती त्यांच्या मनात रुजते आणि मग वाढत्या वयात त्यांच्या विचारांचा, सर्जनाचा भाग बनते. काही वेळा पालक त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, पण दरवेळेस ते तसंच घडेल असं नाही. ज्यांच्या घरात लेखन-वाचनाची पार्श्वभूमी नाही, अशी अनेक माणसं कधी योगायोगाने, कधी परिसरातल्या कोणाच्या तरी मदतीने वाचनाकडे वळतात. अडखळत-अडखळत वाचायला शिकतात. त्यांना एका टप्प्यावर आपल्या वाचनाची दिशा सापडते. अशा वेळी त्यांच्या अवतीभोवती वाचनाचे वातावरण असण्याची गरज आहे. एकेकाळी गल्लीबोळात छोटी-मोठी वाचनालये असायची. गुलबकावली, सिंदबादच्या सफरी, इसापनीती, अरेबियन नाइटस्, चांदोबा, या आणि अशा अनेक पुस्तकांनी लहान मुलांचं भावविश्व भरून जायचं. आता मात्र तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांना देशभरातले पालक, त्यातही विशेषतः सुशिक्षित पालक बालवाड्या, प्ले स्कूल्स यामध्ये मुलांना कोंबून टाकत आहेत.  मुलांना काही कळलं नाही तरी चालेल; पण त्यांनी पोपटपंची केली पाहिजे, अशी भावना निर्माण झाली आहे. शहरी मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांचे अनुकरण ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील पालक करू लागले आहेत. त्यामुळे मुलांनी 'काय वाचावं' यापेक्षा 'पाठ्यपुस्तक सोडून त्यांनी वाचावंच कशाला?' असं वाटणाऱ्या पालकांची

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615794094.jpg [postimage] => upload_post-1615794094.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 15 Mar 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, पु्स्तके, वाचनसंस्कृती, वाचन, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1545] => Array ( [PostID] => 22568 [post_title] => खुसखुशीत भजी [post_content] => [post_excerpt] => भज्यांसाठी बेसन (चण्याच्या डाळीच्या पिठालाच बेसन म्हणतात) भिजवताना त्यात सोडा घातला, तर भजी हलकी होतात, पण त्यावेळी मोहन नाही घालत. मोहन म्हणजे भजी हलकी होण्यासाठी पीठ भिजवताना त्यात जे तेल घातले जाते ते. हे मोहन कडकडीत तापलेल्या तेलाचे असते. याखेरीज तुरीच्या डाळीचे चांगले मऊसर शिजलेले वरण फेटून बेसनात घालतात. त्यामुळेही भजी हलकी होतात. [post_shortcontent] =>

भजी हलकी, खुसखुशीत होण्यासाठी काय काय करतात? वेगवेगळ्या भज्यांसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. समजून घेऊया या युक्त्यांमागचं विज्ञान-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615211090.jpg [postimage] => upload_post-1615211090.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2021 [post_author] => 3117 [display_name] => आनंद घैसास [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1546] => Array ( [PostID] => 22569 [post_title] => ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग (भाग १) [post_content] => [post_excerpt] => या निबंधाच्या वाक्यावाक्यांतून दिसते ती, कानसे सरांची आपल्या विद्यार्थ्यांप्रती आणि कामाप्रती असलेली तळमळ! [post_shortcontent] =>

मराठी अभ्यास केंद्र दरवर्षी डिसेंबर महिन्यात मराठीप्रेमी पालक महासंमेलन आयोजित करत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०चे हे संमेलन ऑनलाइन घ्यावे लागले. या संमेलनानिमित्त शिक्षकांसाठी ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग’ ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षकांनी कोरोनाकाळात केलेले प्रयोग निबंधातून मांडले. या स्पर्धतील गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील संजय कानसे यांचा हा प्रथम पारितोषिक निबंध. या निबंधाच्या वाक्यावाक्यांतून दिसते ती, कानसे सरांची आपल्या विद्यार्थ्यांप्रती आणि कामाप्रती असलेली तळमळ! 
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या  असतात. मुलांचं कौतुक करताना, समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, आपली प्रत्येक हालचाल बोलत असते. आपण शिकवलेलं विद्यार्थ्यांना कितपत कळलं, हे त्यांचे लुकलुकणारे इवलेसे डोळे पाहून लगेच कळतं. ऑनलाइन शिक्षणातील आभासी अंतर मात्र ह्या सर्व आंतरक्रियात अडथळा ठरतं.
प्रयोग म्हणजे एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेले प्रयत्नच! हे प्रयत्न यशस्वी झाले तर असे प्रयोग यशस्वी ठरतात. जिथे विद्यार्थी-पालक घनता जास्त आहे, तिथे शिक्षणाचे प्रयोग करायला जास्त वाव असतो. कोणी ट्रेनचे डब्बे शाळेत आणून, तर कोणी झाडाखाली शाळा भरवून, तर कोणी काचेच्या वर्गात शाळा भरवून, शिक्षणाचे प्रयोग करत आहेत. या अशा प्रयोगांमुळेच शिक्षण ही एक जिवंत प्रक्रिया आहे. विषय आवडण्यासाठी शिक्षक आवडणं गरजेचं आहे, हे शिक्षक जाणून असतो. आपण मुलांना आवडावं म्हणून प्रत्येक शिक्षक काही ना काही प्रयोग करत असतो. सध्याच्या घडीला प्रयोग करणाऱ्या, त्याचा प्रसार करणाऱ्या आणि या सगळ्याचा चांगला परिणाम घडवून आणणाऱ्या प्रयोगशील शाळा घट्ट पाय रोवून टिकून आहेत.
ऑनलाइन तासांना माझ्या वर्गातील सर्व मुलांनी शंभर टक्के उपस्थिती लावली म्हणून मंडळाने माझा २३ ऑक्टोबर २०२० रोजी सत्कार केला. सत्कार व्हावा म्हणून काही मी हे केले नव्हते, तर आत्मसमाधानासाठी केले होते. माझ्या कॅटलॉगमधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेला माझ्या हृदयाला आवडणार नव्हतं, म्हणून माझा निश्चय होता, शंभर टक्के विद्यार्थी अभ्यासाच्या प्रवाहात आणणं. खरंतर ऑनलाइन शिक्षण गरीब मुलांपर्यंत किती पोचेल हे माहिती नव्हतं, पण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावणार, ही खूणगाठ मी जून महिन्यातच बांधली होती. मागील तीन महिने केलेल्या प्रयत्नांचा धावता चित्रपट डोळ्यांसमोरून गेला आणि डोळ्यांतून टचकन पाणी आलं. प्रयत्न यशस्वी झाले होते, आता यांना प्रयोग म्हणायला हरकत नव्हतं. लॉकडाउनच्या काळात सर्वच शिक्षक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत होते. कोणी व्हिडीओ बनवत होतं, तर कोणी व्हिडीओ शोधत होतं, कोणी यूट्युब, झूम, गूगल मीट, गूगल ड्युओ, गुगल फॉर्म या तंत्रज्ञानावर काम करत होतं. व्हिडीओ शूट करत असताना, कपडे सुकत घालण्याचा चिमटा वापरण्याची माझी कल्पना सहकारी शिक्षकांना फार आवडली होती. माझ्यातील अत्यंत दुर्दम्य सकारात्मक इच्छाशक्ती, चौकटीबाहेरचा विचार करून दररोज नावीन्यपूर्ण वेगळे प्रयोग करण्याचा छंद, तसेच खडतर आव्हान स्वीकारायचा माझा अभिजात गुण, यांमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेस आपण वेगळं आव्हान स्वीकारायचं माझ्या मनात आलं. आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांशी संवाद साधून भावनिक साद घालायची, हे मी ठरवलं.
जून महिन्यात मला ‘पाचवी-अ’चे वर्गशिक्षक पद देण्यात आलं. थोडा आनंदातच होतो, कारण मागील पंचवीस वर्षात, मला माझी आवड म्हणून व शाळेची सोय म्हणून ‘ब’ किंवा ‘क’ वर्गाचे वर्गशिक्षक पद मिळत असे. मात्र ‘पाचवी-अ’चा वर्ग मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. मला मिळालेला इयत्ता ‘पाचवी-अ’चा वर्ग कधी न पाहिलेल्या प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये येणारा, बिनचेहऱ्याचा होता. इतर शिक्षकांना गेल्या वर्षीच्या वर्गांचे वर्गशिक्षक पद मिळाले होते. खरंतर असे दुसऱ्याच्या कामाशी तुलना करून, दुःख करून, नीट शिकवता येणार नाही, हे मला माहीत होतं; म्हणून मी कोणतीही कुरबूर केली नाही. मुख्याध्यापकांनी इयत्ता ‘पाचवी-अ’च्या वर्गातील ३७ मुलांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्यास सांगितले. प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्याची कल्पना मीच दोन वर्षांपूर्वी, पूर्वीच्या मुख्याध्यापकांना दिली होती. त्यांनी ती कल्पना उचलून धरली व लगेच अमलात आणली होती. पण, त्याचा उपयोग या लोकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी होईल, हे तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते. शाळा जरी १६ जूनपासून ऑनलाइन सुरू होणार होती, तरी ५ जूनपासूनच माझ्या कामाला सुरुवात झाली. एखादं काम यशस्वी करायचं असेल तर ऐंशी टक्के पेपरवर्क व वीस टक्के नियोजनबद्ध मेहनत घेणं गरजेचं आहे, हे मी जाणून होतो. कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर नेतृत्वगुण अंगी असलेच पाहिजेत व त्यासाठी आवश्यक निर्णयस्वातंत्र्य मिळणं फार महत्त्वाचं आहे. येथे मी वर्गशिक्षक म्हणून वर्गाचा राजा होतो. घरातूनच ऑनलाइन काम करायचं असल्यामुळे कोणी माझ्या कामात ढवळाढवळ करणार नव्हतं. काम यशस्वी करायचं असेल तर त्या कामावर शंभर टक्के फोकस करणं गरजेचं होतं; म्हणून मी तीन महिने बालवैज्ञानिक, गणित-प्राविण्य, नवनिर्मिती व बिल्डिंगच्या सोसायटीच्या कामाकडे थोडा कानाडोळा केला. १६ जूनला ऑनलाइन शिक्षण सुरू होणार होतं, तरी १० जूनला मी वर्गातील ३७ मुलांचा कच्चा कॅटलॉग बनवून तयार होतो. त्यात मुलांचं पूर्ण नाव, मोबाइल नंबरसाठी दोन-तीन रकाने, पत्ते व जन्मतारीख असे गण पाडले होते. गोरेगाव पूर्वेचे विविध विभाग दर्शवणारा एक नकाशा तयार केला. वर्गातील ३७ मुलांना फोन केले आणि ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ या उक्तीप्रमाणे माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. सदोतीसपैकी केवळ वीसच विद्यार्थ्यांना फोन लागले. एक वेळ एखाद्या खेड्यातील वर्गशिक्षक असणं परवडलं असतं. पण, माझ्या वर्गातील मुलांपैकी कुणी आरेतील आदिवासी पाड्यात, तर कोणी रेल्वे फाटकाजवळ झोपडपट्टीत, कोणी कामा इस्टेटच्या मिनी धारावीत, तर कोणी जिल्ह्याबाहेर-राज्याबाहेरपण गेलेले होते. त्यातील दोन मुली तर रायगडमधील निसर्ग चक्रीवादळातील संपर्क तुटलेल्या जिल्ह्यात गेल्या होत्या. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या त्या सुरुवातीच्या भयाण वातावरणात कोणी कोणाला कुठे जातो हे सांगून गेलं नव्हतं. सर्व ३७ विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर मिळवून, संपर्क साधण्यासाठी एक महिना मला तारेवरची कसरत करावी लागली. सुरतला राहायला गेलेल्या मुलाचा नंबर शोधण्याची हकिकत लिहिली तर आणखी एक पान भरेल. मागील दोन वर्षे मुले वाढावी म्हणून गल्ली-गल्लीमध्ये फिरण्याचा मला या वेळी भरपूर फायदा झाला. कोणता मुलगा कोणत्या नगरमध्ये राहतो, हे फोनवरून अंदाज बांधू लागलो; व काढलेल्या नकाशात हायलाइट करू लागलो.
जुलै अखेरपर्यंत, एक-एक करून सर्व मुलांशी फोनवरून संवाद झाल्याने हायसे वाटले. फोनवर संवाद साधत असताना, ‘कसे आहात? काळजी घ्या’ अशी घरातील सर्वांची विचारपूस करून, शेवटी मुलांच्या अभ्यासाबाबत विचारत असे. त्यामुळे पालक व माझ्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. वर्गातील दोन मुलांच्या कुटुंबांत दुर्दैवाने कोरोनाने शिरकाव केला होता. त्यांना मी फोनवरून आधार देत होतो. मानसिक तणावाने विस्कटू पाहणाऱ्या दोन कुटुंबांतील पती-पत्नींना समजावून एकत्र आणले. एका पालकाला एफवायबीएनंतरच्या पुढील शिक्षणासाठी स्फूर्ती दिली. माझ्या सततच्या फोनमुळे एक कुटुंब गावावरून मुंबईला परत आले. शाळा सुरू झाली नाही म्हणून माझ्यावर रागावले, पण मुंबईला आल्याने नोकरी वाचली म्हणून माझे आभार मानू लागले. फोनवर गप्पा मारत-मारत घरातील व शेजार्‍यांचे दोन-चार मोबाइल नंबर मिळवू शकलो. माझ्या घरातील कॅलेंडरवर मी वर्गातील मुलांचे जन्मदिवस साजरे करण्यासाठी त्या-त्या तारखांना हायलाइट करून ठेवले आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्या-त्या मुलांना बालचित्रकार, बालकवी, बालइंजिनीयर अशी उपाधी देऊन, व्हॉट्सॲपवर वाढदिवस साजरे केल्याने मुलांना कोण आनंद होत असे. एवढेच काय, रविवारी सुट्टीच्या दिवशीही मी विद्यार्थी-पालकांच्या संपर्कात राहिलो. ‘कोणतीही अडचण असेल तर मला फोन करा’ या माझ्या व्हॉट्सॲपवरील वाक्याने विद्यार्थी-पालक व माझ्यातील विश्‍वास आणखी दृढ होण्यास मदत झाली.

माझा गणित विषय असल्याने व्हॉट्सॲपवर अभ्यास देताना, कृतींवर जास्त भर दिला होता. टिकल्या वापरून, माचिसच्या काड्या वापरून, रांगोळीचा आधार घेऊन गणिताच्या कृतीमय अभ्यासात मुलांना गुंतवून ठेवले. ‘पिठातून गणित’ हा माझा व्हॉट्सॲप अभ्यास आमच्या मुख्याध्यापकांना फार आवडला. इतर विषय शिक्षकही नावीन्यपूर्ण अभ्यास देत होते, त्याची उपस्थिती वाढवण्यासाठी मदत होत होती. व्हॉट्सॲपवरील अभ्यास करणाऱ्या मुलांची उपस्थिती ग्रुपवर टाकत राहिलो, त्यामुळे स्वतःची उपस्थिती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. विभागवार पालक-प्रतिनिधी व विद्यार्थी-प्रतीनिधी सुद्धा नेमले. आजूबाजूला राहणाऱ्या इयत्ता ‘पाचवी-ब’च्या मुलांचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी माझ्या वर्गातील मुलांवर टाकल्याने, त्यांच्यामध्ये अभ्यास करण्यात चेव निर्माण झाला. अजूनही जी मुले व्हॉट्सॲपवर अभ्यास पाठवत नव्हती, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी गृहभेटी देण्याचे ठरवले. कोरोनाच्या काळात हे काम तितकेसे सोपे नव्हते. या वेळी मी एखाद्या मुलाच्या वाढदिवसाचा प्रसंग शोधत असे. विभाग प्रमुख, विद्यार्थी-पालक यांना फोन करून पूर्वकल्पना देत असे. त्या-त्या विभागातील समाजसेवकांची मदत घेत असे. आणि सोबत पंधरा-वीस चॉकलेट्स घेत असे. ज्या चिमुरड्यांना अभ्यासाचा फोटो काढून ग्रुपवर टाकणे जमत नव्हते, त्यांना मार्गदर्शन करत असे. लहान मुलांना ते पटकन आत्मसात होत असे. रेल्वे फाटकाजवळ राहणाऱ्या एका मुलीच्या झोपडीत तिसऱ्या वेळेला गेलो, तेव्हा ती बापाला बघून आनंदाने धावत यावी, तशी माझ्याकडे आली. आणि मोबाइल कसा ऑपरेट करायचा ते समजून घेऊ लागली. माझ्या गृहभेटीने व्हॉट्सॲपवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली.

सप्टेंबर महिन्यात शाळेने व्हाट्सॲप अभ्यासाबरोबर सायंकाळच्या ऑनलाइन लेक्चरची सुरुवात केली. आता फोरजी व नेट पॅक ही एक वेगळीच समस्या उभी राहिली. परी नवाची हुशार मुलगी स्मार्टफोन नसल्यामुळे अभ्यासाच्या प्रवाहातून दूर जात होती. तिच्या आईशी संपर्क करून स्मार्टफोनसाठी पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र शाळेनेच तिला मोबाइल दिल्यामुळे परी ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागली. आमच्या शाळेतील शिक्षकांनी उभारलेल्या निधीतून मुलांना वह्या, पुस्तके व स्टेशनरी, साधना दिवाळी अंक वाटप करण्यात आले. तसेच ‘शालेय पोषण आहार’अंतर्गत तांदूळ, हरभरा व मूगडाळ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गरजू व होतकरू मुलांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून स्मार्टफोन वितरित केले. पालक-विद्यार्थी प्रत्यक्ष दृष्टीस पडावेत म्हणून या प्रत्येक वाटपाच्या कार्यक्रमाला मी शाळेत आवर्जून उपस्थित राहत होतो. यामुळे ऑनलाइन उपस्थिती वाढण्यास एक प्रकारे मदतच झाली. काही वेळेला त्रास देणाऱ्या दोन-चार मुलांसाठी मी कठोरही बनलो. एका मातेला शाळेकडून स्मार्टफोन मिळाला होता, पण नेट पॅक आठ दिवसानंतर, पगार झाल्यावर टाकते म्हणाल्या. आठ दिवसांचा ऑनलाइन अभ्यास बुडणर होता; म्हणून ‘मी नेट पॅक टाकतो’ असं म्हणालो, पण त्या गरीब माऊलीने मला खर्च करू दिला नाही. शेजारणीकडून उसने घेऊन तिने नेट पॅक भरला व लेकीचा ऑनलाइन अभ्यास सुरू केला. एकाच घरातली दोन मुली ऑनलाइन लेक्चरला दहा-बारा दिवस अनुपस्थित राहत असल्यामुळे माझ्या वर्गाची उपस्थिती ९२ टक्क्यांवर अडकून राहिली होती. तीन मुली लागोपाठ जन्मलेल्या व मुलगा नाही म्हणून या कुटुंबात वेगळीच निरसता आली होती. जुळ्या नसलेल्या त्या दोन मुली अभ्यासात हुशार होत्या. ‘मुली असल्याचे दुःख मानू नका’, असे त्या मातेला वेगळ्या पद्धतीने समजावले. यामुळे प्रगती व संस्कृती ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागल्या. आणि अखेर माझ्या वर्गाने शंभर टक्के उपस्थितीचे शिखर गाठले.
माझ्या वर्गातील मुलं नुसतीच शंभर टक्के अभ्यासाच्या प्रवाहात आली नाहीत, तर निसर्ग मंडळ, शिष्यवृत्ती वर्ग व इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेणारी मुलं धाडसी बनत गेली. यासाठी एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. बीएनएचएसच्या वेबसंवादामध्ये माझ्या वर्गातील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा चालू होती. एका मुलाने ‘वाफ होणारे पाणी अडविले पाहिजे’ हे मत व्यक्त केले, तेव्हा मला कौतुकमिश्रित नवल वाटून गेले. ‘दररोज चार-पाच विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्या संपर्कात राहा’, असा मुख्याध्यापकांचा सर्व वर्गशिक्षकांना आदेश होता. पण, माझ्या वर्गात उलटेच होते. माझ्या वर्गातील विद्यार्थीच मला फोन करत होते. आता ते केवळ माझे विद्यार्थी नव्हते, तर माझी मुलं झाली होती. ही जवळीकता-आत्मीयता सर्व शिक्षकांमध्ये रुजेल, तेव्हा सर्वच शाळा नक्कीच बहरलेल्या असतील. माझ्या विभागवार गृहभेटी आता थांबल्या आहेत, कारण प्रत्येक विभागातील माजी विद्यार्थ्यांनी माझी ही जबाबदारी आता हलकी केली आहे. मुलं शिकती होण्यासाठी धडपडणारी पुढची फळीसुद्धा या बिकट काळात नकळत निर्माण झाली आहे. या सुंदर सामाजिक बदलाचा मी साक्षीदार आहे, हेच या सर्व प्रयोगाचे फलित मी मानतो. ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार कोणतीही अशक्य गोष्ट केवळ शक्यच नाही, तर सहज सुलभ कशी होऊ शकते, हेच माझ्या अनुभवांतून मी शिकलो.
- संजय कानसे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात गणित विषयाचे शिक्षक आहेत.)

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615457055.jpg [postimage] => upload_post-1615457055.jpg [userfirstname] => Sanjay [userlastname] => Kanase [post_date] => 11 Mar 2021 [post_author] => 5982 [display_name] => संजय कानसे [Post_Tags] => शिक्षण, उपक्रमशील शाळा, प्रयोगशील शाळा, ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण, कोरोनाकाळातील शिक्षण, टाळेबंदीतील शिक्षण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1547] => Array ( [PostID] => 22567 [post_title] => सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => आता मला पालकांसाठी म्हणून खास काही सांगायचंय. काही महिन्यांपूर्वी मोबाइलला हात लावू नको म्हणून सांगणाऱ्या पालकांना आता बदललेल्या परिस्थितीमुळे स्वतःच मोबाइल मुलांच्या हातात द्यावा लागलाय. मूल घरात आहे, तुमच्या समोर आहे, त्याच्या हातात मोबाइल आहे...पण ते मूल काय करतंय हे माहीत नाही अशी आज परिस्थिती आहे! मुलं सर्रास इंटरनेट वापरतायत. इंटरनेटवरच्या एखाद्या चॅनेलला किती Subscribers झाले की पैसे मिळतात हे मुलांना आधीच माहिती आहे. इंटरनेटवर प्रचंड माहिती आहे, जगभरातली माहिती आहे आणि कुणालाही न विचारता माहिती मिळते ही मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. [post_shortcontent] =>

मागच्या पोस्टमध्ये आपण सोशल मीडियाच्या वापराविषयी जाणून घेतलं होतं. समाजमाध्यमांचा चांगल्या पद्धतीने कसा वापर करायचा, त्याबाबतीतले भ्रम कोणते, हे जाणून घेऊया या भागात- ‘समाजमाध्यमं’ या विषयाचा खूप विचार आणि अभ्यास करणारे अभिनेता, लेखक हृषिकेश जोशी यांच्याकडून.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615210553.jpg [postimage] => upload_post-1615210553.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 11 Mar 2021 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1548] => Array ( [PostID] => 22566 [post_title] => मधली सुट्टी ( फिनलंड शाळा भाग- १) [post_content] => [post_excerpt] => फिनलंडमधून आर्क्टिक सर्कल जाते. अर्थात फिनलंडच्या वरच्या भागातून. खाली दक्षिणेकडे बाल्टिक समुद्रकिनारा फिनलंडला लाभला आहे. फिनलंड पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात, उत्तर ध्रुवापासून जवळ आहे. त्यामुळे फिनलंडचं हवामान थंड आहे. साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च हे महिने हिवाळ्याचे, तर एप्रिल ते सप्टेंबर उष्ण हवामान. उन्हाळ्याची सुट्टी असते जून-जुलैमध्ये. [post_shortcontent] =>

नमस्कार मंडळी, मी मूळची नाशिकची, पण आता गेली १५ वर्षे फिनलंड देशातल्या तांपेरे नावाच्या शहरात माझ्या कुटुंबासमवेत राहते. इथल्या शाळांचा, शिक्षणपद्धतीचा आणि एकंदरीत समाजाचा अभ्यास करणे हा माझ्या संशोधनाचा आणि कामाचा भाग आहे. फिनलंडमधल्या शाळांच्या काही महत्त्वाच्या आणि तुम्हांला जाणून घ्यायला आवडतील अशा गोष्टी मी सांगणार आहे. तुम्हीसुद्धा मला तुमचे प्रश्न पाठवू शकता, म्हणजे मी त्याबद्दल लिहीन.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1615210113.jpg [postimage] => upload_post-1615210113.jpg [userfirstname] => शिरीन [userlastname] => कुलकर्णी [post_date] => 08 Mar 2021 [post_author] => 5981 [display_name] => शिरीन कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1549] => Array ( [PostID] => 22565 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - शेर शिजवला अन् विस्तव विझवला (भाग २३) [post_content] => [post_excerpt] => ‘वि’ हा उपसर्ग लावून ‘विस्तव’ म्हणजे स्तुती करण्याची वेदांतातील एक देवता अशीही एक व्युत्पत्ती सांगितली आहे. [post_shortcontent] =>

“अग्नीचं घरगुती रूप म्हणजे विस्तव. वि. का. राजवाडे महानुभाव पंथातील लीळाचरित्र या ग्रंथात  वीसदेओ’ हा शब्द बरेचदा आल्याचे सांगून त्याची व्युत्पत्ती वीसदेओ - वीसदो – वीस्तो – विस्तू – विस्तव अशी झाल्याचे सांगतात. तर अ. पां. कुलकर्णींनी ‘स्तुती’ या शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लावून ‘विस्तव’ म्हणजे स्तुती करण्याची वेदांतातील एक देवता अशीही एक व्युत्पत्ती सांगितली आहे. मात्र ही व्युत्पत्ती त्यांना उथळ वाटते. वि. का. राजवाड्यांनी सांगितलेली व्युत्पत्तीच त्यांनाही ग्राह्य वाटते. यातली कोणतीही व्युत्पत्ती मान्य केली तरी मानवाला अग्नी म्हणजे विस्तव पूज्य आहे, हे मान्य करावं लागतं.” – साधना गोरे ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या सदरातून अग्नी – आग – विस्तव – निखारा - अंगार या शब्दांचा प्रवास उलगडून दाखवतायत.
मानवाला लागलेल्या काही शोधांमुळे त्याच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आलेले दिसतात. उदा. धातूंचा शोध, भाषेचा शोध, अग्नीचा शोध इ. शोधांमुळे मानवी इतिहासात आधी आणि नंतर अशी स्पष्ट सीमारेषा निर्माण झाली. या शोधांमुळे त्याचे आयुष्य अधिक सुखकर झाले. बोलता येऊ लागल्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला, तेच अग्नीबद्दलही म्हणता येईल. किंबहुना, अग्नीचा शोध लागल्यावर मनुष्य शिजलेलं अन्न खाऊ लागला, त्यामुळे वाचलेली ऊर्जा मानवी मेंदूला बोलण्यासाठी, स्वरनिर्मितीसाठी वापरता आली, असं नवं विज्ञान सांगतं. अर्थात, उत्क्रांतीच्या दरम्यान झालेले इतर बदलही त्याला साहाय्यभूत झाले. तर या ‘अग’, ‘अग्नी’, ‘आग’ या शब्दांशी संबंधित कितीतरी प्रयोग मराठी भाषेत केले जातात.
संस्कृतमधील ‘अग्नी’ शब्दाचे ‘गिनी’, ‘अग्गी’, ‘अग्गि’ असे रूप बदलत मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये ते ‘आग’ असे झाले. तर  सिंधीमध्ये ‘अगि’, पंजाबीमध्ये ‘अग्ग’, मैथिलीमध्ये ‘आगि’, बंगालीमध्ये ‘आगुन्’, ओरियामध्ये ‘णिअ’, काश्मिरीमध्ये ‘ओगुन’, सिंहलीमध्ये ‘अग’ असे त्या-त्या भाषेच्या स्वभावाप्रमाणे अग्नीचे रूप बदलत गेलेले दिसते.
एखादी भाषा म्हणजे त्या भाषक समूहाची अनुभव घेण्याची पद्धत, जगण्याची रीती – परंपरा असते. विशेषतः त्या-त्या भाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार यांमध्ये हे विधान अधिक खरे ठरते. म्हणून तर एका भाषेतील म्हणी – वाक्प्रचार दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे कठीण जाते. अग्नी – आग या शब्दांशी संबंधित कितीतरी प्रयोग मराठीत रूढ आहेत. वनात निसर्गतः लागलेली आग

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614934658.jpg [postimage] => upload_post-1614934658.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 08 Mar 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र, मराठी प्रथम [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1550] => Array ( [PostID] => 22554 [post_title] => शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंधांची आकडेमोड [post_content] => [post_excerpt] => आपल्या शैक्षणिक जीवनातील शालेय-महाविद्यालयीन अशा विविध टप्प्यांची कारणमीमांसा सांगणारा लेख [post_shortcontent] =>

शैक्षणिक धोरणातील आकृतिबंधानुसार आपल्या वैयक्तिक शैक्षणिक जीवनातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय हे विविध टप्पे ठरत असतात. भारतातील शैक्षणिक धोरणांतील आकृतिबंध आजवर अनेक कारणांमुळे बदलत गेलेले दिसतात. या कारणांचा मागोवा घेणारा शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फूट लेख -  
शिक्षणपद्धती किंवा शैक्षणिक धोरण जुने असो की नवीन, प्रत्‍येक वेळी चर्चेमध्ये एक संज्ञा वारंवार वापरली जाते; ती म्‍हणजे ‘आकृतिबंध’ (पॅटर्न) ही होय. आपल्‍या देशात सर्वसाधारणपणे प्राथमिक शाळेतील शिक्षण किती वर्षांचे असावे व उच्च (विद्यापीठीय) शिक्षण किती वर्षांचे असावे, याबद्दलची आकड्यांच्‍या स्‍वरूपात जी मांडणी असते, तिला आकृतिबंध हीच संज्ञा रुढ झाली आहे. उदा. गेल्‍या अनेक वर्षांपासून सर्वत्र १० + २ + ३ हा आकृतिबंध लागू झाला आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतिबंध ५ + ३ + ३ + ४ हा असावा असे सुचविण्यात आले असून, त्‍यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्‍यताही दिली आहे. स्‍वातंत्र्यानंतर, आपल्‍या त्‍यावेळच्‍या मुंबई राज्‍यात ११ + ४ = ७ + ४ + ४ असा आकृतिबंध होता. उदाहरणार्थ, १९७५ पर्यंत इ. अकरावी ही मॅट्रिकची - एस्. एस्. सी.ची परीक्षा होती. महाविद्यालयाची एकूण चार वर्षे (एफ्. वाय. इंटर‚ ज्‍यू. बी. सी. बी.) होती.
हे सर्व बदल का व कसे होत गेले याचा ऐतिहासिक मागोवा घेतल्‍याशिवाय नवीन धोरणात सुचविलेला आकृतिबंध परिणामकारणपणे अमलात आणणे कठीण होईल. आकृतिबंधात यावेळी नेमका कोणता बदल अपेक्षित आहे व तो तसा होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, हे समजणे अत्‍यंत आवश्यक वाटते. त्‍यासाठी पुढील तक्‍ता उपयोगी होईल.
आकृतिबंधाचा तक्‍ता

काळ

आकृतिबंध

जबाबदार व्‍यक्‍ती/सरकार

कारणे व वैशिष्टये

१९४७च्‍या आधी

वेगवेगळया प्रांतांमध्ये व संस्थांनात वेगवेगळा

प्रांतिक सरकारे

ब्रिटिश धोरण, इंग्रजी माध्यम व उर्दू माध्यम

१९४७ ते १९५२

वेगवेगळया राज्‍यात वेगवेगळा आकृतिबंध

प्रांतिक/राज्‍य सरकारे

तात्‍पुरते धोरण, आहे ती पद्धती

१९५२ ते १९७५

मुंबई राज्‍य. (११ + ४)
मध्यप्रदेश (१० + ४)
मराठवाडा (१० + ४)

राज्‍य सरकारांकडे धोरण ठरविण्याचे अधिकार म्‍हणून विविध आकृतिबंध

मातृभाषा माध्यम

१९७५ ते २०२०

संयुक्त महाराष्ट्रात व भारतभर (१० + २ +  ३)

शिक्षण समान यादीवर, देशभर एकसूत्रता, कोठारी आयोग, पंतप्रधान इंदिरा गांधी

राज्‍य पुनर्रचनेमुळे बदल, एकसूत्रता, उच्च माध्यमिक हा नवीन टप्पा (+ २)   

२०२२ नंतर नवीन शिक्षण धोरण

कस्‍तुरीरंगन (५ + ३ +  ३ + ४ + ३ + १)

शालापूर्व बालाशिक्षणाचा सरकारी औपचारिक शिक्षणात समावेश

१०वी मॅट्रिक रद्द, फक्‍त इ. १२वीसाठी परीक्षा, विद्यापीठीय उच्च शिक्षण (३ +  १ + २)

पुढील व्‍यक्‍तींनी आकृतिबंधात बदल सुचविले :
१) इंदिरा गांधी (कोठारी आयोग) (१० +  २ + ३)
२) मोरारजी देसाई (८ +  ४ + ३)
३) कपिल सिब्बल (८ +  ४ + ३)
४) कस्तुरी रंगन (५ +  ३ + ३ +  ४ + १) नवीन शिक्षण धोरण
केवळ आकृतिबंधाचा विचार केला तर डॉ. कस्‍तुरी रंगन समितीचा आकृतिबंध योग्‍य असला तरी प्रशासकीय समस्यांचा डोंगर (की पर्वत ?) उभा राहण्याची शक्‍यता  आहे! (याविषयी वेगळा स्फुट लेख होऊ शकतो)
आकृतिबंध वेळोवेळी का बदलण्यात आले, याबद्दलची काही प्रमुख कारणे व कारणीभूत परिस्‍थिती पुढीलप्रमाणे :
१) ब्रिटिश धोरणांपेक्षा वेगळी, स्‍वतंत्र एकसंध भारतास उपयोगी शिक्षणपद्धती आवश्यक होती.
२) त्‍याचवेळी वेगवेगळ्या राज्‍यात जे वेगवेगळे आकृतिबंध होते, त्‍यामध्ये एकसूत्रता आवश्यक होती.
३) १९५६-६०च्‍या राज्‍यपुनर्रचनेनंतर तर एकाच राज्‍याच्या विविध भागात वेगवेगळे आकृतिबंध होते, त्‍यात समानता आणणे आवश्यक होते. (उदा. विदर्भ (म. प्र.)‚ मराठवाडा (निझाम) व प. महाराष्ट्र (मुंबई राज्‍य), हे सर्व भाग महाराष्ट्रात आल्‍यावर समान आकृतिबंध (१० +  २ + ३) आणणे आवश्यक होते. नाहीतर नागपूरचा विद्यार्थी दहावीला मॅट्रीक झाला असता, तर मुंबईचा अकरा वर्षांनी मॅट्रीक झाला असता.
४) एवढंच नव्‍हे, तर संपूर्ण भारतभर एकच आकृतिबंध हवा, या कोठारी आयोगाच्‍या शिफारशीप्रमाणे सर्व भारतभर सर्वच शिक्षणमंत्र्यांच्‍या सहमतीने १० + २ + ३ वर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी पुढाकार घेतला होता.
५) याशिवाय, शाळा व विद्यापीठ यांमधील एक नवीन मधला स्‍तर (+ २) स्‍वीकारून, ५० टक्के विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्‍तरावर व्‍यवसायोपयोगी शिक्षणाकडे वळविण्यासाठी नवीनच टप्पा निर्माण करण्याचा प्रयत्‍न झाला. (मात्र तो हेतू साध्य झाला नाही!)
६) म्‍हणून सर्वच आकृतिबंधावर पुनर्विचार होऊन, शिक्षणमंत्री डॉ. कपिल सिब्‍बल यांच्‍या काळात, सी. बी. एस्. ई. या मध्यवर्ती शिक्षण मंडळाच्‍या (सरकारी) शाळांतून इ. १०वीसाठी अंतर्गत परीक्षा सुरू होऊन, इ. १२वीच्‍याच परीक्षा मंडळाने घ्यायच्या, असे ठरले.
७) त्‍याच दृष्टीने डॉ. कस्‍तुरीरंगन समितीची शिफारस -  इ. १० वीच्या बोर्ड-परीक्षा रद्द करून, केवळ १२वीची परीक्षाच ‘बोर्डाची’ म्‍हणून सर्वच राज्‍ये आणि देशभर समानता अपेक्षित आहे.
सारांश‚ एकूण १५ किंवा १६ वर्षांची विभागणी कोणकोणत्‍या टप्‍प्‍यात विभागली जाणार ही मुख्यत: प्रशासकीय स्‍वरूपाची समस्या आहे, हे लक्षात घ्यावे.
- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614254062.jpg [postimage] => upload_post-1614254062.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 04 Mar 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण, शैक्षणिक धोरणे, आकृतिबंध, शैक्षणिक आयोग, विद्याधर अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1551] => Array ( [PostID] => 22541 [post_title] => इंटरनेटच्या प्रवासाला जाताना [post_content] => [post_excerpt] => पब्लिक प्लॅटफॉर्मवर, इन्स्टाग्रामवर जे मोठे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवर लिंक टाकू नयेत, कारण त्या ग्रुपमध्ये अनेक लोक असतात. वरील घटनेत मुलांच्या सतर्कतेमुळे पुढचा धोका टळला होता. पण प्रत्येकवेळी असंच होईल असं नाही. हॅकर्स वेगवेगळ्या प्रकारे घुसण्याचा प्रयत्न करत असतात. [post_shortcontent] =>

मोबाइलवर गेमिंग, चॅटिंग करणाऱ्या सर्व मुलांना स्मार्ट टिप्स देणारे हे सदर... सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ उन्मेष जोशी यांनी दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614839251.png [postimage] => upload_post-1614839251.png [userfirstname] => उन्मेष [userlastname] => जोशी [post_date] => 04 Mar 2021 [post_author] => 5976 [display_name] => उन्मेष जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1552] => Array ( [PostID] => 22553 [post_title] => ऋषीऋण : चरक ऋषी [post_content] => [post_excerpt] => सुरुवातीला चरकाचे म्हणणे धुडकावून लावणाऱ्या मित्रालाही चरकांनी त्यांचा होरा बरोबर असू शकतो, हे पटवले. नंतर त्याच मित्राच्या मदतीने त्यांनी ती मेलेली मेंढी आणि विषारी गवत, विषाची तीव्रता तपासण्यासाठी घरी नेले. सूक्ष्म निरीक्षण, परीक्षण आणि सहसंबंध जोडण्याच्या वृत्तीमुळे त्यांची आवड हळूहळू ज्ञानात बदलू लागली. गुरूगृही जाऊन त्यांनी आयुर्वेदाचा रीतसर अभ्यास सुरू केला. [post_shortcontent] =>

चरक संहिता हा आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त ग्रंथ. तो चरकांनी लिहिला. पण प्रत्यक्ष चरकांबद्दल कोणतीच लिखित माहिती मिळत नाही. त्यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्या खऱ्या असतीलच असे नाही, मात्र त्या कथांतून आपल्याला जाणवते, की आधुनिक शोध लागण्यापूर्वी असे मूलभूत संशोधन कसे झाले असेल, ते!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614130984.jpg [postimage] => upload_post-1614130984.jpg [userfirstname] => कांचन [userlastname] => जोशी [post_date] => 02 Mar 2021 [post_author] => 2883 [display_name] => कांचन वाटवे-जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1553] => Array ( [PostID] => 22551 [post_title] => पाण्यावर झगमग [post_content] => [post_excerpt] => प्लँक्टन (Phytoplanktons = भटक्या वनस्पती) समुद्रात वरच्यावर तरंगत असतात. काजव्यांमध्ये असतं तसंच ल्युसिफेरीन नावाचं जैविक प्रकाश (Bioluminescence) देणारं रसायन त्या प्लँक्टनमध्ये असतं. लाटा हलल्या, मासे सळसळले, जहाजं, बोटी पाणी कापत गेल्या की, प्लँक्टनना धक्का लागतो. धक्का देणाऱ्या त्या शत्रूला पळवून लावायला ते रसायन प्रकाशित होतं. [post_shortcontent] =>

‘प्लँक्टन ऊर्फ प्लवंग’ नावाचे अब्जावधी सूक्ष्मजीव समुद्राच्या लाटांना झळाळी देतात. ही झळाळी पाहिल्यावर पाणी पेटल्यासारखं वाटतं.. असं का?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614129147.jpg [postimage] => upload_post-1614129147.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 28 Feb 2021 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1554] => Array ( [PostID] => 22555 [post_title] => संपादकीय - मराठी शाळांसाठी पाहिजेत ऐसे शिवाजी अन् ऐसे मावळे! [post_content] => [post_excerpt] => तेव्हाच, शिवजंयती, शिवराज्याभिषेक यांसारखे सोहळे दणक्यात साजऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातून - शिवाजी जन्माला येवो, पण तो दुसऱ्याच्या घरात - ही म्हण पुसली जाईल! [post_shortcontent] =>

आजच्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त केवढी तरी विविधांगी मराठीची आळवणी होईल, मात्र आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार नसू, अन् तरी दरवर्षी वाढत्या जोशात हा दिन साजरा करणार असू, तर आपण खरंच शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यास लायक आहोत का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने इतरांना नव्हे, तर स्वतःलाच विचारला पाहिजे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील गड जिंकून मुळावर घाव घालण्याची रणनीती य़शस्वी केली. इतका उज्ज्वल आयता वारसा  असताना, मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी मराठी शाळा जगवण्याचा मूळ उपाय सोडून; वरवची मलमपट्टी करण्याचा उद्योग आपण का करतो आहोत...?
दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती येते, अन् मग पाठोपाठ आठच दिवसांनी येते २७ फेब्रुवारी ही तारीख, म्हणजे मराठी भाषा दिन. खरं तर मराठी अभ्यास केंद्र ही अशी औपचारिक  दिन साजरे करण्यात मश्गूल होणारी संस्था नव्हे! कारण, महाराष्ट्रात हरएक दिवस मराठीचाच असायला हवा, अशी संस्थेची धारणा आहे. यंदा मात्र शिवजयंतीला एका शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण आलं, आमंत्रण खरं तर मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत यांना होतं, पण चिन्मयीताईंना सोबत म्हणून मलाही शाळा पाहता आली. तर तब्बल आठ दिवसांनी या शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाविषयी सांगण्याचं कारण म्हणजे, हा सोहळा घडवून आणणाऱ्या रंजना चौधरी यांचं अतुलनीय कार्य!
दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा घसरता पट, मोडकळलेल्या किंवा कळा गेलेल्या इमारती, भौतिक साधनांची वाणवा, शिक्षकांची अनुपलब्धता, असलेल्या शिक्षकांना दिली जाणारी शाळाबाह्य कामं, ह्या आणि अशा भाराभर समस्या मराठी शाळांच्या उल्लेखाबरोबर आपल्याला आठवायला लागतील. शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ज्या शाळेत गेलो, त्या शाळेच्याही अशाच समस्या होत्या; पण, त्या जुलै २०१६ पूर्वीच्या. या वर्षी शाळेत रंजना चौधरी या शिक्षिकेची बदली झाली, अन् तिथून सुरू झाली, शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रवासाची गोष्ट!

रायगड किल्ला हे शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण. याच किल्ल्यावर महाराजांनी राज्याभिषेक करून आपलं स्वराज्य जगजाहीर केलं. शिवजंयती आणि शिवराज्याभिषेक या दोन्ही दिवशी गडावर गडाच्या उंचीइतकाच ओतप्रोत उत्साह भरलेला असतो. अर्थात, त्यात गैर काहीच नाही, शिवाजी महाराज या थोर व्यक्तिमत्त्वाप्रती ही आदरांजली खुजीच म्हणावी लागेल, कारण खरं तर महाराजांना यापेक्षा खऱ्या आदरांजलीची अपेक्षा असेल. रायगडाचा उल्लेख इथं आवर्जून करण्याचं कारण म्हणजे, शिवजंयती दिवशी लोकार्पण करण्यात आलेली शाळेची इमारतही याच रायगड जिल्ह्यातील आहे.
रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याप्रमाणे कर्जत तालुक्यातील माथेरान हे थंड हवेचं ठिकाणही सर्वांना परिचित आहे. त्यामुळे माथेरनच्या पायथ्याशी असलेलं नेरळ गावही तितकंच ओळखीचं. मुंबईवरून लोकलने नेरळला जाताना, त्याच्या अलीकडचं स्टेशन म्हणजे शेलू. या शेलू गावाशेजारी बांधिवली हे लहानसं गाव. लहान असलं तरी, मुंबईला अगदी खेटून असल्याने शहरीकरणाचं वारं लागायला कितीसा उशीर! या शहरीकरणाची साक्ष द्यायला गावाभोवतीने कित्येक इमारतींची बांधकामं सुरू असलेली दिसतात. तरीही बांधिवलीचा चेहरामोहरा अजून गावाचाच आहे. वडिलोपार्जित जमिनी विकून गावकऱ्यांच्या गाठीशी पुष्कळ पैसा आला. मग ते वैभव घरांगणात दिसणं ओघानं आलं. पूर्वी अशा वैभवाच्या खुणा घरातल्या स्त्रियांच्या अंगावर सोन्याच्या रूपाने दिसायच्या. जागतिकीकरणात ती जागा दारातल्या मोटारीने आणि मुलांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घेतली. मुलांच्या शाळांचे माध्यम आणि बोर्ड ही गाडी-बंगल्याप्रमाणे मिरवण्याची गोष्ट झाली. अर्थात, ही काही एकमेव बांधिवली गावापुरती घडलेली घटना नव्हे. तर सबंध महाराष्ट्रात आणि भारतभरच अशा वैभवाच्या पहिला बळी ठरतायत, त्या मातृभाषेतील शाळा! बांधिवली गावही याला अपवाद ठरलं नाही.
गावातल्या एकुलत्या एक जिल्हा परिषदेच्या शाळेतून नेरळच्या चकचकीत इंग्रजी माध्यमात मुलांना घातलं जाऊ लागलं. तिथलं सुट-बूट, टायफाय यांची भुरळ पालकांना पडायला लागली. हे असंच चालू राहिलं असतं तर अडगळीतल्या बांधिवलीची ही झेडपीची शाळा कधी बंद पडली, याचा खुद्द तिथल्या गावकऱ्यांनाही मागमूस लागला नसता. मात्र, २०१६ मध्ये कुणाच्या ध्यानीमनी नसताना बांधिवली गावात रंजना चौधरी यांची बदली झाली अन् मराठी जगतात एक सुखद घटना घडली. खरं तर ती सुखद घटना आहे, याचा तेव्हा कुणालाच अंदाज नव्हता.
रंजना चौधरी यांनी पहिल्याच दिवशी शाळेच्या आवारात पाऊल टाकलं, तेव्हा शाळेची मोडकळीस आलेली इमारत, सोयीसुविधांच्या अभावांचे पाढे यांऐवजी, त्यांचं लक्ष वेधलं गेलं ते शाळेच्या विस्तीर्ण पटांगणाने. कारण, त्याआधी त्या ज्या-ज्या शाळांमध्ये (भिवंडीतील तळवली, डोहाळे, भोकरी आणि पालघरमधील कमारे, निहे) बदली होऊन गेल्या, त्यांपैकी कुठल्याच शाळेत असं भव्य आवार नव्हतं. रंजनाबाईंना नुसत्याच भव्य असणाऱ्या या आवारावर नंदनवन फुललेलं स्वप्नं पडू लागली. अर्थात, ते दिवास्वप्न खचितच नव्हतं! रंजनाबाईंनी आपल्या मनातलं हे स्वप्न मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, गावकरी यांच्यामध्ये तर रुजवायला सुरुवात केलीच, पण आपलं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांचीही या स्वप्नपूर्तीसाठी मदत घेतली.
कुबट वासाच्या अन् कुठल्याही पावसात जमीनदोस्त होऊ शकतील अशा भिंतींच्या आधाराने, खरं तर सरकारी कुबड्यांनी कशाबशा तग धरून असलेल्या सरकारी मराठी शाळा आपण कितींदा तरी पाहिलेल्या असतात; आणि त्या तितक्याच सहज डोळ्याआडही केलेल्या असतात. चौधरीबाईंना मात्र ते जमलं नाही. या परिस्थितीत त्यांच्या समोर दुहेरी आव्हान होतं : एक, विद्यार्थीसंख्या वाढवणं; आणि दुसरं, इमारतीसह भौतिक सुविधांसह शाळा उभारणं. शाळेची गुणवत्ता वाढली की विद्यार्थीसंख्या वाढणार, हे कळायला बाईंना काही नवा सिद्धांत कोळून प्यायचा नव्हता. जात्याच एक प्रेमळ शिक्षक असल्याने नवनवीन अध्यापन पद्धती वापरून, नवनव्या शैक्षणिक साधनांचा वापर करून, मुलांच्या अडचणींचा अन् पालकांच्या अपेक्षांचा विचार करून, इयत्ता पाचवीपर्यंतची ही शाळा, २०१६च्या बत्तीस पटसंख्येवरून २०२०पर्यंत बावन्नवर आणून ठेवली. त्यासाठी त्या आपल्या सहकारी शिक्षकांसोबत बांधिवलीशेजारी नव्याने वसलेल्या केबीकेनगर या वसाहतीत दारोदारी फिरल्या. एका वर्षातच त्यांना विद्यार्थीसंख्येत सकारात्मक फरक दिसून आला आणि त्यांची उमेद वाढत गेली. या उमेदीने त्यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी गावकऱ्यांची एक सभा घेतली आणि लागलीच शाळा सुधार समिती स्थापन केली. त्यात त्यांनी गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. गावकऱ्यांनीही या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद दिला. पाण्याची टाकी, स्वच्छ पाण्यासाठी ॲक्वागार्ड, खेळाचे साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, संगणक, लॅपटॉप, पंखे अशी साधने आणि सुविधा शाळेत आल्या.
पण, अजून एक मोठ्ठा प्रश्न कायम होता, तो म्हणजे शाळेच्या इमारतीचं काय? ‘शिक्षक म्हणून आपल्याला शक्य तेवढं आपण केलं’, असं म्हणून एखादा शिक्षक गप्प बसला असता. मात्र, अंतिम ध्येयाचा घ्यास घेतलेल्या चौधरीबाई एवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी शासनाकडे इमारतीच्या बांधकामासाठी अर्ज केला; पण, सरकारी पातळीवर या अर्जाचं काही होणार नाही, हे जाणून असलेल्या बाईंनी दुसरीकडे वैयक्तिक प्रयत्नही सुरूच ठेवले.
कल्याणला राहणाऱ्या रंजनाबाईंना रोज कल्याण ते शेलू असा लोकल प्रवास करावा लागतो. या प्रवासातील त्यांची मैत्रीण डॉ. सुजाता कुलकर्णी यांच्याजवळ त्यांनी ही अडचण बोलून दाखविली आणि त्यांच्या मदतीने अनेक सेवाभावी संस्थांना शाळेच्या इमारती निधीसाठी आवाहन केले गेले. होता होता चमत्कार घडावा तसा, एक दिवस मुंबई येथील ‘एम्पथी फाऊंडेशन’कडून शाळेला फोन आला. त्यांनी शाळेच्या बांधकामाच्या खर्चापैकी चक्क ८० टक्के रक्कम खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. अर्थात, त्यासाठी एम्पथी फाऊंडेशनकडून शाळेची गुणवत्ता, विद्यार्थीसंख्या तपासली जाणार होती. दूरदर्शी रंजनाबाईंनी या कसोटीची आधीच तयारी केली असल्याने त्या आणि त्यांची शाळा यात अगदी सहज उत्तीर्ण झाल्या. खरा प्रश्न होता २० टक्के रक्कम गोळा करण्याचा! त्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीतही पायाला भिंगरी लावून रंजनाबाई आणि सहकारी शिक्षक लोकवर्गणीसाठी फिरले. अन् ३१ मे २०१९ रोजी शाळेच्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला.

पाहता पाहता इमारत उभी राहिली. नुसती उभी राहिली नाही, तर संगीत कक्ष, संगणक कक्ष, अभ्यासघटकांनी रंगवलेल्या सुबक भिंती यांनी या इमारतीला अद्ययावत देखणं रूप प्राप्त झालं. याच इमारतीचं यंदाच्या शिवजंयतीनिमित्ताने अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, एम्पथी फाऊंडेशनचे मुख्य कार्य अधिकारी सुंदरेश्वर, रोटरी क्लबचे विरेन गोहील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. गावचा सोहळा असल्याने बांधिवलीचे गावकरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित असणं स्वाभाविकच होतं. मात्र सांगायला खेद वाटतो की, इमारत बांधण्यासाठी एकदिलाने साहाय्य करणाऱ्या एकाही गावकऱ्याचं मूल या शाळेत शिकत नाही. रंजनाबाईंना जे अंतिम ध्येय गाठायचं आहे, ते हेच, गावातली मुलं गावातल्या शाळेत शिकण्याचं! त्याशिवाय त्यांच्या मनातलं नंदनवन साकार होणार नाही. आता हे पाहायचंय की, आर्थिक साहाय्य उभारण्यात पुढाकार घेणारे गावकरीरूपी मावळे येत्या शिवजयंतीपर्यंत आपल्या मुलांना गावातल्याच शाळेत घालून, ह्या चौधरीरूपी शिवाजीला (खरं तर जिजाऊंना) साथ देतील अशी आशा आहे! तेव्हाच, शिवजंयती, शिवराज्याभिषेक यांसारखे सोहळे दणक्यात साजऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातून - शिवाजी जन्माला येवो, पण तो दुसऱ्याच्या घरात - ही म्हण पुसली जाईल!
आजच्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त केवढी तरी विविधांगी मराठीची आळवणी होईल, मात्र आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार नसू, अन् तरी दरवर्षी वाढत्या जोशात हा दिन साजरा करणार असू, तर आपण खरंच शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यास लायक आहोत का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने इतरांना नव्हे, तर स्वतःलाच विचारला पाहिजे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील गड जिंकून मुळावर घाव घालण्याची रणनीती य़शस्वी केली. इतका उज्जवल आयता वारसा असताना, मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी मराठी शाळा जगवण्याचा मूळ उपाय सोडून; वरवची मलमपट्टी करण्याचा उद्योग आपण का करतो आहोत...?

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614366504.jpg [postimage] => upload_post-1614366504.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 27 Feb 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => मातृभाषेतील शिक्षण, मराठी शाळा, उपक्रमशील शाळा, जिल्हा परिषद शाळा, शिवजंयती, शिवराज्याभिषेक, मराठी भाषा दिन, चिन्मयी सुमीत, रंजना चौधरी, साधना गोरे, मराठी अभ्य़ास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1555] => Array ( [PostID] => 22552 [post_title] => पर्यावरणाचा सच्चा दोस्त [post_content] => [post_excerpt] => सोहम नववीत असताना त्याने ‘लोकसत्ता’त स्वीडनच्या ग्रेटा थुनबई (सगळेजण तिचे नाव थुनबर्ग असे लिहितात, पण त्याचा स्वीडिश उच्चार आहे- थुनबई) बद्दल वाचले. तिच्या ‘Fridays for Future’ या मोहिमेची ओळख झाली. तेव्हा सोहमने ठरवले की, आपणही या मोहिमेत सहभागी व्हायचं! आता तो Fridays for future- Indiaच्या ४० जणांच्या Research and Study team मध्ये आहे [post_shortcontent] =>

'वयम्' परिवारातला सोहम चिंदरकर पर्यावरण रक्षणासाठी झटतोय. त्याचे नाते थेट स्वीडनच्या ग्रेटाच्या मोहिमेशी जुळले आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614129593.jpg [postimage] => upload_post-1614129593.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Feb 2021 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1556] => Array ( [PostID] => 22530 [post_title] => भाषाविचार - प्रादेशिक सिनेमा आणि उठवळ अभिजात प्रेक्षक (भाग - १२) [post_content] => [post_excerpt] => आपल्या भाषा-संस्कृतीबद्दल फक्त आपापल्या भाषांमध्ये न बोलता ते इंग्रजीतही सकस बोलता, लिहिता, मांडता आलं पाहिजे; जेणेकरून प्रादेशिक भाषांच्या समर्थकांच्या आत्मविश्वासात भर पडू शकेल. [post_shortcontent] =>

"जी गोष्ट देशाच्या इतर भांगामध्ये रास्त आणि स्वाभाविक मानली जाते, तीच गोष्ट महाराष्ट्रात घडली तर लगेच अनेकांच्या पोटात दुखायला लागतं. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, अमराठी प्रसारमाध्यमांवरचा बिगरमराठी लोकांचा मोठा प्रभाव; आणि दुसरं म्हणजे, 'मराठी भाषा, मराठी माणूस यांचं वाटोळ झालं तरी चालेल, पण तथाकथित समता, न्याय, उदारमतवाद या गोष्टी जपल्या पाहिजेत' अशी भलामण करणारा मराठी अभिजनांचा एक विकृत वर्ग. या दोन गोष्टींमुळे मराठीच्या हिताचे लहानसहान निर्णयसुद्धा 'फॅसिस्ट आहेत', 'दादागिरीतून घेतलेले आहेत' असा कांगावा करणं सहज शक्य होतं." प्रादेशिक चित्रपटांच्या प्रचार-प्रसारांबद्दल सांगणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
महाराष्ट्र सरकारने मराठी सिनेमे प्राइम टाइमला दाखवावे असा निर्णय  घेतला. खरं तर, वर्षातले १२० शोज् मराठी सिनेमांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने २००१ सालीच घेतला होता. त्यामध्ये लबाडी करून मल्टिप्लेक्सचे मालक सकाळचे मराठी शोज् लावायचे आणि 'मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही' असं सांगायचे आणि त्याचं नुकसान करायला टपून राहायचे. त्याला चाप बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारने संध्याकाळचे शोज् मराठी सिनेमांसाठी राखून ठेवण्याचं ठरवलं. याचा अर्थ, मल्टिप्लेक्समधली सर्वच थिएटर्स मराठीसाठी राखून ठेवण्यात आली आहेत असं नाही; तर एक थिएटर, त्याचा संध्याकाळचा एक शो एवढ्यापुरताच हा निर्णय मर्यादित होता, म्हणजे आहे. देशातील बहुतेक राज्यांमध्ये राज्य सरकारं आपापल्या भाषेच्या जतन-संवर्धनासाठी वेळोवेळी जे निर्णय घेतात, त्यामध्ये त्या-त्या भाषेतल्या चित्रपटांच्या वाढीसाठी घेतलेले निर्णयही अंतर्भूत आहेत. उदा. गोव्यात कोकणी सिनेमाच्या वाढीसाठी गोवा सरकारने काही पावलं उचलली तर ते रास्तच म्हटलं पाहिजे. पण, जी गोष्ट देशाच्या इतर भांगामध्ये रास्त आणि स्वाभाविक मानली जाते, तीच गोष्ट महाराष्ट्रात घडली तर 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612107945.jpg [postimage] => upload_post-1612107945.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 25 Feb 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, सिनेमा, प्रादेशिक सिनेमा, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1557] => Array ( [PostID] => 2353 [post_title] => मराठी भाषेचे अर्थकारण [post_content] => [post_excerpt] => ज्याचे जीवनमान दरिद्री त्याचे साहित्य दरिद्री हा इतिहासाचा अलिखित नियम आहे [post_shortcontent] =>

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईनगरीत टॅक्सी व रिक्षेत बसताना हिंदी बोलावे लागणाऱ्या, घाऊक खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना गुजराती बोलणाऱ्या, औद्योगिक कामकाजात इंग्रजीचा व्यापार कराव्या लागणाऱ्या मराठी भाषिकाला त्यामागील अर्थकारणाचे रहस्य जाणून घ्यावे लागेल. ताजमहाल हॉटेलच्या ‘रांदेव्हू’ उपाहारगृहात जाऊन मराठी माणूस जेव्हा मराठी भाषेत व्यवहार करेल व तेथील मेन्यूकार्डावर पदार्थांची यादी जेव्हा फ्रेंचच्या बरोबरीने मराठीत (इंग्रजीत नव्हे) छापलेली असेल तेव्हा मराठी भाषा ‘जगायला’ सुरुवात होईल. मुंबई दूरदर्शनवरील सर्व भाषांतील सिनेमांच्या तळ-टीपा (sub-titles) मराठी भाषेत असतील तेव्हा मराठी टिकायला सुरुवात होईल. मुंबई शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी भाषिक वर्तमानपत्रांची, नियतकालिकांची व पुस्तकांची संख्या जेव्हा इतर भाषिक प्रकाशनांपेक्षा जास्त असेल तेव्हा मुंबई दूरदर्शनवरील इतर भाषिक पगडा दूर होईल. => लेखक -: निशिगंध देशपांडे ;  वर्ष १९९३ ४ वर्षापुर्वी मुंबईत झालेल्या प्रथम जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून कवी कुसुमाग्रजांनी वर्णिलेली मराठी भाषेची परिस्थिती ‘‘----डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे----’’ आज सुधारली आहे का याचे परीक्षण करू गेल्यास आज काय दृश्य दिसते? भारतात व भारताबाहेर सभा, परिषदा झाल्या, अनेक सरकारी व निमसरकारी समित्या मराठी भाषेचे रक्षण, पोषण, संवर्धन करायला निर्माण झाल्या. साहित्य संमेलनादि सोहळ्यांमधून दु:खदर्शक, प्रसंगी आवेशपूर्ण  ठराव झाले. सरकारी अधिकार्‍यांनी फतवे काढून तुम्हा आम्हाला मराठी भाषिक होण्याचे आवाहन केले, सक्ती करण्याच्या अधू

[post_status] => publish [postmainimage] => /2018/02/Marathi_1512550801315.jpg [postimage] => /2018/02/Marathi_1512550801315.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Feb 2021 [post_author] => 45 [display_name] => निशिगंध देशपांडे [Post_Tags] => समाजकारण,अर्थकारण,भाषा [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1558] => Array ( [PostID] => 22550 [post_title] => निसर्ग नवल : झाडाच्या पोटात पाणपोई [post_content] => [post_excerpt] => आकाराने प्रचंड असलेल्या बाओबाब वृक्षाची खासियत म्हणजे हे झाड त्याच्या खोडात पाणी साठवून ठेवू शकते. झाडाच्या वयानुसार आणि आकारानुसार अगदी दहा हजार लिटरपर्यंत पाणी साठवले जाते. हे झाड भोवतालच्या हवामानानुसार स्वतःचा आकार नियंत्रित करते. म्हणजे दुष्काळ असेल तर झाड आक्रसते आणि जेव्हा पाणी मुबलक असते तेव्हा फुगते. [post_shortcontent] =>

निसर्गातल्या रोचक, रंजक माहितीचं नवं सदर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1614127940.jpg [postimage] => upload_post-1614127940.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 24 Feb 2021 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1559] => Array ( [PostID] => 22548 [post_title] => समाज आणि भाषा [post_content] => [post_excerpt] => विद्वानांनी विद्वानांसाठी चालविलेल्या संस्था असेच काहीसे शासकीय सांस्कृतिक संस्थांचे काम होते. [post_shortcontent] =>

“तीच गोष्ट साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रकाशनांची. त्यात अनुवादित पुस्तके आहेत, तशीच स्वतंत्र, इतर भारतीय भाषाविषयक पुस्तकेही संस्कृती मंडळाने काढली. मात्र, नव्या पिढीचे वास्तव वेगळेच होते. नव्या पिढीला नव्या वातावरणात स्पर्धायुक्त जगण्यासाठी साधने पुरविणे, दृष्टी देणे हे झाले नाही. विद्वानांनी विद्वानांसाठी चालविलेल्या संस्था असेच काहीसे शासकीय सांस्कृतिक संस्थांचे काम होते. सर्व समाजविज्ञानांच्या मराठी परिभाषा संबंधित तज्ज्ञ मंडळींनी तयार केल्या. त्या विद्यार्थ्यांप्रत पोहोचल्याच नाहीत, शिक्षक-प्राध्यापक यांनीही या संदर्भात उदासीनताच दाखविली.” - ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांचे मराठी भाषाव्यवहाराविषयीचे हे जळजळीत भाष्य -
मराठी भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात, म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृतविरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभाव पंथाने मराठी ही अधिकृत धर्मभाषा म्हणून पुरस्कृत केली हेही खरे; तथापि, तरीही संत एकनाथांना ‘संस्कृत वाणी देवे केले। प्राकृत काय चोरांपासून झाली?’ असा खडा सवाल समाजाला विचारायलाच लागला. यादवांचे राज्य गेले व मराठीचा राजाश्रय संपुष्टात आला. पुढे मुस्लिम राजवटी सुरू झाल्या व या परतंत्र कालखंडातही फारसी-अरबीचा मूक तान मराठी भाषक सहन करीत होतेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, राज्यकारभारासाठी ‘राज्यव्यवहार कोश’ हा पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचा ग्रंथ निर्माण केला. याच सुमारास संस्कृत काव्याच्या धर्तीवरचे, पण अस्सल मराठी पंडिती काव्य रचले जाऊ लागले. पुढे पेशवाई आली. या कालखंडात मराठी काव्याचा विस्तार झाला व उत्तर पेशवाईच्या काळात शाहिरांनी मराठी काव्याला खूपसे ऐहिक शृंगारिक वळण प्राप्त करून दिले. थोडक्यात, बाराव्या शतकापासून मराठी समाजाची भाषिक क्षमता व विविधांगी अभिव्यक्ती-कौशल्ये वाढवण्याची कामगिरी मराठी भाषेने केली. तिने समाजाला धर्माची व अध्यात्माची परिभाषा व प्रमेये शिकविली, पंडित कवींनी समाजाला संस्कृतातील विदग्ध काव्याची कलात्मकता शिकविली, तर विशाल जनसामान्यांचे नाट्यपूर्ण मनोरंजन करण्याची शाहिरी भाषा शाहिरांनी शिकविली. यात प्राधान्याने इहवादी वळणाचा मात्र पुरेसा तर्कसंगत विकास झाला नाही; नाहीतर, मराठी गद्य हेदेखील अठराव्या शतकातच जन्माला आले असते. जे गद्यलेखन झाले, ते बखरींच्या स्वरूपात पौराणिक वळणाचे! एकोणिसाव्या शतकात इंग्रजी राजवट आली व शासन भाषा इंग्लिश झाली. तेव्हापासून इंग्लिशविरुद्ध मराठी हा वाद सुरू झाला, हा वाद आजही काहीशा वेगळ्या संदर्भात चालूच आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी व इंग्लिश यांना ऑफिशियल शासन भाषा म्हणून मान्यता मिळाली; म्हणजे एक प्रकारे हिंदी-मराठी स्पर्धा

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613996383.jpg [postimage] => upload_post-1613996383.jpg [userfirstname] => रा. ग. [userlastname] => जाधव [post_date] => 22 Feb 2021 [post_author] => 5971 [display_name] => रा. ग. जाधव [Post_Tags] => मराठी भाषा व्यवहार, अभिजात मराठी, मराठीचा विकास, रा. ग. जाधव, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1560] => Array ( [PostID] => 19623 [post_title] => माथेरान – भाग १ [post_content] => [post_excerpt] => माथेरानचा उंच डोंगर नेरळपासून पाहिला तर स्वर्गाच्या उंचीची कल्पना करतां येते. [post_shortcontent] =>

या महिन्याच्या अनुभव कथन सदरातील हा लेख अंक : भारतसेवक, जानेवारी १९१६ लेखाबद्दल थोडेसे : भारतातील काहिली आणि उष्मा सहन होत नसल्याने गोरे राज्यकर्ते कायम थंडाव्याच्या शोधात पहाडी, उंच विभागात हिंडत असत. त्यातूनच आज आपल्याला ज्ञात असलेली थंड हवेची ठिकाणे शोधली गेली. इंग्रजांचे राज्य येऊन गेले नसते तर पर्यटनाची ही स्थळे कदाचित आजही विकसित झाली नसती. कदाचित काय, झालीच नसती. माथेरान हे तसेच एक ठिकाण.  ठाणे जिल्ह्याचे तत्कालिन कलेक्टर  ह्यूज पॉन्ट्झ मॅलेट यांना १८५० साली माथेरान परिसरातील थंड वातावरणाचा शोध लागला. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या हस्ते लगेचच माथेरानच्या विकासाची मुहुर्तमेढ झाली. पुढील काही वर्षांत माथेरान हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आणि काही श्रीमंत भारतीय व्यक्तींचेही उन्हाळ्यातील विश्रांतीस्थान म्हणून लोकप्रिय झाले. मुंबईला अगदी लागून असल्याने ते लवकरच लोकप्रिय झाले, तेथील पर्यटनाचा विकास झाला. तिथे पोहोचण्याची सोय व्हावी म्हणून सर आदमजी पीरभाई या पारशी गृहस्थाने १९०७ साली छोटी ट्रेनही सुरु केली. तेंव्हापासून आजतागायत ही ट्रेन हे माथेरानचे एक आकर्षण आहे. १९०७ साली ही ट्रेन बांधली तेंव्हा माथेरान सर्वसामान्यांच्याही आवाक्यात आले, त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९१६ साली लिहिलेला हा लेख आहे. तब्बल १०४ वर्षांपूर्वी कमळाबाई किबे यांनी माथेरानची सफर केली होती. कमलाबाई किबे या काही सामान्य गृहिणी नव्हत्या. किबे हे इंदूरच्या होळकर संस्थानातील  एक सरदार होते. ते मूळचे कोकणातले, इंदूरात अधिकारी म्हणून गेल्यावर त्यांनी तेथे मराठी भाषेचा प्रसार केला. ते स्वतः चांगले लेखक-वाचक होते. कोल्हापुरातील सरदेसाई घराण्य

[post_status] => publish [postmainimage] => /2020/05/matheran-e.jpg [postimage] => /2020/05/matheran-e.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Feb 2021 [post_author] => 5178 [display_name] => सौ. कमळाबाईसाहेब किबे [Post_Tags] => स्थललेख,अनुभव कथन,प्रवास वर्णन,भारतसेवक [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1561] => Array ( [PostID] => 21178 [post_title] => छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दुर्मिळ ‘अभंग’ [post_content] => [post_excerpt] => शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना।। [post_shortcontent] =>

अंक – एकता (दिवाळी अंक), नोव्हेंबर-डिसेंबर २००५ लेखाबद्दल थोडेसे :  छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व अर्थाने युगप्रवर्तक प्रतिभावंत होते. ज्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना,प्रजाहिताच्या असंख्य योजना जन्माला आल्या तो राजा सृजनाचा धनी असणे योगाने आलेच. खुद्द शिवाजी महाराजांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडला, त्याचे संतसाहित्य अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी केलेले हे निरूपण. त्यातून महाराजांच्या व्यक्तिमत्वातील साहित्य प्रतिभेचा पैलू अधिक उजागर होतो- ******** छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहेपण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होताहे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका अभंग रचनेतून स्पष्ट होतेअशा त्याच्या अजूनही काही रचना मिळू शकतातत्यांचा शोध घेण्याची गरज आहेतंजावर येथे सापडलेल्या अभंगाबद्दल निरूपणकार डॉदेखणे यांचा विशेष लेख आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवरायांचे मोठेपण अनन्यसाधारण असे आहे. लोककल्याणकारी राजा, प्रजाहितदक्ष राजा, सामान्यांच्याही मनात स्वराज्याची अस्मिता चेतविणारा राजा, भविष्याचा वेध घेत दूरदृष्टीने पाऊले टाकणारा द्रष्टा राजा, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही चारित्र्याचा महान आदर्श उभा करणारा राजा अशा विविधांगाने छत्रपतींचे व्यक्तिमत्व आदर्शवादी ठरले आहे. आदर्श राजा कसा असावा हे सांगताना एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे, दाक्षिण्यं स्वजने दया परजने शाठ्यां सदा दुर्जने। प्रीतिः साधुजनेनयो नृपजने विद्वज्जनेष्वार्जवम्। शौर्य शत्रुजनेक्षमा गुरुजनेनारीजने धूर्तता। स्वकीयांविषयी दक्षता, परकीयांविषयी दया, दुष्टांशी शठपणा, सज्जनावर प्रेम, न्यायाच्या बाबतीत नीतिप्रियता, विद्वानांविषयी नम्रता, शत्रूशी पराक्रम, वडीलधाऱ्यांच्याविषयी आदरभाव आणि स्त्रियांच्या बाबतीत धूर्तपणा या गोष्टी ज्या राजाच्या ठायी असतात तो आदर्श राजा म्हणून उभा राहतो. शिवाजीराजा राजनीतिचा आदर्श होता आणि नीति राज्याचा प्रणेता होता. अध्यात्मधिष्ठीत राजकारणाचा पुरस्कर्ता होता तर राजकारणच अध्यात्माच्या पातळीवर नेणारा सामर्थ्यशाली राजकर्ता होता. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजीमहाराजांच्या महनीय गुणांचे वर्णन करताना म्हटले आहे, निश्र्चयाचा महामेरू। बहुतजनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।। यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवान, नीतिवंत याबरोबरच प्रतिभावंत म्हणूनही छत्रपतींच्या जीवनातील एक वेगळ्या पैलूचे दर्शन घडते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवजीमहाराज हे खऱ्या अर्थाने प्रतिभावंत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांकडून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील सरस्वती महालामध्ये उपलब्ध झाला आहे. अभंगाची नाममुद्रा सोडली तर तो अभंग एखाद्या संतांच्या मुखातून बाहेर पडावा इतका प्रासादिक आणि ओजपूर्ण आहे. नाशिवंत सुखासाठी। अंतरला जगजेठी।। नाही नाही यति गोडी। लक्ष चौऱ्यांशीची जोडी।। मनुष जन्म गेल्यावारे। काय करशील बारे।। शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना।। हा छत्रपती शिवरायांचा अभंग संतपरंपरेतील अभंग वाटावा असा आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/31383_1472076925627_7765199_n.jpg [postimage] => /2020/08/31383_1472076925627_7765199_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Feb 2021 [post_author] => 5602 [display_name] => डॉ. रामचंद्र देखणे [Post_Tags] => एकता,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1562] => Array ( [PostID] => 16210 [post_title] => श्री शिवरायांची विविध चित्रें [post_content] => [post_excerpt] => श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय [post_shortcontent] =>

अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ आपल्याकडे पुष्कळ घरांतून श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय. काही युरोपियन ग्रंथांतून ऑर्म नांवाच्या इतिहासकाराने दिलेले आणि युरोपांतून मिळविलेले श्रीशिवाजीराजांचे चित्र प्रमाण धरून आणि त्या चित्रांतील चेहऱ्याची ठेवण जुळती ठेवून, आपल्या कल्पनेची भर घालून चित्रे तयार करून प्रसुत केली आहेत. पुढे श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राकडे लक्ष अधिकाधिक लागत गेले. त्यांच्याविषयींची भक्ती वाढत गेली तशी छत्रपतींची अनेक चित्रे लोकांपुढे आली. श्रीशिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र चित्रमय करून छापण्याची कल्पना मनांत आल्यावर स्वतः चित्रकार असलेले देशभक्त राजसाहेब बाळासाहेब औंधकर प्रतिनिधी यांनी तसा प्रयत्न केल्याचे प्रसिद्ध आहे. अर्थात चेहऱ्याची ठेवण सोडून दिली तरी सर्व चित्रे काल्पनिक आहेत. अलीकडे शिवाजीमहाराजांचे पुतळे जागजागी उभारण्यांत येत आहेत. त्यांची तैलचित्रेही लावण्यांत येत आहेत. यापुढे चित्रकार आणि मूर्तिकार यांना शिवाजीच्या खऱ्या विश्र्वसनीय चित्राची आणि वर्णनाची गरज पडते व कित्येक चोखंदळ कलावन्त त्यासंबंधाने माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीतात. तथापि, त्या सर्वांचीच पोंच विश्र्वसनीय साधनांपावेतो होतेच असे नाही. साधने विश्र्वसनीय कोणती आणि अविश्र्वसनीय कोणती याचा बारकावा त्यांना सहाजिकच अवगत नसतो आणि त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान याचाही विवेक त्यांच्याकडून होत नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Shivaji_British_Museum-1.jpg [postimage] => /2020/02/Shivaji_British_Museum-1.jpg [userfirstname] => Datto Vaman [userlastname] => Potdar [post_date] => 19 Feb 2021 [post_author] => 97 [display_name] => महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार [Post_Tags] => इतिहास,प्रासंगिक,श्री सरस्वती [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1563] => Array ( [PostID] => 1728 [post_title] => शतपत्रे : पत्र नंबर 22 जातीविषयीं विचार [post_content] => [post_excerpt] => आतां स्नानसंध्या केली तर धड ब्राह्मणाचें कर्मही साधावयाचें नाहीं. व वेळ फुकट जाऊन क्षत्रियांचे कर्मही बुडवाल. आणि कोणतेंच कर्म न केलेंसें होऊन नरकांत जाल. [post_shortcontent] =>

(भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर  या वृत्तपत्रातून  १८४८ ते १८५० ह्या काळात  लोकहितवादींची शतपत्रे प्रसिद्ध झाली, त्यांमधील हे एक पत्र) जातीभेद हिंदु लोकांचें कांही वर्णन लिहावयाचें असलें, तर मुख्यत्वेंकरून ब्राह्मण लोकांचे लिहावें. म्हणजे त्यांत सर्व लोकांचे, स्थितीचें वर्णन आलें; कारण हिंदु लोकांत विद्येचे महत्त्वाचे मुख्य मालक ब्राह्मण आहेत; व त्यांचीं मतें लोकांमध्यें प्रबल आहेत. यास्तव आम्ही बहुधा हिंदु लोकांचें वर्णन लिहावयाचें असलें, म्हणजे ब्राह्मणाचेंच लिहूं व तेणेंकरून सर्वांचें वर्णन झालें, असें समजावें. प्राचीन हिंदु शास्त्राप्रमाणें लोकांचे चार वर्ण आहेत. ते अशा प्रकारचे वर्ण दुसर्‍या देशांत नाहींत. हिंदुस्थानांत मात्र अशी व्यवस्था आहे. ते चार वर्ण असे- एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चवथा शूद्र. शास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, हे चारी वर्ण कुळपरंपरागत चालावेत. जो ब्राह्मण त्याचा वंशही ब्राह्मणच. तसें, जो शूद्र त्याचा वंशही शूद्रच, असा नियम स्मृतिरूप धर्मशास्त्रांत आहे; परंतु तें शास्त्र लिहिण्यापूर्वी व पश्चात् असा नियम चालला असेलसें वाटत नाहीं; कारण वाल्मीक ऋषि हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषि झाला. गाधि राजा क्षत्रिय असतां ब्राह्मण झाला. पाराशर ऋषीनें शूद्र स्त्री केली. हरिश्चंद्र राजानें काशीस जाऊन महाराचें कर्म पत्करिलें व किती एक राजे क्षत्रिय असतां ब्राह्मण झाले. तसेंच, दुसरे ब्राह्मण असतां क्षत्रिय झाले, अशीं वर्णनें पुराणांत लिहिलीं आहेत. आणि मोठ्या कुळांत राजे वगैरे जे लिहावयासारखे झाले, त्यांची नांवें पुराणांत सांपडतात. तेव्हां त्या काळीं अशी बहुधा चाल असेल; परंतु सर्वांचीं नांवें पुस्तकांत लिहिलीं गेलीं नाहींत, म्हणून पक्के समजत नाहीं. तथापि चाल पुष्कळ होती, असें विचारें करून सिद्ध होतें. आणि उत्तम मार्ग हाच कीं, कर्में करून जातीचा आणि वर्णाचा निश्चय असावा. ब्राह्मण असून शूद्राहूनही नीच कर्म करील, तर तो ब्राह्मण नव्हे. तसेंच क्षत्रियानें ब्राह्मणकर्म केलें, तर तो ब्राह्मण व्हावा, असें केलें नाहीं, तर किती एक अयोग्य लोक ब्राह्मणाचे नांवाने मिरवतील. आणि किती एक वास्तविक ब्राह्मण शूद्राचे नांवानें आच्छादित रहातील. जर कोणीं राजानें असा नियम केला कीं, जे हल्लीं कामदार आहेत, त्यांजकडे तीं कामें वंशपरंपरा चालवावयाची, तर ते जोंपर्यंत आहेत, तोंपर्यंत तीं कामें बरोबर चालतील. पुढें त्यांचे मुलगे वगैरे अर्थातच मूर्ख निघतील. कारण बापाप्रमाणे मुलगा निघतो असा निश्चय नाहीं. यास्तव ज्याचे त्याचे स्वयमेव गुण पाहून त्याची योजना करावी, हा उत्तम पक्ष होय. नाहीं तर घालमेल होऊन जे शहाणे ते मागें राहून मूर्ख मंडळी परंपरेच्या कायद्याचे जोरानें सर्व मोठे मोठे कामांत शिरूं लागेल व मग त्या राज्यांत काय व्यवस्था होईल बरें? बाकी चार भेद हिंदुस्थानांत आहेत. इतर देशांत नाहींत असें नाहीं. प्रत्येक मुलखांत चारी वर्ण आहेतच. (१) पंडित, (२) शिपाई, (३) सावकार आणि (४) चाकर हे सर्वत्र आहेत. याशिवाय तर कोठेही चालावयाचें नाहीं; परंतु अंतर इतकेंच आहे कीं, अन्य देशांत हे धर्मपरंपरा चालत नाहींत. वाणी आहे आणि त्याचा मुलगा बुद्धिमान निघाला, तर तो पंडितांमध्यें जातो. आणि पंडिताचा मुलगा मूर्ख निघाला, तर तो चाकरांत जातो. अशा रीतीनें हे चारी वर्ण सर्व देशांत आहेत. परंतु हिंदुस्थानांत त्यांचीं वेगळालीं कुळें झालीं आहेत. आम्हांस वाटतें कीं पूर्वी जातींत फेरफार होण्याची चाल असे. रावण ब्राह्मणाचा मुलगा, परंतु दैत्य झाला; कारण तो महादुष्ट होता. याजवर किती एक लोक असें म्हणतील कीं, ते मागले युगांतील लोक. त्यांचें उदाहरण आतां घ्यावयाचें नाहीं; परंतु हें म्हणणें उपयोगी नाहीं; कारण वर्ण, व्यापार व जात तर मागील युगांतीलच आहे. व मागील युगांत तरी माणसेंच होतीं. देवाचे अवतार जरी झाले, तरी मनुष्यें होतींच. प्रत्येक जीव देत नव्हता; व आतां सारखेच सर्व लोक तेव्हांही होते. म्हणजे दुष्ट होते व सुष्टही होते. फरक इतकाच कीं, आतां विचार करीत नाहींत. बहुधा चालीवरून चालतात. सांप्रत काळचे ब्राह्मण कोणी विद्वान् आहेत काय, असें पाहिलें तर सर्वांस दिसेल कीं, हे भट विद्वान् नाहींत. शुद्ध टोणगे दिसतात. त्यांस कांहींच ज्ञान नाहीं. जसें बैरागी अंगास राख लावून भीक मागतात, तसे कोणत्या तरी वेषानें हे पोट भरितात. हे स्वभावानें आळशी व काम करावयास नको. तेव्हां निर्लज्जपणानें भीक मागून पोट भरितात. एवढाच त्यांचा रोजगार आहे. मला वाटतें कीं, त्यापेक्षां आचारी, पाणके बरे. व हे त्याहून निंद्य. कारण हे हरामाचें खातात. आणि लोकांस यांपासून कांहीं उपयोग नाहीं. ब्राह्मणांचा स्वधर्म असा आहे कीं, आपली सद्वर्तणूक आणि पवित्रपणा बाळगून विचार करीत अरण्यांत स्वस्थ बसावें म्हणजे तेच मुनी व ऋषि होत. व असें त्यांचें कर्म पवित्र व वागणूक निर्दोष म्हणून, राजे ब्राह्मणांस थरथर कापत होते. व सर्व लोक त्यांचें भय बाळगीत होते. अशा कथा आहेत, व ते आपले सत्कर्में करून व उपदेशेंकरून सर्वांस सुशिक्षा लावीत होते, व धर्मसुधारणेचा आणि लोकहिताचा विचार करीत होते. तेव्हां लोकही त्यांस मानीत होते. त्या प्रकारचा एक तरी ब्राह्मण काशीपासून रामेश्‍वरापर्यंत आतां आहे काय? आतांचे ब्राह्मण असे आहेत कीं, जेवावयापुरती काळजी करितात. सकाळपासून पोट कोठें भरेल, याचा शोध करून जेवावयास मिळालें, म्हणजे उताणे पडतात. किंवा स्वस्थ गोष्टी सांगत बसतात. कोणी म्हणतो कीं मीं ५० लाडू खाल्ले. कोणी म्हणतो कीं मी शेरभर तूप प्यालों. सारांश जे भटांचे मंडळींत क्षणभर बसतात ते जाणत असतील कीं, त्यांचें भाषण किती उपयोगाचें व किती शास्त्रपर आहे. त्यांचा मोठा गुण ज्यावरून ते आतां प्रशंसा पावतात, तो खावयाचा आहे. म्हणजे जो फार खाईल तो उत्तम भट. गृहस्थही मूर्खच असतात. त्यांस वाटतें कीं, ब्राह्मण जितकें खातील तितकें आम्हांस विशेष पुण्य लागेल. मी एका गृहस्थाचा खरा वृतान्त जाणतों कीं, त्याचा बाप मेला आणि त्याजजवळ पांच हजार रुपयांची जिनगी होती. तेव्हां त्याचें मनांत काय वेड भरलें, तें न कळे. त्याणें असा बेत केला कीं, हे सर्व रुपये ब्राह्मणभोजनांत घालावयाचे. मग त्याणें दोन चार वर्षेंपर्यंत शेंकडों ब्राह्मणांस यथेच्छ परोपरीनें भोजन घातलें. आणि आपली सर्व जिनगी गमावली. तेव्हां मला असा चमत्कार वाटतो कीं, हे ब्राह्मण फार दुष्ट आहेत. त्या गृहस्थास कोणी असें म्हटलें नाहीं कीं, ‘अरे, तुम्ही, पोरें-बाळें व बायका जेणेंकरून मरतील, असा हा धर्म कोठला? तूं आपले कुटुंबाचें रक्षण कर’ असा उपदेश कोणीं एकाही ब्राह्मणानें केला नाहीं. सर्वांनीं त्याचें सरेतोपर्यंत खाल्ले व सरल्यावर घरोघर निघून गेले. दुसरे उदाहरण, बाजीराव पेशवे यांणीं अनंत ब्राह्मण जेवावयास घातले. त्यांस तर नेहमी हेंच वेड होतें; परंतु त्यांतील एका ब्राह्मणानें तरी असें म्हणावयाचें होतें कीं, ‘अरे राजा, तुझें कर्म प्रजा-पालन करावयाचें, तें तूं नीट कर; प्रजेपासून जुलमानें पैसा घेऊन रिकामे ब्राह्मणांस जेवूं घालूं नको; कर कमी कर; बंदोबस्त नीट ठेव. व्यभिचार करूं नको, राज्य बुडवूं नको; फौज नीट बाळग; हेंच तुला स्वर्गास नेईल; लूट करून ब्राह्मणांस घातल्याचा उपयोग नाहीं,’ असें एकानें तरी सांगितलें काय? नाहीं. तस्मात् हे ब्राह्मण लुटारू आहेत. हे धर्माचें नाव करून लुटतात. पेशव्यांचे राज्यांत एकच ब्राह्मण होता आणि जोंपर्यंत तो होता, तोंपर्यंत तें राज्य कृतयुगाप्रमाणें चाललें. त्या ब्राह्मणाचें नांव रामशास्त्री होय. एके दिवशीं माधवराव पेशवे स्नानसंध्या करीत असतां शास्त्रीबावा भेटीस गेले, तों वर्दी आली कीं, श्रीमंत स्नानसंध्येंत आहेत. तेव्हां त्यांस संताप आला व तसेच आंत गेले आणि त्यांनी विनंती केली कीं, ‘‘मला आज्ञा द्यावी. मी काशीस जातों. कारण आमचीं कर्में तुम्ही करावयास लागला. तेव्हां आतां आम्ही रहाणार नाहीं.’’ श्रीमंतांनी पुसलें, ‘‘हें काय?’’ त्यांणीं सांगितलें कीं- ‘‘तुम्ही ब्राह्मण जातीचे खरे; परंतु तुम्ही स्नानसंध्येचा धर्म सोडून क्षत्रियाचा धर्म घेतलांत. आणि शिपाईगिरी करून राज्य करितां. आतां स्नानसंध्या केली तर धड ब्राह्मणाचें कर्मही साधावयाचें नाहीं. व वेळ फुकट जाऊन क्षत्रियांचे कर्मही बुडवाल. आणि कोणतेंच कर्म न केलेंसें होऊन नरकांत जाल. तर तुम्ही जी वेळ स्नानसंध्येत घालतां तीच वेळ रयतेस दाद देण्यांत घालवा. व येथून दोनशें कोसपर्यंत तुमचे अमलांत कामगार कसे काय करितात, हें पहा. जप कशाचा करितां? जर तुम्हांस जप करावयाचा असेल, तर राज्य सोडा. आणि दुसरा कोणी गादीवर बसवा आणि वनांत चला. तुम्हीआम्ही बरोबर जाऊं व असें करावयाचें नसेल, तर राज्य चांगल्या रीतीनें नीट करा. लोकांचे घात करूं नका. अशी स्नानसंध्या ईश्वरास मान्य होणार नाही.’’ असें सांगून त्या दिवसापासून त्यानें श्रीमंतांस प्रात:काळीं दरबारांत येऊन बसावें, असें ठसवून दिलें. याचें नांव ब्राह्मण व याचें नांव सारासार विचार. ज्यानें आपले अकलेस आलें, तें खरें जाणून सुचविलें; भीड धरिली नाहीं; तोच धन्य. तसेंच, जेव्हां घाशीराम कोतवालानें कांही माणसें मारलीं, तेव्हां रामशास्त्री यांजकडे नाना फडणीस यांणीं शास्त्रार्थ नेला आणि सांगितलें कीं, ‘मी तुमची स्नेही आहें. व माझा स्नेही घाशीराम आहे. त्यापक्षीं याचा जीव जाऊं नये, असें करावें.’ त्यांनी सांगितले कीं, ‘मी वास्तविक असेल तेंच सांगेन. तुमचा प्रपितामह आला तरी सत्याचा अव्हेर तुमचे भिडेमुळे मी करणार नाहीं.’ आणि त्यांणीं तसेंच श्रीमंतांस सांगितलें, व त्याजवरून त्याचा वधही झाला. सारांश, जे असे असतील ते ब्राह्मण. नाहीं तर सहस्त्रभोजनास पुष्कळ जमतात. तेव्हां विचारावें, तुमचें नांव काय? ‘ब्राह्मण.’ ‘येतें काय?’ ‘शंख.’ ‘जेवतां किती?’ ‘चार शेर.’ ‘करतां काय?’ ‘आगांतुकी.’ वा: हे ब्राह्मण कशाचे? आतांचे शास्त्री यांजवळ म्हटला तो शास्त्रार्थ तयार आहे. ‘भटजीबुवा, असत्य भाषण केलें, तर काय करावें?’ उत्तर - ‘ब्राह्मणास पुतळी दक्षणा द्यावी.’ यावरून हल्लींचे ब्राह्मणांत कांहीं विचार, नीति किंवा पवित्रपणा नाहीं. शास्त्री व भट मजूरदार आहेत. जसे हेलकर्‍यास चार पैसे दिले, म्हणजे कोसभर जातो व आठ पैसे दिले म्हणजे दोन कोस. तद्वत् पांच रुपये दिले म्हणजे प्रायश्चित्त, व शालजोडी दिली म्हणजे दारू प्याली तरी चिंता नाहीं, तो निर्दोष. असा ब्राह्मणांचा रोजगार आहे. ********** लेखक - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख (भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर  या वृत्तपत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात लोकहितवादी या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.) image credit www.allpaedia.com खालील लेखही अवश्य वाचा.  अधिकचा दुवा -  १. शतपत्रे क्र. ३९- वर्णविचार लोकहितवादींबाबत जाणून घेण्यासाठी  मराठी विश्वकोशाच्या  लोकहितवादी या लिंकवर क्लिक करा. रिया प्रकाशनाने २०१६ मध्ये शतपत्रांची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे. Google Key Words - Shatapatre, Lokhitwadi, Gopal hari Deshmukh, Social Reformer, Indian Caste Issue.

[post_status] => publish [postmainimage] => /2017/09/shatapatre-e1506242807786.jpg [postimage] => /2017/09/shatapatre-e1506242807786.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Feb 2021 [post_author] => 130 [display_name] => लोकहितवादी [Post_Tags] => समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1564] => Array ( [PostID] => 22545 [post_title] => गंमतशाळा - (भाग ५) [post_content] => [post_excerpt] => मुलांच्या या सगळ्या कृतींकडे सुटंसुटं पाहता येत नाही. त्यांच्या या प्रत्येक कृतीमागे त्यांची अनन्य अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असते. [post_shortcontent] =>

मुलांचं शिकणं किंवा उनाडक्या करत फिरणं, त्यांची अभ्यासातील प्रगती किंवा अधोगती, त्यांचं जगाकडे पाहणं, मुलांच्या या सगळ्या कृतींकडे सुटंसुटं पाहता येत नाही. त्यांच्या या प्रत्येक कृतीमागे त्यांची अनन्य अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असते. सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी मुलांना समजून घेताना त्यांची कौटुंबिक परिस्थितीही समजून घेताना दिसतात -
एक दिवस मोठी मुले (नववी-दहावीची) मला सांगत आली, की अभिनवला आपल्या वर्गात यायचे आहे. मी म्हटले, “मग येऊ द्या की.”
“नाही, त्याचे आई-अप्पाजी येऊ देत नाहीत.”
“मग आपण काय करायचे?” मी विचारले.
“तुम्ही त्यांना जाऊन भेटलात तर ते मानतील” मुलांनी सांगितले.
“त्याच्या घरी कोण कोण आहेत?”
“आई-अप्पाजी, अभिनव आणि त्याची मोठी बहीण”.
“आई वडील?”
“वडील वारले. मम्मी दुसरीकडे राहते.”
मला ह्या मुलांसाठी खूप वाईट वाटते. हयात असलेल्या पालकांच्या सहवासालाही ती मुकत आहेत. कारण म्हणाल तर कोणाचा तरी अहंकार आणि मूर्खपणा. असो. मी त्यांच्याबरोबर अभिनवच्या घरी गेले. छोटेसे घर. उभ्याउभ्याच बोलणे झाले. त्याची बहीण एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये जाते. ती तिचा अभ्यास करत होती. आजी डोक्यावरून पदर घेऊन एका बाजूला गप्प बसली होती. अप्पाजी मात्र धिप्पाड व आक्रमक होते. “कोण आहात, कशाला आलात?” वगैरे त्यांनी विचारले. मी सांगितले. “मी रस्त्याच्या पलीकडच्या त्या घरात राहते. इथल्या मुलांचा वर्ग घेते. गावातली बरीच मुले येतात. तुम्हीही पाठवा अभिनवला. त्याला फायदा होईल.”
“पण तो क्लासच्या निमित्ताने बाहेर पडेल आणि दोस्तांबरोबर घुमत राहील, तर हे मला चालणार नाही.”
“तो तसे करणार नाही. सायंकाळी साडेसहाची वेळ आहे आमची. त्यावेळी ही सारी मुले तेथेच येतात.” “ठीक आहे. पण लक्षात ठेवा. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो वाया गेलेला मला चालणार नाही. आणि ज्या दिवशी तो येणार नाही, तेव्हा मला फोन करा. म्हणजे कुठे भटकत असेल ते मी शोधून काढीन. हा घ्या माझा नंबर.”
मी नंबर घेतला. अभिला त्यांच्यासमोर थोडी समज दिली आणि आम्ही सगळे वर्गाला निघालो. हा अभि अत्यंत बुद्धिमान, पण मोठ्या मुलांमध्ये सगळ्यात व्रात्य असा मुलगा आहे. एकदा सांगितले की समजते. लेखन उत्तम. अक्षर उत्तम. पाढे पाठ. पण गांभीर्य म्हणून कशाचे नाहीच.

**********

तेथून परत येतानाच, आमचा आणखी एक मोठा मुलगा शिवान ह्याची आई मला भेटली. तिला मला पाहून खूप आनंद झाला. थोड्या दिवसांनी मला भेटायला येईल असे म्हणाली आणि खरेच एकदा घरी आली. खूप मनापासून बोलली. “लहानपणापासून वडिलांचे पिणे, आईला छळणे आम्ही पाहिले. ते घरी आले, की आम्ही विळा, पावशी (विळी) दडवून ठेवायचो. तीन बहिणी. मी मोठी. मला शाळेत घातलेच नाही. धाकट्या दोघी थोड्याफार शिकल्या आहेत. त्या खाऊनपिऊन सुखी घरांमध्ये पडल्या आहेत. मी हॉस्पिटलच्या मेसमध्ये काम करते. तेथे मी समोसे, कचोरी वगैरे बनवते. माझे मालक कुठेसे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. दोघांनाही थोडाच पगार मिळतो. तसे त्यांना व्यसन वगैरे नाही, घर चालवायला पैसेही देतात, पण वागणे मात्र खूपच वाईट आहे. मुलांनाही सतत हिडीस-फिडीसच करतात. आम्ही कधीही त्यांच्या तोंडचा एखादा प्रेमाचा शब्द ऐकलेला नाही. मोठा मुलगा तुषार वाया गेल्यात जमा आहे. धाकटा तुमच्याकडे येतो म्हणून त्याच्याकडून मी थोडी आशा ठेवून आहे. नाहीतर तोही उनाडक्याच करत असतो. गावातल्या मुलांना उचलेगिरीची सवय आहे. मागे तुमचे घड्याळ नेले होते असे ऐकले. तुम्ही तुमच्या वस्तू जपून ठेवत जा. मुलांसमोर आणायच्याच नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्यांना तुम्ही कामाला लावत जा. मुलांना अजिबात कामाची सवय राहिली नाही. नुसती बसून असतात. काम न करता ह्यांचे कसे भागणार आहे? आणि ह्या तरुण मुलांची रग तरी कशी जिरणार आहे?” असे बोलून ती गेली. पुढील रविवारी मी मुलांकडून काही श्रमदान करून घेतले. ते मुलांनी हौसेने केले.

***************

आमची एक मुलगी आशा अत्यंत अनियमितपणे यायची. मी म्हणायचे, “अगं, तू नियमितपणे आलीस तर तुला फायदा होईल. तुझा अभ्यास सुधरेल. तुला चांगले मार्क मिळतील. कधीमधी येण्याने काय होणार आहे?” मग एक दिवस ती म्हणाली की, “तुम्ही मला इंग्लिश शिकवाल का? माझी मम्मी म्हणाली की, मॅडमना विचार, त्या वर्गानंतर तुझी वेगळी ट्युशन घेतील का म्हणून.” मी म्हटले, “एक तर हा काही ट्युशनचा वर्ग नाही. आणि तसेही इंग्रजी मी शिकवणार आहे, पण मराठी थोडेतरी येऊ लागल्यावर. वाटल्यास तुझ्या आईला इकडे घेऊन ये. मी तिलाच समजावून सांगेन.”
दुसऱ्या दिवशी ती आईला घेऊन आली. मी तिला समजावून सांगितले. तिला ते पटले. पण तिची कहाणी आणखी करुण होती.
“मी आश्रमासमोर कच्च्या चिवड्याची गाडी लावते. फार कमी उत्पन्न मिळते. त्यातच कसातरी संसार ढकलत आहे. मालक ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन चालवतात. पण सध्या दोन महिने झाले घरीच आहेत. खूप पितात. घरात बसून सतत मला व मुलांना छळत असतात. माझेच काय मुलांचेही लक्ष कशातच अजिबात लागत नाही.”
“तुमचा मुलगा थोडे दिवस वर्गात येत होता.”
“हो. पण मला त्याची मदत मला लागते व्यवसायात. म्हणून त्याला पाठवू शकत नाही. अभ्यासातून तर त्याचे लक्ष उडालेच आहे. दारूने सगळा सत्यानाश केलाय माझ्या संसाराचा. आणि फक्त माझेच नाही, गावात सर्वत्र हेच आहे. ”
“पोलिस काही करत नाहीत काय?”
“पोलिसांना चुकवून सारा व्यवहार चालतो. शिवाय त्यांना हप्ताही मिळतो. मग कशाला ते लक्ष घालतील?”
“दारुबंदीविरोधी महिलांचे भरारी पथकही असते ना? ते नाही तुमच्या मदतीला येत?”
“असे पथक होते पूर्वी. पण हे दारुबाज लोक त्यांना नाही नाही ते बोलतात. त्यांच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलतात. त्याला घाबरून सगळ्या बायका गप्प बसल्या आहेत.”
“एवढ्या सहजतेने दारू मिळते तरी कुठे?”
“अहो, प्रत्येक गल्लीत एक तरी विक्रेता आहेच. दारूचा नुसता पूर आलाय गावात.” एवढे सांगून ती गेली. त्यावरून आम्हांला गावाची चांगली कल्पना आली.

***************

आमची शाळा सुरू असताना आमचे घर आणि गाव ह्यांच्यामधला रस्ता, नवीन करण्यासाठी तोडला. खूप खोल खणले होते. कठड्यावर खूप घाण, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, कचरा वगैरे होता. एक मोठ्ठा दगडही पडला होता तिथे. आम्हांला जायला-यायला त्रास होई. आता दोन महिने झाले तरी तो चालूच आहे. स्कूटरवरून जायचे तर लांबच्या वाईट रस्त्याने जावे लागते, ते सोडाच, पण इकडे येणाऱ्यांना कसेतरी चढून वगैरे यावे लागते. मुले तर कठड्यावर हात टेकवतात आणि धप्पकन उडी मारून येतात. पण, कमळाबाई कशी येत असेल? मी तिला एकदा विचारले, तर ती म्हणाली की, “विजेच्या खांबाच्या जमिनीत गाडलेल्या तारेला धरून येते.” मी “तसे धरून चढत जाऊ नका. कधी काही...” वगैरे म्हटले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. “मी जशी चढते, तशा तुम्ही नाही चढू शकणार” एवढे मात्र तिने मला ऐकवले. मग एक दिवस आम्ही ठरवले, आम्ही म्हणजे मीच. एका रविवारी सकाळी उठून तिकडे गेले. माझ्या अपेक्षेप्रमाणे आमची मुले तेथे टाइमपास करत होतीच. “आपण इथे उतरायला जागा करू या का?” मी विचारले. मुले लगेच तयार झाली. दोन-चार मुले होतीच. त्यांनी पटापट आणखी काहींना बोलावून आणले. दोघे-तिघे तिथे मावा (गुटखा) खात पडली होती. त्यांनाही बोलावले आम्ही. मग सगळे मिळून कामाला लागलो. घरून काही अवजारे आणली. फावड्याने कठड्यावरची माती बाजूला केली. मोठ्ठा दगड सगळ्यांनी हातभार लावून हळूहळू रेटत मागेपर्यंत आणला. कागद आणि प्लास्टिक वेचून वेगळे केले. माचिस आणून ते तेथेच जाळून टाकले. मग एक मोठ्ठा श्वास घेतला. “आता फक्त खाली उतरायला पायऱ्या केल्या म्हणजे पुरे.” मी म्हटले. माळरानावर एक विटांचा ढीग होता. तो वापरण्याची आम्ही परवानगी घेतली. मग सगळ्यांनी मिळून तेथपर्यंत विटा वाहून नेल्या. मग विटांच्या आम्ही पायऱ्या रचल्या... काम फत्ते! तिथल्या काही स्थानिक लोकांनीही आम्हांला मदत केली. तेव्हापासून आमच्यासाठी येणे-जाणे खूप सोपे झाले.
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
संपर्कः ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
​(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613643763.jpg [postimage] => upload_post-1613643763.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 18 Feb 2021 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, शाळेबाहेरील शिक्षण, अनुराधा मोहनी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1565] => Array ( [PostID] => 2242 [post_title] => नियतीलाही मदत लागते [post_content] => [post_excerpt] => आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. [post_shortcontent] =>

अंक - निवडक कालनिर्णय – १९७३-२००९

काही माणसं जन्माला येतानाच ‘सुखी माणसाचा’ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘वॉश अँड वेअर’ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात, त्याप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो. यांचा वाणी घरपोच सामानात साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही ‘खडे मीठ’ पाठवणार नाही. या सुखी माणसांना ‘मिठाला जागवणारा’ फक्त वाणीच भेटतो असं नाही, तर खुर्च्यांना वेत बसवून देणाराही, दिलेल्या तिथीवर काम करून देणारा भेटतो. पावसाळ्यात ह्यांची घरं नेमकी ‘पलंग ठेवला’ तिथं गळत नाहीत. घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाचे भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे या सुखी माणसांच्या घरी येत नाहीत. डबेवाल्याकडून या मंडळींचा डबा कधी बदलून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही. सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका अडकवून घेत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही. या माणसांची बुशशर्टची बटन्स जशी संपावर जात नाहीत त्याचप्रमाणे घाईत असताना चपलेचा अंगठाही ‘अचानक’ हाफ-डे कॅज्युअल घेत नाही. या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला भेटतो. या असामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्याच खुर्चीसमोर येत नाही. इतकेच नव्हे तर मध्यंतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा खवट निघत नाही. रेल्वेस्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असतं तर बसस्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर असतो. या महाभागांच्या घराजवळ नुसतीच ‘इंडियन एअरलाइन्स’ची बस थांबते असं नाही तर पोस्टाची मोबाईल बस योजना ‘भारत सरकारनं’ या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते. सुखी माणसांची सासुरवाडी यवतमाळसारख्या लांबच्या गावी असते. पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशनमास्तर असतो, त्यामुळे तिकीट घरपोच.

अशा मोजक्याच भाग्यवंतांपैकी एक, किंबहुना एकमेव असा दिनेश वाईकर. हा राहतो त्या इमारतीसमोर फिरत्या पोस्टाची गाडी नुसतीच येऊन उभी राहत नाही तर त्या गाडीतला एक कर्मचारी वाईकरांच्या घरी येऊन पत्रं गोळा करून नेतो. आयुष्यात इतर गोष्टी लाभल्या तरीही घरमालक लाभणं म्हणजे शनिचा खडा लाभण्यासारखं. वाईकर त्या बाबतीतही भाग्यवान ठरलाय. इतर भाडेकरूंपेक्षा त्याला जास्त सवलती मिळतात. वाईकरांचं एस. टी. मध्ये कुणीही नात्यातलं नाही, पण तिथंही त्याला रांगेत उभं राहण्याची पाळी येत नाही. किंबहुना रांगेचा शाप त्याला कुठेही भोगावा लागलेला नाही. एक डॉक्टर तसा अनेकांचा फॅमिली डॉक्टर असतो. पण त्या बाबतीतही चौकोनी चेहरा करून त्याला कधी वेटिंग हॉलमध्ये थांबायची पाळी आली नाही. केव्हातरी खनपटीला बसून मी त्याला विचारलं, “तुझं गोत्र अत्री का?” “मी कधी गोत्राचा विचारच केला नाही. मध्येच तुला गोत्र का आठवलं?” “अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री, असा एक वाक्प्रचार आहे.” “मला कुठे खंडीभर मित्र आहेत!” “खंडीभर नसतील. पण तू माणसं जिथं जिथं जोडलीस ती सगळी तुझ्यासाठी झटतात.” “तसा मी भाग्यवान आहे, पण...” “काय झालं? ...” “यातली काही भाग्य कष्टसाध्य आहेत.” “म्हणजे कशी?” “आता आमचे मालक इतरांपेक्षा माझ्यावर जास्त लोभ करतात.” “तेच. कसं?” “सांगतो. दर महिन्याला एक तारखेला मालकांचा भय्या सकाळी आठ वाजता दारात हजर होतो. दोन वर्षांपूर्वीची हकीकत. मालकांचे वडील आजारी आहेत असं मला समजलं. मी संध्याकाळी मालकांच्या घरी गेलो. वडिलांची चौकशी केली. काही मदत लागली तर कळवा म्हणालो ‘अधूनमधून गप्पा मारायला येत जा, त्यांना एकटं वाटतं.’ असं मालक म्हणाले. मी मग एक दिवसाआड रोज संध्याकाळी मालकाकडे महाभारत वाचून दाखवायला जाऊ लागलो. मला केव्हातरी समग्र भारत वाचायचं होतंच. ते मालकांच्या वडिलांना वाचून दाखवायच्या निमित्तानं झालं तरी. नाहीतर निष्कारण चालढकल करण्यात आपण खूप आयुष्य वाया घालवतो. महाभारतानंतर रामायणाचा विचार होता. पण त्यापूर्वी मालकाचे वडील गेले. तेव्हापासून मालकाचा भय्या दाराशी येईनासा झाला. आपण भाडं थोडंच चुकवणार आहोत. आपल्याला एक-दोन दिवसांची सवलत हवी असते. ती मिळाली. स्वार्थ-परमार्थ...” “तुम्हाला इतका वेळ बरा मिळाला.” “वपु, अशी कल्पना करा. सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिटं चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री नऊला जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे, कुणाला दोन, कुणाला अडीच. पण त्याचं आपण काय करतो? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल? कॉलेजचा कोर्स होईल, म्हणूनच ‘वेळ मिळत नाही’ म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही.” मी पटकन म्हणालो, “वाईकर, यू आर ग्रेट.”

“ग्रेट वगैरे असं काही नसतं हो, आणि तसं काही असलंच तर तो ग्रेटनेस मिळवणं अशक्य नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं करता येतं.” “तेच कसं?” “माझ्या घरासमोर पोस्टाची गाडी थांबते. हा भाग नशिबाचा. एकदा धुमधडाक्यात पाऊस पडत होता. मी चहाचा कप घेऊन गॅलरीत उभा होतो. मला एकाएकी त्या व्हॅनमध्ये काम करणाऱ्या माणसांची कीव आली. ती गाडी सुटायच्या आत मी त्यांना किटलीभर घरचा चहा करून पाठवला. त्याची जाणीव ठेवून त्यांचा माणूस घरी येऊन माझी पत्रं न्यायला लागला.” जरा वेळ थांबून वाईकर म्हणाला, “अगदी छोटी छोटी पथ्यं आपण पाळत नाही. आपलं किंवा आपल्या घरातल्यांचं आजारपण संपलं की डॉक्टरची आपण आठवणही ठेवत नाही. माझ्या फॅमिली डॉक्टरला माझं दर महिन्याला एक पत्र जातं. केवळ ख्यालीखुशाली कळवण्यासाठी. आजार बरा झाल्यानंतर आभाराचं पत्र जातं. याउलट आरसीव्हीपीलाही दाद न देणारे महाभाग इथं आहेत.” “तुमचा शब्दनशब्द पटतोय.” “एस. टी. तला पी.आर.ओ. असाच परिचयाचा झाला. मला वर्षातून कमीत कमी चार वेळा एस. टी.नं प्रवास करावा लागतो. ड्रायव्हरनं जर गाडी कौशल्यानं चालवली असेल तर माझं लगेच कौतुकाचं पत्र पी.आर.ओ. ला जातं. ड्रायव्हरच्या नावासहित. सुमारे दोन डझन पत्रं मिळाल्यावर त्यानं भेटायला बोलावलं. ओळख झाली, वाढली. आता नो प्रॉब्लेम.” मी थक्क होऊन बघत होतो. वाईकर म्हणाला, “माणसाला जन्माला घालण्यामागे, त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत, सगळ्यांच्या. The best helping hand is at the end of your arms.”

लेखक - व.पु. काळे image credit: write angle triangle

Google Key Words - V.P. Kale, Va Pu, Marathi Writer, Kalnirnay

[post_status] => publish [postmainimage] => /2018/01/vapu.jpg [postimage] => /2018/01/vapu.jpg [userfirstname] => Vasant [userlastname] => Purushottam [post_date] => 15 Feb 2021 [post_author] => 42 [display_name] => व. पु. काळे [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1566] => Array ( [PostID] => 22543 [post_title] => शैक्षणिक धोरणे आणि अध्यापकांची अर्हता [post_content] => [post_excerpt] => एका पैलवानाने कुस्‍ती मारली म्‍हणून महाराज खूश झाले... व त्‍यास भूगोल विषय शिकविण्यास दिला! [post_shortcontent] =>

शिक्षण क्षेत्रात अध्यापन ही अत्यंत महत्त्वपूर्ण कृती आहे. नियोजनपूर्वक अध्यापनाचे टप्पे आखताना शिकवण्यातला उत्स्फूर्तपणाही गमावला जाऊ नये, याचे भान उत्तम शिक्षकाला असते. यासाठी शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व आणि विषय मांडण्याचे कौशल्य दोन्ही महत्त्वाचे असतात. शिक्षकामध्ये हे गुण अंगी बानवण्याचा एक मूलभूत मार्ग म्हणजे, त्याने त्यासाठी आवश्यक असलेली अर्हता पूर्ण करणे. शिक्षकाच्या याच अर्हतेची चर्चा करणारा प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फूट लेख -
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अध्यापन पद्धतीबद्दल विचार करताना नवीन शिफारशी कोणत्‍या आहेत, या प्रश्नावर लक्ष केंद्रित होणे स्‍वाभाविक आहे. पण, त्‍यापूर्वी सिंहावलोकन करणं आवश्यक वाटतं. उदा. अध्यापकांची अर्हता‚ तयारी‚ प्रशिक्षण इत्‍यादींबद्दल सध्याची परिस्‍थिती कशी आहे हे समजून घेणे योग्‍य ठरेल. त्यात कोणते दोष आहेत व ते कसे दूर होणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे लागेलच. त्‍यानंतर नवीन धोरणामध्ये सदर समस्येबद्दल कोणत्या उपाययोजना सुचविल्‍या आहेत, त्‍याचा शोध घेणे आवश्यक ठरेल.
अगदी खरं सांगावयाचं तर सध्याचे धोरण अनाकलनीय आहे. त्‍यात मध्यंतरी दुरुस्ती झाली, पण ती अपुरी वाटते. शालेय स्‍तरावर शिक्षकाने कोणता विषय शिकवावा याबद्दल विविध मतमतांतरे दिसून येतात. ती पुढीलप्रमाणे :
१. अध्यापक कोणताही विषय तयारी केल्‍यावर व प्रशिक्षण दिल्‍यास शिकवू शकतो. (हे मत इ. पाचवीपर्यंत ठीक वाटू शकेल. पण इ. सहावी ते इ. आठवी या स्‍तरावर शिकविताना अध्यापकाची स्‍वत:ची अर्हता (बी.ए./बी.एस्सी. इ.) आणि त्‍या-त्‍या पदवीसाठी त्‍याचे अध्ययनाचे विषय यांना महत्त्व येतेच).
२. म्‍हणजेच इ. सहावी ते इ. आठवीपर्यंतच्या पातळीवर शिकविणाऱ्या अध्यापकाचे स्‍वत:चे अध्ययन ज्‍या विषयात विशेषकरून झाले असेल, त्‍याने तोच विषय शिकविणे योग्‍य होईल. पदवीला एक विषय घेतला व अध्यापन दुसऱ्याच विषयाचे करणे हे निदान यापुढे चालू नये. याबद्दल नवीन शिक्षण धोरणात ‘शक्‍यतो’ असा शब्‍द न वापरता, स्‍पष्टपणे पदवीचा विषय व अध्यापनाचा विषय यांची जुळणी अनिवार्य करावी.
३. नवीन धोरणातील एक चांगला बदल म्‍हणजे इ. नववी ते इ. बारावीपर्यंतचा विभाग एकच मानून, अध्यापकांची अर्हता आपोआपच द्वीपदवीधर व बी. एड्. अशी होईल. म्‍हणजेच इ. नववीपासून प्रत्‍येक विषयाला इ. बारावीपर्यंत शिक्षकाची अर्हता एम्.ए./एम्.एस्‍सी+बी.एड्. अशी अनिवार्य असेल. म्‍हणजेच प्रत्‍येक विषयास त्‍या-त्‍या विषयाचाच शिक्षक अध्यापन करील; मात्र याबाबतीत कोणतीही सूट देऊ नये.
नाहीतर सध्याच्‍या सवयीप्रमाणे बऱ्याच संस्थांमध्ये आधी ठरलेला उमेदवार शिक्षक पदासाठी निवडला जातो व नंतर त्‍याला कुठचा तरी राहिलेला विषय देण्याची प्रथा पाळली जात आहे! महाराष्ट्रात तरी बरेच पी.टी. शिक्षक भूगोल शिकवीत. (रसायनशास्‍त्र व जीवशास्त्र या विषयांतून बी.एस्‍सी.ची पदवी घेतलेले गणित शिकवतात. ज्‍यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही ते, मोठेपणासाठी मुद्दाम तो विषय मागून शिकवितात, कारण गणित व इंग्रजी विषयांसाठी खाजगी शिकवण्यांसाठी जास्‍त मागणी असते! चित्रकला तर कोणीही शिकवावी, तर सामाजिक शास्त्रे हा वाटणी करून शिकविण्याचा विषय! एकूण किमान तासिका पूर्ण करण्यासाठी असे विषय उपयोगी पडतात. एका मुख्याध्यापकाने ज्‍या शिक्षकाला इंग्रजी अजिबात येत नाही, पण तो शिक्षकांची संघटना बळकट करून संस्‍थेस त्रास देतो, म्‍हणून त्‍याला मुद्दाम इंग्रजी शिकवावयास दिले. अशा अनेकानेक कारणास्‍तव अध्यापकाचा पदवीचा विषय व अध्यापनाचा विषय यांची झालेली ताटातूट नवीन धोरणात दूर होईल, ही अपेक्षा करावी का?
मजेदार किस्सा :
एका संस्‍थानी शाळेतील किस्‍सा मजेदार आहे. एका पैलवानाने कुस्‍ती मारली म्‍हणून महाराज खूश झाले व त्‍यांनी त्‍या पैलवानाला शाळेत शिक्षक म्‍हणून घेण्याचे फर्मान काढले व त्‍यास भूगोल विषय शिकविण्यास दिला!! 
- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आणि शिक्षण-अभ्यासक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613387359.jpg [postimage] => upload_post-1613387359.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 15 Feb 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण, शैक्षणिक धोरणे, शिक्षकांची पात्रता - अर्हता, विद्याधर अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1567] => Array ( [PostID] => 22542 [post_title] => सिग्नल शाळा - गरजेतून सुधारणा (भाग – पाच) [post_content] => [post_excerpt] => स्वतःच्या वस्तू शिस्तीत आणि व्यवस्थित लावून ठेवणे, हे मुलांना पद्धतशीर गजरे विणण्याहून कठीण वाटावे, असे चेहरे मुले करत. [post_shortcontent] =>

"लॉकरच्या दिशेने प्रत्येकाला रांगेत उभे केले आणि सांगितले, ‘बघा, प्रत्येकाने स्वत:चा लॉकर पाहायचा, कसा दिसतोय?’ एकएक करत सर्वांना तोच प्रश्न. प्रत्येकजण लॉकरकडे बघून, ‘नीट नाहीय. मुंग्या आहेत, खाऊ बाहेर पडलाय’, असे सांगत होता. जमिनीवर चटई अंथरून त्यावर प्रत्येकाने सामान बाहेर काढायचे आणि नीट मांडणी करायची, असे सांगितले. थोडेसे ओरडल्यामुळे मुले पटापट लॉकर लावायला लागली. शाळेचा गणवेश, कपडे, खाऊचा डब्बा, टूथ ब्रश, हातरुमाल अशा दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू मुले लॉकरमध्ये ठेवतात. सर्वांना लॉकर नीट लावायला सांगितले. स्वतःच्या वस्तू शिस्तीत आणि व्यवस्थित लावून ठेवणे, हे मुलांना पद्धतशीर गजरे विणण्याहून कठीण वाटावे, असे चेहरे मुले करत." - आरती पवार-परब सिग्नल शाळेतील आपले अनुभव सांगतायत - 

गरज ही शोधाची जननी मानून शाळेचा प्रवास सुरू झाला. हळूहळू गरजेची आणि शोधाची व्याप्ती अशी काही वाढत गेली की, शाळा मुलांच्या अंगवळणी पडतेय हे आम्हा शिक्षकांना जाणवू लागले. मुलांच्या वाढत्या संख्येसाठी नवे कंटेनर, त्यांच्या वैयक्तीक गोष्टी सांभाळण्यासाठीची जागा, त्याची शिस्त या सगळ्यांत आम्ही आणि मुलं घडत होतो.
सामाजिक बांधिलकी
खेळघरातील खेळणी, पुस्तकं ही लोकांकडून शाळेस भेट स्वरूपात मिळालेली देणगी आहे. ही खेळणी, पुस्तकं या गोष्टी आपल्याला समाजाकडून मिळाल्या आहेत, त्यामुळे त्या फक्त माझ्या वैयक्तिक मालकीच्या नाहीत, तर सर्व मुलांचा त्यावर हक्क आहे. म्हणून आपण त्या जपून वापरायला हव्यात, हे भान मुलांमधे विकसित  करण्यासाठी आम्हांला थोडे शिकस्तीचे प्रयत्न करावे लागले.
खेळघरात बालकेंद्री वातावरण असावं यासाठी प्रयत्न केला जातो. येथे शिस्त राखण्यासाठी शिक्षा आणि बक्षिसं यांचा अजिबात वापर केला जात नाही. खेळघरात लहान-मोठी मुलं-मुली यांच्यात भेदभाव केला जात नाही. येथे स्पर्धेऐवजी सहकार्याला महत्त्व दिलं जातं. खेळघरात, पुस्तकघरात कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन केले जात नाही.
लॉकरची शिस्त
लगबगीने मी रस्ता ओलांडत होते. शाळेत पोहोचायला उशीर झाला होता. रस्ता ओलांडताना नेहमीप्रमाणे डोळे रस्त्यावर ओळखीचे चेहरे शोधत होते. तेवढ्यात रस्त्याच्या डिव्हायडरला लागून असलेल्या झाडाखाली, विलास झाडावर पाहत हातवारे करताना दिसला. तो असा  हातवारे का करतोय, हे पाहायला उत्सुकतेनेच पुढे गेले. झाडावर त्याचाच मोठा भाऊ राहुल गाठोडं काढताना दिसला. मी क्षणभर थबकलेच. धाडटोळीपासून (पोलिसांपासून) वाचण्यासाठी साऱ्यांनी आपलं सामान झाडाच्या फांद्यांमध्ये लटकून ठेवले होते. मला बघताच राहुल खाली आला.
“मॅडम, मी नाही समद्यांनीच ठेवलीया”, असे म्हणत शाळेच्या दिशेने पळाला.
दैनंदिन जीवनातल्या साध्या गोष्टींचे, असे एक नाही कित्येक प्रश्न या कुटुंबांना आणि पर्यायाने त्यांच्या मुलांना होते. आपल्याला साधे वाटणारे प्रश्न त्यांच्यासाठी ‘आ’ वासणारे आहेत. शाळेत सतत मुलांच्या व पालकांच्या शिस्तीविषयी, स्वच्छतेविषयी सांगितले जायचे. त्यासाठी शिक्षक सतत पालकसभा घेत. वाळलेले कपडे शाळेच्या कुंपणाच्या तारेवर सुकत घालू नयेत, नेहमी कपडे धुवावेत, अत्यावश्यक सामानाशिवाय जास्त पसारा करू नये; अशा सूचना पालकांना, मुलांना वारंवार दिल्या जायच्या. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र नीट होत नव्हती. मुलांच्या वह्या सातत्याने हरवत, शाळेतून दिलेले सामान हरवत असे. याचे कारण त्यांना स्वत:ची म्हणावी अशी नीट जागा रस्त्यावर नव्हती. ती मिळाली तरी अचानक येणाऱ्या टोळधाडीमुळे सामान उद्धवस्त होत असे. त्यात मुलांच्या कपड्यालत्त्यापासून, शाळेतून दिलेल्या वह्यांचाही समावेश असे. यातून मार्ग काढायचा म्हणून, मुलांसाठी शाळेत लॉकरची सोय असणे गरजेचे आहे, असे सर्वांनुमते ठरले. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नव्हे, तर सुव्यवस्थेसाठी शाळेत लॉकर वापरले जातात.
मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी व्हावे म्हणून हल्ली शाळांशाळांमध्ये ‘लॉकर’ची सोय मुलांना उपलब्ध करून दिली जाते. त्यात मुले त्यांची वह्या-पुस्तके ठेवतात. आमच्या शाळेतील मुले लॉकरमध्ये त्यांच्या दैनंदिन वापरातील सर्वच गोष्टी ठेवतात. पण, आमच्या मुलांना शिस्तीचे थोडे वावडे आहे, असे कधीकधी वाटते. कधीकधी एकदम शहाण्यासारखी वागतात तर कधी एकदम बेशिस्तीचा कहर. अर्थात, शेवटी ती लहान मुलेच ना!
शिस्तीशी गट्टी करणारी मुले
आजच्या दिवसाची सुरुवातच मुलांना ओरडण्याने झाली. लॉकरमध्ये आपले सामान नीट ठेवा, असे सांगूनही मुलांनी लॉकरची दैना उडवली होती. प्रत्येक लॉकर बेशिस्त अवस्थेत दिसत होता. काहींच्या लॉकरमधून मुंग्यांचे दर्शन होत होते. म्हणजे मुलांनी लॉकरमध्ये मुंग्यांच्या पाहुणचारासाठी खाऊ ठेवला होता. सर्वांचे लॉकर्स उघडून त्यांचे दरवाजे तसेच उघडे ठेवले. लॉकरच्या दिशेने प्रत्येकाला रांगेत उभे केले. आणि सांगितले, ‘बघा, प्रत्येकाने स्वत:चा लॉकर पाहायचा, कसा दिसतोय?’ एकएक करत सर्वांना तोच प्रश्न. प्रत्येकजण लॉकरकडे बघून, ‘नीट नाहीय. मुंग्या आहेत, खाऊ बाहेर पडलाय’, असे सांगत होता. जमिनीवर चटई अंथरून त्यावर प्रत्येकाने सामान बाहेर काढायचे आणि नीट मांडणी करायची, असे सांगितले. थोडेसे ओरडल्यामुळे मुले पटापट लॉकर लावायला लागली. शाळेचा गणवेश, कपडे, खाऊचा डब्बा, टूथ ब्रश, हातरुमाल अशा दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू मुले लॉकरमध्ये ठेवतात. सर्वांना लॉकर नीट लावायला सांगितले. स्वतःच्या वस्तू शिस्तीत आणि व्यवस्थित लावून ठेवणे, हे मुलांना पद्धतशीर गजरे विणण्याहून कठीण वाटावे, असे चेहरे मुले करत.
शिस्त मोडली म्हणून शारीरिक शिक्षा करण्यापेक्षा, ज्याकरता शिस्त मोडली आहे, तीच गोष्ट सारखी-सारखी नीट करून घेणे, आमच्या आणि मुलांच्याही फायद्याचे होते. शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल, गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजावून देऊनच शिक्षा करण्यात येऊ लागली. पुढे अशाच प्रकारची शिक्षा मुलांसाठी कायम झाली.
कधीकधी दोन मुलांमध्ये चिडवाचिडवीवरून शिवीगाळ किंवा चक्क एकमेकांना मारण्यापर्यंत मजल जाई. कुठे वारंवार समज देऊनही काहीमुले अजिबात अभ्यास करत नाहीत, काही जण शिक्षकांना अजिबात जुमानत नाहीत. टीनएजर किंवा किशोरवयीन मुलांमध्ये मस्तीची रग असतेच. या वयातील मुलांनी मस्ती, दंगा करणे यात नवे काही नाही, पण बेशिस्त वर्तनाच्या काही मर्यादा असतात. त्या ओलांडल्या जाऊ नयेत यासाठी  अशा विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक वा भावनिक दुखापत होईल, अशी शिक्षा दिली जात नाही. तर शालेय मुलांचे आदर्श वर्तन कसे असावे, चुकीच्या वर्तनात कोणकोणत्या गोष्टी मोडतात, त्या चुका मुलांकडून पुन्हा होऊ नयेत, यासाठी उपाययोजना म्हणजे गैरवर्तणूक असलेल्या मुलांना सुधारण्यासाठी एकेकट्या मुलांचं काऊन्सलिंग केले गेले. तेवढे पुरेसे नाही असे वाटल्याने कालांतराने त्यांचे ‘ग्रुप काऊन्सलिंग केले गेले.  त्यातही केवळ गैरवर्तणूक असलेल्या मुलांना वेगळे न काढता, संपूर्ण वर्गातील सर्व मुलांना चांगल्या वर्तनाला प्रवृत्त करणारे पोषक वातावरण पुरवण्याचा प्रयत्न केला गेला.
चांगल्या वर्तणुकीचे कौतुक करून, त्याची स्तुती करून बक्षीसही दिले जाते. त्यांना शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली जाते.
शिस्तीतूनच मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांनी रस्त्यावर झोपण्याऐवजी शाळेच्या प्रागंणात येऊन झोपण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे रात्री मुले शाळेच्या आवारात झोपतात. त्यासाठी पांघरुणांची सोय केलेली आहे. मुलांना योग्य वळण लावावे यासाठी झोपून उठल्यावर स्वत:च्या पांघरुणाची घडी घालायाला लावणे; अभ्यासाची पुस्तके, वह्या नीटनेटक्या व जागच्याजागी ठेवणे; शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दफ्तर वगैरे ठरावीक जागीच ठेवणे; तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवणे; अशी सगळी कामे मुले करतात. इतकेच नाही, तर स्वत:चे कपडे धुतात. स्वत:चे स्वत: करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. थोडक्यात म्हणजे, मुलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आहे.
शाळेने ‘शिस्त’ आणि ‘गुणवत्ता’ हा मंत्र जिवापाड जपला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत छंद वर्ग, संस्कार वर्ग, इंग्रजी संभाषण असे खास मार्गदर्शन वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांना तयार करण्यात येते. जागतिकीकरणाच्या वावटळीत आपला विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी शाळेत इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला आणि संशोधनाला प्रवृत्त करणे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व त्यांना स्वत:ला समजावे यासाठी आणखी काही कल्पक प्रकारांनी मुलांना बोलते केले जाते. शिवाय, या उपक्रमातून मुलांना विविध जीवनकौशल्ये शिकायला प्रोत्साहन दिले जाते. मुलांची वाचन-लेखन क्षमता वाढावी, त्यांनी अभ्यासाची योग्य पद्धत वापरावी, तार्किकपणे विचार करावा, संवादकौशल्ये आत्मसात करावी,  निर्णयक्षमता विकसित करावी, या हेतूने काही ठोस प्रयत्न केले जातात. 
जेवण
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे” या श्लोकाची जागा ‘वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे’ याने घेतली आहे. रस्त्यावर भीक मागून मिळणाऱ्या अन्नापेक्षा कष्ट करून मिळवलेले अन्न आणि ज्यांच्यामुळे अन्न मिळाले त्यांचे आभार मानणे महत्त्वाचे आहे, हे सिग्नल शाळेतील मुलांना उमगायला लागले आहे. दिवसभराच्या वेळापत्रकातील जेवणाचा तास मुलांच्या आवडीचा. पुलाव, बिर्याणी यांसारख्या राजेशाही जेवणापेक्षा “मॅडम, वरण-भातच आठवड्यातून चारदा द्या ना” असे मुले म्हणायला लागली.  वडापाव हे या मुलांचं आवडत खाद्य किंवा रस्यावर मिळणारे चायनीज भेळ, चायनीज पकोडे सगळ्यात स्वस्त, आणि सहज मिळणारे आणि चविष्ट जेवण. शाळा सुरू होण्यापूर्वी दिवसभर हेच मुलांचे जेवण होते. निकृष्ट दर्जाचे अन्न पोटात ढकलत ही मुले पालकांसोबतच काम करायची. धंदा नीट होईल की नाही याची सतत टांगती तलवार घेऊन फिरणाऱ्या पालकांच्या मनात मुलांच्या खाण्या-पिण्याचा विचारही येत नसे. परिणामी, मुले हातात चार पैसे कुणी टेकवले तर स्वत:चं पोट स्वत: भरण्याचा प्रयत्न करत. मग ते वडापावने असो किंवा कुणीतरी दिलेल्या भिकेच्या अन्नाने असो. व्यवस्थित वाढलेले ताट आणि योग्यरीत्या घेतलेले जेवण, हा त्यांच्या दैनंदिनीचा भागच नव्हता.
सिग्नल शाळा सुरू करताना मुलांच्या जेवणाची नेमकी वेळ ठरवता येत नव्हती. मुळात शाळेचे स्वरूप कसे असेल किंवा ते कसे ठरवावे, वेळ काय ठरवावी या सगळ्याच बाबतीत आम्ही सुरुवातीला साशंक होतो. कारण, येणारी मुले किती वेळ शाळेत थांबू शकतील? पालक किती वेळासाठी त्यांना पाठवण्यास तयार होतील? असे अनेक प्रश्न आमच्यासमोर होते. पण, काम करता-करता नकळत आम्हांला यावरील उत्तरे सापडत गेली. मुलांचे वर्गात रमणे वाढू लागले. पालकांनी बाहेर वस्तू विकण्यासाठी बोलावले तरी मुले जायला तयार होईनात.
“थोडा वेळ थांबून मग येतो,” अशी उत्तरे पालकांना मिळायला लागली. मग काय, शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढायला लागला. हा प्रवास योग्य दिशेने होतोय ही निश्चिती व्हायला लागली. मग एकेका गोष्टीचे नियोजन आखत गेलो. सरसकट जेवण देण्यापेक्षा मुलांच्या आरोग्याकडे आणि शरीराकडे पाहत आठवडाभराचे जेवणातील पदार्थांचे नियोजन केले. आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगवेगळा पदार्थ. त्यात कडधान्य, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या, चपाती, उकडलेले अंडे, वरण-भात, पुलाव, लोणी, दूध, ताक यांचा समावेश केला. याचा सकारात्मक परिणाम काही काळाने मुलांच्या शरीरावर व एकंदरीतच वागणुकीत दिसून आला. मुले शाळेत थांबण्यास आता मनाने तयार झाली आहेत, असे दिसताच आम्ही शाळेची वेळ त्यांच्या नकळत वाढवली. सकाळी शाळेत पाऊल ठेवताच थोडासा नाश्ता व नंतर जेवण असे त्यांना सांगितले. जेवणाआधी वेगळा खाऊ मिळणार म्हणून सगळेच खूश. त्यामुळे जेवणाची वेळ दुपारी एक वाजताची ठरवली.
जेवणाआधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रार्थना होते. जेवण वाढल्यावर सगळीच मुले चपाती भाजीत कुस्करून, तिचा अगदी पार लगदा करून, हाताची पाचही बोटे त्यात बुडवून काला करून, विचित्र पद्धतीने खात असत. अर्थात, त्यात मुलांची चूक नाही. शांतपणे कसे जेवावे हे त्यांना कधी कुणी सांगितलेले नव्हते. शिवाय, एखाद्या वाटसरूने जेवण आणून दिल्यावर ते अधाशीपणाने संपवावे, एवढेच त्यांना माहीत. रस्त्यावर सतत भटकून भूक लागलेलीच असते. जेवायची पद्धत आम्ही हळूहळू मुलांना सांगायला लागलो. मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलांच्या पंगतीत बसून ताट कसे समोर ठेवायचे, आपल्या हाताचा पंजा कसा पकडायचा, त्यात घास कसा घ्यायचा, इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना करून दाखवल्या. मुलांना आपण कसे जेवत होतो व आता कसे जेवायला हवे, यातला नेमका फरक कळला.
१. एकाच हाताने चपातीचे तुकडे करणे.
२. दोन्ही हातांनी जेवू नये.
३. उष्ट्या हाताने पाण्याची बाटली घेऊ नये, त्यामुळे ती तेलकट होते.
४. जेवताना कमीतकमी उष्टे टाका, किंबहुना उष्टे खाली पडणार नाही याची काळजी घ्या.
५. चपातीचे  तुकडे नीट मोडून भाजीसोबत खा. तिचा कुस्करून लगदा करू नका.
६. भात कालवताना हाताचा पूर्ण पंजा वापरू नका. फक्त पाचही बोटे वापरा.
७. जेवण आटोपल्यावर सांडलेले उष्टे नीट उचलून ताटात ठेवा व ताट जागेवर ठेवा.
अशा गोष्टी आम्ही सतत मुलांना सांगितल्या. परिणामी, हळूहळू मुलांमध्ये बदल होत आहेत. बदल स्वीकारायला वेळ लागतो म्हणतात. काही बदल असे असतात की, ते त्या-त्या योग्य वयात करण्यास सुरुवात केली की ते आवडायला लागतात. जेवण आटोपल्यानंतर उष्टे तसेच टाकून एखादे मूल उठत असल्यास, बाकीचे लगेच त्याला ओरडायला चालू करतात. मुलांनी स्वत:हून उमजून केलेली ही क्रिया. जी मुलांमधील सकारात्मक बदल दर्शवते.
- आरती पवार - परब
(लेखिका ठाणे येथील सिग्नल शाळेत शिक्षक आणि प्रकल्प प्रमुख आहेत.)
संपर्क – ८१०८५१११८५, samarthbharat@gmail.com

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613052856.jpg [postimage] => upload_post-1613052856.jpg [userfirstname] => Arati [userlastname] => Pawar-Parab [post_date] => 11 Feb 2021 [post_author] => 5316 [display_name] => आरती पवार - परब [Post_Tags] => शाळा, मराठी शाळा, सिग्नल शाळा, प्रयोगशील शिक्षण, उपक्रमशील शिक्षण, आरती पवार - परब, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1568] => Array ( [PostID] => 22540 [post_title] => सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => सोशल मीडिया वापरण्याची गरज असते. पण या मीडियाचा मी नुसता वापर करत नाही तर या माध्यमाचा, या विषयाचा बारकाईने अभ्यासही मी केलाय, त्यामुळे माझी काही निरीक्षणं तुमच्याशी शेअर करायला मला निश्चितच आवडेल. सोशल मीडियाचा सर्व बाजूंनी विचार करताना त्यातले ‘सोशल मीडिया आणि इकॉनॉमिक्स’,‘सोशल मीडिया आणि सायकॉलॉजी’ असे वेगवेगळे पैलूही विचारात घेणं महत्त्वाचं आहे. [post_shortcontent] =>

हाय फ्रेंड्स! आता तुमच्या हातात स्मार्टफोन आलाय. काहीजण स्वत:चा, काहीजण पालकांचा फोन हाताळू लागला आहात. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’चा अनुभव तुम्ही घेत आहात. तुमच्यापैकी बरेच जण सोशल मीडिया वापरू लागलेले आहात. कोणी फक्त whatsapp, कोणी facebook, कोणी insta अशी वेगवेगळी माध्यमे वापरत आहे. ही माध्यमे प्रचंड पॉवरफुल आहेत. त्यांची ताकद जबरदस्त आहे. त्यांच्या मदतीने आपल्याला अनेक गोष्टी करता, पाहता, जाणून घेता येत आहेत. अशी माध्यमे तुम्ही सहजपणे वापरत असताना तुमचे पालक, शिक्षक अशी मोठी माणसं जरा काळजीत पडली आहेत. कारण ही माध्यमे तुमच्यावर कोणते राक्षसी परिणाम करणार नाहीत ना, ही भीती त्यांना वाटते आहे. ती भीती उगाचच नाही. त्यांची भीती दूर करायची तर तुम्ही ही माध्यमे अतिशय जबाबदारीने वापरायला हवी. पण जबाबदारीने म्हणजे कशी, हे आपण हृषिकेश जोशी यांच्याकडून समजून घेऊया.

अभिनेता, लेखक म्हणून तुम्ही हृषिकेश जोशी यांना ओळखत असाल. त्यांनी ‘समाजमाध्यमे’ या विषयाचा खूप विचार आणि अभ्यास केलाय. लॉकडाऊनच्या काळात नाटक हा प्रकार थिएटरमध्ये होऊ शकत नसताना त्यांनी या माध्यमाचा उत्तम वापर करून 'नेटक' हा आगळावेगळा प्रयोग केला.

हृषिकेश जोशी यांच्याशी आम्ही जेव्हा सोशल मीडिया कसा वापरावा, या विषयावर गप्पा मारल्या, तेव्हा त्यांनी तुम्हांला अतिशय मौल्यवान ठरतील असे विचार मांडले. ते समजून घ्या! आणि हो, हे विचार फक्त तुम्हा मुलांसाठीच नाहीत तर तुमचे पालक, ताई-दादा सर्वांसाठीही फार उपयुक्त आहेत. त्यांनाही वाचायला द्या हं!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1613038488.jpg [postimage] => upload_post-1613038488.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 11 Feb 2021 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1569] => Array ( [PostID] => 22538 [post_title] => मधुमनाची माणसं [post_content] => [post_excerpt] => ‘मधुपर्क’ म्हणजे मध नव्हे. आणि मुख्य म्हणजे फुलात मधुपर्क असतो, मध नसतो. मधमाशा मधुपर्कापासून त्यांच्याही नकळत मध तयार करतात.”भुवया उंचावत आज्जो म्हणाले, “आँऽऽ? हे मला माहीतच नव्हतं. इतके दिवस मलाही वाटायचं की, फुलात मध असतो आणि मधमाशा मध पितात. पण मधमाशाच मध तयार करतात हे मला आत्ताच कळलं. [post_shortcontent] =>

माधुमानाच्या माणसांविषयीची रंजक कथा-
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612706065.jpg [postimage] => upload_post-1612706065.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 10 Feb 2021 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1570] => Array ( [PostID] => 21740 [post_title] => वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी [post_content] => [post_excerpt] => कृष्णाबाईचा उत्सव हे वाईचे मोठे वैशिष्ट्य [post_shortcontent] =>

अंक : अमृत, मार्च १९६५ लेखाबद्दल थोडेसे : आज आपल्याला वाई हे शहर मुख्यतः आठवतं ते तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशी यांनी वाईतील प्राज्ञपाठशाळेतून  विश्वकोशाचा महान प्रकल्प सिद्धीस नेऊन मराठी भाषेवर करुन ठेवलेल्या अनंत उपकारांमुळे. वाईमध्ये एकेकाळी अशा  पंधरा-वीस तरी पाठशाळा नक्कीच होत्या, असे म्हणतात. अलिकडे महाबळेश्वरला लोकांचे जाणे येणे वाढल्यापासून लोक वाईलाही जाऊन येतात, कारण 'स्वदेस' या चित्रपटानंतर या परिसराविषयीचे आकर्षण वाढले आहे. तिसरी महत्वाची बाब आहे मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाईपासून काही किलोमिटर्सवर असलेला हा वाडा पहायलाही अनेकजण जातात. तर अशा वाई या शहरात एकेकाळी कसे धार्मिक वातावरण होते, तेथील लोकजीवन कसे होते याचा हा अतिशय रंजक असा लेखजोखा आहे. या लेखात 'एकेकाळी' असा उल्लेख करुन वाईचे जे वर्णन केले आहे ते सत्तर वर्षांपूर्वीचे. आता हा लेख प्रकाशीत होऊन पंचावन्न वर्षे झाली आहेत, म्हणजे या लेखातली वाई १२५ वर्षांपूर्वीची आहे. या लेखात सांगितलेले लोकजीवन आता केवळ इतिहासातच आहे, परंतु ५५ वर्षांपूर्वीच्या या वर्णनातील अनेक खाणाखुणा मात्र आजही दिसतात. हा लेख वाचताना आपल्याला काळयंत्रात बसून १२५ वर्षे मागे गेल्याचा भास होतो.. ******** आता वाईमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. वीज, पाणी, घरें यांच्या अनेक नव्या सुखसोयी वाईकरांना उपलब्ध झालेल्या आहेत. शाळेतल्या शिक्षणपद्धतींतही बदल झाला आहे. लोकांची राहणी, पोशाख बदलले आहेत. नव्या चालीरीतींचा उदय झालेला आहे. विचार बदलले आहेत. जुन्या काळाच्या कांही खुणा सोडल्या तर वाईचे स्वरूप खूपच बदलले आहे. सत्तर वर्षांपूर्वी या बदलाची मुळीसुद्धा कल्पना आली नसती, इतके ते वेग

[post_status] => publish [postmainimage] => /2020/09/63510148.jpg [postimage] => /2020/09/63510148.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Feb 2021 [post_author] => 5787 [display_name] => अनंत तडवळकर [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,स्थललेख,अनुभव कथन,अमृत [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1571] => Array ( [PostID] => 22539 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - फाटके सूप शेणाने बळकट! (भाग - २२) [post_content] => [post_excerpt] => दोन्ही सुपे वरकरणी भिन्न भाषा आणि संस्कृतीतील वाटतात, पण त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी वाचा [post_shortcontent] =>

धान्य निवडण्याचं साधन - सूप आताशा कालबाह्य होऊ लागलं आहे, तर दुसरीकडे आपण खाद्यपदार्थांतील द्रवरूप सूप आपलंसं केलं आहे. ही दोन्ही सुपे वरकरणी भिन्न भाषा आणि संस्कृतीतील वाटतात, पण त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी वाचा -
औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी जगभर पशुपालन, कृषी यांच्याशी संबंधित जीवनपद्धती अस्तित्वात होती. साहजिकच सर्वच भाषांमध्ये या संस्कृतींशी निगडित शब्दांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. शेती व्यवसायाशी अत्यंत जवळीक असलेले आपल्याकडील धान्य पाखडण्याचे एक साधन म्हणजे सूप. पिठाच्या गिरण्या यायच्या आधी घरोघरच्या स्त्रियांची पहाट सूप आणि जातं या दोन साधनांनीच तर सुरू व्हायची!
‘सूप’ या शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘शूर्प’ या शब्दात आहे. शिवाय गुजरातीमध्ये ‘सुपडूं’, सिंधीमध्ये ‘सुपू’ असा त्याचा उच्चार केला जातो.  हे झालं धान्य पाखडण्याच्या सुपाविषयी. पण संस्कृतमध्ये मूळ ‘सूप’ असाही एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे, आमटी, वरण इ. संस्कृतमध्ये यावरूनच सूपकार म्हणजे आचारी – स्वयंपाकी, सूपशास्त्र म्हणजे पाकशास्त्र हे शब्द तयार झालेले दिसतात. इंग्रजीमध्ये भाज्या, मांस इत्यादींपासून बनवलेले सार, म्हणजे एक प्रकारची आमटी यालाही soup म्हटलं जातं. जर्मन भाषेत याच सुपाला झोपंSS (suppe), तर

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612767558.jpg [postimage] => upload_post-1612767558.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 08 Feb 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => भाषा, शब्द व्युुत्पत्ती, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1572] => Array ( [PostID] => 22537 [post_title] => खराखुरा ग्लोबल 'टीचर' [post_content] => [post_excerpt] => रणजीत डिसले सरांचे एक मित्र असलेले शिक्षक प्रदीप तांदळे सर सांगत होते की, ते मुलांत मूल होऊन मिसळणारे शिक्षक आहेत. आपल्या वर्गातली मुलं आनंदाने शिकली पाहिजेत म्हणून ते धडपडतात. स्वभावाने नम्र आहेत. तक्रार करत बसण्यापेक्षा कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचं वाचन खूप आहे. जे जे नवं समजेल, ते ते अमलात आणण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यातून त्यांनी तंत्रज्ञानाचा असा कल्पक वापर केला. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल १२ हजार नामांकने दाखल झाली होती. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळाले. त्यातून डिसले सरांची निवड झाली आणि त्यांना सुमारे ७ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. यातली निम्मी रक्कम पुरस्कार न मिळालेल्या ९ शिक्षकांना वाटायची, असे त्यांनी ठरवले. आपल्या स्पर्धकांच्या कामाचेही कौतुक करण्याचा उमदेपणा आणि दानत रणजीत डिसले यांनी दाखवली, हेही विलक्षण आहे. [post_shortcontent] =>

रणजितसिंह डिसले या तरुण शिक्षकाला जागतिक पातळीवरील युनेस्को आणि वार्की फांऊडेशनचं ‘ग्लोबल टीचर अॅवॉर्ड’ जाहीर झालं. हे शिक्षण क्षेत्रातलं नोबेल पारितोषिक म्हणून ओळखलं जातं. समजून घेऊया त्यांचं काम-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612704795.jpeg [postimage] => upload_post-1612704795.jpeg [userfirstname] => Renu [userlastname] => Dandekar [post_date] => 07 Feb 2021 [post_author] => 5965 [display_name] => रेणू दांडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1573] => Array ( [PostID] => 16596 [post_title] => खानोलकर यांच्या (तेंव्हा) अप्रकाशित कविता [post_content] => [post_excerpt] => ८ मार्च रोजी कविवर्य आरती प्रभूंचा जन्मदिन होता -त्यानिमित्त त्यांच्या काही अप्रकाशित कविता खास पुनःश्चच्या वाचकांसाठी [post_shortcontent] =>

अंक : सत्यकथा, ऑगस्ट १९७६ 

चिं.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू आज हयात असते तर ९० वर्षाचे असते. वय मनुष्याला असतं, कवितेला, साहित्याला नसतं. त्यांची कविता अशा अनेक नव्वदींनंतरही तेवढीच तरुण, अर्थगर्भ आणि अनवटतेचं सौंदर्य लेवून तेजाळत राहणार आहे.  ८ मार्च १९३० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यातील, बागलांची राई, तेंडोली येथे त्यांचा जन्म झाला. 'सत्यकथे'त छापून आलेल्या  'शून्य शृंगारतें' या कवितेने त्यांच्या अफाट प्रतिभेची ग्वाही दिली. कविता, नाटक आणि कादंबरी या तिन्ही प्रांतात खानोलकर स्वतःचा म्हणून एक ठसा उमटवून गेले. अगदी शीर्षकांपासून तर आशयापर्यंत त्यात खानोलकरी स्पर्शाची जादू सर्वत्र भरुन राहिलेली दिसते. त्यांच्या कवितांची गाणी करणं हे महाकर्मकठीण!  ‘ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणीते, जाताना फुले मागते’ अशी ओळींची आवर्तने स्वरांत बांधणारा हृदयनाथ मंगेशकरांसारखा संगीतकार त्यांना लाभला हे रसिकांचेच भाग्य. त्यांच्या बऱ्याच कविता प्रकाशित झाल्या होत्या, परंतु २६ एप्रिल १९७६ रोजी ते गेले तेंव्हा काही कविता अप्रकाशितही होत्या. ऑगस्ट १९७६ च्या अंकात ‘सत्यकथा’ या मासिकात त्यातील चार कविता प्रथमच प्रसिद्ध झाल्या होत्या... त्याच या कविता!

मूळ शिर्षक - खानोलकर यांच्या अप्रकाशित कविता

(१)

ते जेव्हा निघून जातात तेव्हा

ते जेव्हा निघून जातात तेव्हा ते स्वतःचे नसतात

ते असतात केवळ होकार-नकाराच्या पलिकडील सूर्यास्तासारखे.

त्यांच्या होड्यांना गती मिळते एखाद्या देवालयांतली घंटाध्वनींतून त्यांच्या घोड्यांना खिंकाळता येतें तें केवळ अवघड घाटांच्या वळणावर.

ते स्वतःच दान देत देत भरून येतात आषाढघनाप्रमाणे. असे हे वाटा हुडकणारे.

एखाद्या मौनव्रतासारखे मध्यरात्रीच्या आकाशाप्रमाणे ते जेव्हा बोलतात एखादा शब्द तेव्हा स्फोट व्हायला उशीर नसतो

तरीसुद्धा ते बोलणार नाहीत अखेरपर्यंत ते फक्त वाहत राहतात धीरगंभीर प्रवाहाप्रमाणे.

  तेव्हा पाखरांची भिरीं आपल्या पंखांवरील रंग सूर्यास्तकालीन त्यांना अर्पण करतात घरट्यांकडे परततांना.

  ते स्वतःचे नाहीतच वस्त्रहीन सावलीप्रमाणे

आणि त्यांच्या सावल्यासुद्धा त्यांच्या स्वतःच्या नसतात नग्नतेप्रमाणे.

 त्यांची गती पाऱ्याप्रमाणे त्यांची त्यांनाच धरतां येत नाही

तरीही एखादी चांदणी त्यांचीही असते तेंच तर त्यांचे दूरस्थ देवालय. तरीही ते तेच असतात जशाचे तसे.

नमस्कार करणार नाहीत चुकूनसुद्धा तेच तर त्यांचे अलंकार अलंकारहीन साजशृंगारासारखे.

  ते इतके मनस्वी असूनसुद्धा ते आहेत जशाचे तसे अजूनसुद्धा.

एखाद्या विशिष्ट शब्दांतून संवेदना निसर्गकालीन शून्यमनस्क जपणारे ते जशाचे तसे आहेत

म्हणून तर आम्ही आहोंत, तुम्ही आहांत, सगळेच आहेत.

   (२)

         ती आहे म्हणून... ती आहे म्हणून तर आम्ही आहोंत.

        झाडाचे कोवळें पान त्याचे लालसर चंचल बहाणे वाऱ्याबरोबर वाहाणे हे सगळें त्या इवल्याशा पानाप्रमाणे तिचें असतें म्हणून तर आम्ही आहोंत.  

   एखादी खार येते झुपकेदार बसते एकटक पाहात ती मुळीसुद्धा स्वतःची नाही राहात ती तंतुवाद्याप्रमाणे अवघड होते

   वाऱ्याला सांगते, “वाऱ्या रे वाऱ्या! तूं तुझ्यापुढे वाहा! वाहात राहा!”

   तुला गुच्छ बांधता आले तर बांध तिला वाहाण्यासाठी कारण तूं स्वतःचा नाहीस मुळीसुद्धा; हे सगळे चित्र आहे म्हणून तर आम्ही आहोंत.

   सूर्य ढळतो तेव्हा आत्मा भरून येतो शयनमंदिरांतील केशरी दिव्याप्रमाणे.

तो दिवा मालवूं नकोस पुन्हा सूर्य उगवेपर्यंत कारण हा दिवा तर ‘तुझाच’ आहे म्हणून तर आम्ही आहोंत   अशी ही कोण आहे?

दार बंद असतांना बाहेरील घनगर्द निसर्गाप्रमाणे बर्फाच्छादित— तिला नांव नाही.

तरीसुद्धा ही सगळी आवर्तने तिचींच आहेत वस्ती उठून गेलेल्या गावाप्रमाणे

म्हणून तर आम्ही आहोंत.  

(३)

गुलाबाच्या फुला शरम नाही वाटत तुला  

हे हट्ट थोडे हळवे, थोडे कळलावे थोडे लाजरे-निलाजरे कुणासाठी मिटून मिटून डवरला आहेस कोण येणार आहे या बागेंत?

पक्ष्यांची शीळ येते तेव्हा एखादी पाकळी उचलून मिटलेला. उन्हें कोवळी असतात तेव्हा एखादी पाकळी दुमडून मिटलेला.

वारा पानापानांतून कारंजें करतो दवाचें तेव्हा एखादी पाकळी उलगडून मिटलेला.

ढगावरचे रंग निमतात मावळतात तेव्हा सबंध मिटलेला. दाटून बसलेला गंध कुणासाठी राखून ठेवलायस?

त्या गंधभारानेच पाकळ्या झडून जातील ना! एक चमकीलें निळें पीस उन्हावर तरंगतेंय पक्षी कुठे अंतराळांत झेपावतोय त्याची शीळ.  

(४)

त्या आर्त डोळ्यांच्या पापण्यांचे कांठ भुकेच्या वणव्याने करपून बेचिराख झालेत

मातीच्या कणाकणांतून विझून गेलेत सृजनाचे स्फुल्लिंग

माती जेव्हा गरीब होते तेव्हा तेव्हा माणूस होतो भिकारी

आणि त्वचेची होतात शुष्क वल्कले वल्कलें भिक्षांदेही हाडांच्या सापळ्यावरील.

रस्त्यांची संपते ये-जा समारंभांची त्यावरून सुरू होते दुबळ्या देहांची कुतरओढीची आशाळभूत स्मशानयात्रा  

गुलाबाच्या फुला शरम नाही वाटत तुला

तुझ्या रमणीय पाकळ्यांची मला शरम वाटते

दुष्काळग्रस्तावर कविता लिहिण्याची अन्नान्नदशा झालेल्या कफल्लक माणसा!

तुझ्या थुंकीहूनही कोरडे आहेत आमचे शब्द क्षमस्व,

हे जर्जर माणसा तुझ्या भुकेपुढे कंगाल आहेत आमचे शब्द.

**********

कवी - (आरती प्रभू) चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अधिकचे दुवे : 

बाह्य दुवे -

Google Key Words - C.T. Khanolkar,  Aarti Prabhu,  Khanolkar's Unpublished verses

[post_status] => publish [postmainimage] => /2020/03/hqdefault.jpg [postimage] => /2020/03/hqdefault.jpg [userfirstname] => Chitaman Trambak [userlastname] => Khanolkar [post_date] => 05 Feb 2021 [post_author] => 3451 [display_name] => चिंतामणी त्र्यंबक खानोलकर [Post_Tags] => कविता रसास्वाद,सत्यकथा,प्रासंगिक [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1574] => Array ( [PostID] => 22536 [post_title] => शैक्षणिक धोरणे आणि विषयांचे पर्याय [post_content] => [post_excerpt] => असं होऊ नये यासाठी कोणती योजना नवीन शिक्षण धोरणात अंतर्भूत केली आहे, ते कळले तर बरे होईल ! [post_shortcontent] =>

उच्च माध्यमिक शिक्षणात सध्या ज्या विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि शिक्षण संस्था विषयांचे किंवा विषयांच्या गटांचे जे पर्याय प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना देऊ करतायत, त्यातील भेदाची चिकित्सा करणारा शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फुट लेख -

उच्च माध्यमिक वर्गांमध्ये म्हणजे इयत्ता अकरावी व बारावी या वर्गांसाठी सहा विषय घेण्याच्‍या अटी पुढीलप्रमाणे आहेत :
(१) इंग्रजी (अनिवार्य)
(२) मराठी/हिंद/गुजराती/..../.... भारतीय भाषांतून एक
(३) अनेक विषयांतून कोणतेही चार विषय. या चार विषयांत (२) मध्ये न घेतलेली भाषा किंवा परदेशी भाषाही येतात.
वास्‍तविक महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विस्‍तृत पर्याय दिले होते व कला/वाणिज्‍य/विज्ञान अशा ज्ञानशाखा वेगळया मानल्‍या नव्‍हत्‍या. पण, बहुतेक सर्व शिक्षणसंस्‍थांनी उच्च माध्यमिक स्‍तरावर दोन किंवा तीन भाषा आणि चार किंवा पाच/सहा एवढेच विषय पर्यायी म्‍हणून ठेवले. काही संस्थांनी दोन ठरावीक भाषा व चारच विषय अनिवार्य करून प्रशाळा-कनिष्ठ महाविद्यालयाचे वेळापत्रक ‘डबाबंद’ करून टाकले. एवढेच नव्‍हे, तर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे कला/वाणिज्‍य/विज्ञान अशा शाखानिहाय पर्यायी विषयांची यादी देण्याचा आग्रह केला!
त्‍यामुळे नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वाणिज्‍य व विज्ञान शाखांमध्ये पुढीलप्रमाणे विषयांची वाटणी केली.
वाणिज्‍य शाखा : अर्थशास्‍त्र‚ वाणिज्‍य‚ लेखापरीक्षण सचिवांची कार्यपद्धती (बूक किपिंग अँड अकाऊंट‚ गणित‚ मानसशास्‍त्र‚ भूगोल.
विज्ञान शाखा : भौतिकशास्‍त्र‚ रसायनशास्‍त्र‚ गणित‚ जीवशास्‍त्र‚ भूगर्भशास्‍त्र‚ भूगोल‚ मानसशास्‍त्र‚ अर्थशास्‍त्र व संस्कृत
कलाशाखेत तर दोन भाषा अधिक चार कोणतेही विषय (विज्ञान व वाणिज्‍य शाखेतीलही) असा विस्‍तृत पर्याय ठेवला आहे. हे बऱ्याच मंडळींना काय, तर प्राचार्यांनाही माहीत नाही. माझ्या एका विद्यार्थिनीने इंग्रजी (भाषा)‚ मराठी‚संस्कृत‚ रशियन (भाषा),अर्थशास्‍त्र व भूगोल असे विषय घेतले होते. विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थी जीवशास्‍त्र किंवा गणित विषय सोडून भूगोल हा चौथा विषय घेतात. तर वाणिज्‍य शाखेत गणित हा विषय अनिवार्य करणारी काही कनिष्ठ महाविद्यालये मुंबईत अनेक आहेत. संगीत/कला इत्‍यादी विषयही चार पर्यायी विषयांमध्ये घेता येतात. तर विज्ञानात माध्यमिक स्‍तरापासून तंत्रज्ञानाची तोंडओळख (आय. बी. टी.) हा नव्‍यानेच सुरू झालेला विषयदेखील  लोकप्रिय होत चालला आहे. (उदा. पाबळ विज्ञानाश्रम‚ चिखलगावची लो. टिळक शाळा इ.)

हेही वाचा :
नवनवीन शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंध 
त्रिभाषा सूत्र : समज आणि गैरसमज

याचा अर्थ, नवीन शिक्षण पद्धतीत कला-शास्‍त्र-वाणिज्‍य असे कप्‍पे नसणार आणि विद्यार्थ्यांच्‍या आवडीप्रमाणे कोणतेही विषय निवडता येतील, असे जे सांगितले जाते, त्‍यात फार नावीन्‍य नाही! कारण, सध्या अस्‍तित्‍वात असलेल्‍या पद्धतीत तसा भरपूर वाव आहे. फक्‍त अशा प्रकारच्‍या योग्‍य व चांगल्‍या शिफारशींची वाट लावणाऱ्या अनेक शिक्षण संस्‍था चारच विषय अनिवार्य करून नुकसान करण्याचे कार्य सुरळीत चालूच ठेवतील व पूर्वीप्रमाणेच हे पर्याय-स्‍वातंत्र्य नष्ट करतील, यात शंका असू नये! असं होऊ नये यासाठी कोणती योजना नवीन शिक्षण धोरणात अंतर्भूत केली आहे, ते कळले तर बरे होईल !

- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1612430491.jpg [postimage] => upload_post-1612430491.jpg [userfirstname] => Vidyadhar [userlastname] => [post_date] => 04 Feb 2021 [post_author] => 3515 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, अकरावी, बारावी, विषयांचे पर्याय, कनिष्ठ महाविद्यालय, विद्याधर अमृते, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1575] => Array ( [PostID] => 22528 [post_title] => जिद्दी येसबा [post_content] => [post_excerpt] => मुजरा करून येसबानं शिवरायांना म्हटलं, 'राजे, सोन्याच्या मोहरा आज हायेत, पण उद्या सरतील. पण आपली रयतेवरची किरपा (कृपा) अशीच राहू द्या. डोईवर स्वराज्याची आभाळागत माया नि या जिमिनीवरच प्रेम ते तेवढं कायम राहूद्या!' [post_shortcontent] =>

गनिमांच्या विळख्यातून मराठी मुलूख सोडवून स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवरायांनी! आणि त्याचं सुराज्य करण्यासाठी रयतेने त्यांना साथ दिली. त्यात केवळ वयानं मोठी माणसेच नव्हती, तर येसबासारखी जिद्दी मुलंही होती. मन अभिमानाने भरून यावं अशी ही इतिहासातील एका चिमुकल्याची जिद्दगाथा! मराठीत अगदी प्रथमच आणली आहे- प्रवीण दवणे यांनी... खास 'वयम्'च्या वाचक मित्र-मैत्रिणींसाठी.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611898776.jpg [postimage] => upload_post-1611898776.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Feb 2021 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1576] => Array ( [PostID] => 22527 [post_title] => धाडसी तापसी [post_content] => [post_excerpt] => मित्रांनो, माझी ओळख ‘स्पष्टवक्ती’ अशी आहे. एकदा मी 'अमितजीं (अमिताभ बच्चन) सोबत 'बदला' या फिल्मचे शूटिंग करून स्कॉटलंड ते मुंबई असा दीर्घप्रवास करून मुंबईला यायला निघाले होते. जाम थकले होते. बोर्डिंग पास घेतल्यानंतर मी सीट बेल्ट लावून गाढ झोपून गेले. साधारण अर्ध्या तासाने मला चाहूल लागली की, माझ्या चेहर्‍यावर फ्लॅश पडतोय ! मोठ्या मुश्किलीने मी डोळे उघडले तर काय, शेजारच्या सीटवर बसलेली व्यक्ती माझ्या नकळत त्याच्या मोबाइलवर माझे फोटो काढत होती! हे सर्वस्वी गैर होते! मी ताबडतोब त्याच्यावर डाफरले! ‘स्टॉप धिस!’ विमानातले सगळे प्रवासी माझ्याकडे बघू लागले ! मी 'अटेन्शन सीकर' आहे अशी ओरड झाली! पण मी त्याची पर्वा केली नाही! चुकीच्या किंवा अन्यायकारक गोष्टींवर आवाज उठवतेच मी! [post_shortcontent] =>

या दिवाळी अंकासाठी अभिनेत्री तापसी पन्नूची मुलाखत करण्याचे ठरवले. तापसी पन्नूच का? कारण, तापसीच्या फिल्म करियरला या वर्षी १० वर्षे पूर्ण झाली आहेत. धीट स्वभावाच्या तापसीने अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना समर्थपणे तोंड दिलंय. ती नावाप्रमाणेच ‘फायरी’आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली तापसी मूळची दिल्लीकर आहे. ती शिक्षणाने इंजिनियर आहे. तापसीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. खास तुम्हां वयम् वाचकांसाठी तिने तिची कहाणी सांगितली आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611898045.jpg [postimage] => upload_post-1611898045.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jan 2021 [post_author] => 1877 [display_name] => पूजा सामंत [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1577] => Array ( [PostID] => 22526 [post_title] => गंमतशाळा - (भाग ४) [post_content] => [post_excerpt] => शालेय शिक्षण हा आईबाप आणि शिक्षक-मुख्याध्यापक ह्यांच्यातील करार असतो. [post_shortcontent] =>

"पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत घालतात. आईवडील त्यांच्या अपत्यांना शाळेत घालतात. आता ह्या वाक्यांतील कर्ता कोण? म्हणजे आता आले ना लक्षात? शालेय शिक्षण हा आईबाप आणि शिक्षक-मुख्याध्यापक ह्यांच्यातील करार असतो. करार काय, तर आम्ही तुम्हांला पैसे देतो, तुम्ही आमच्या मुलांना ‘ज्ञान’ द्या. ज्ञान हा शब्द जरा मोठाच झाला, शिक्षण म्हणू या. हा करार मुलांच्या संबंधातला असला, तरी मुले काही त्यामध्ये ‘पार्टी’ नाहीत. पार्टी आहेत आईबाप आणि शिक्षक." सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी  ‘गंमतशाळा’ या सदरातून मुलांसोबत आलेले अनुभव मांडतायत -

एकंदरीत दिवस बरे चालले होते. म्हणजे मुले येत होती. सुरुवातीला आम्ही म्हणजे मी गोष्टीच वाचून दाखवायचे ठरवले. सगळ्यात पहिल्यांदा मला मिळाले ते साधनेचे दोन बालकुमार अंक. मग त्यामधून गोष्टी वाचून दाखवू लागले. एकदा काय करायचे म्हणून मुलांना विचारल्यावर एक जण म्हणाला, तुम्ही आळीपाळीने मुलांकडून वाचून घ्या. तेव्हा सगळ्यांकडून थोडे-थोडे वाचून घेतले. लक्षात आले की वाचता तर कुणालाच येत नाही. जेमतेम अक्षरओळख काही मुलांना आहे, बाकीच्यांना तीही नाही. गती तर कुणालाच नाही. तेव्हापासून वाचून घेणे बंद केले व मीच साभिनय वाचून दाखवू लागले. त्यात मात्र मुले रमू लागली. त्यातले अनेक शब्द त्यांच्या ओळखीचे नसतील, पण संदर्भाने ती त्यांचे अर्थ लावू लागली. मग कथा वाचून दाखवायची आणि त्यावर प्रश्न विचारायचे असा नवाच खेळ सुरू झाला (आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजना खेळच म्हणतो.) त्यातही मुलांनी चांगला सहभाग घेतला आणि प्रश्नांची उत्तरे दिली. उत्तम  कांबळेंची अंधश्रद्धेवरची कथा आणि एक एलियनवरची कथा, ह्या त्यापैकी काही होत. गंमत म्हणजे ‘एलियन’ म्हणजे काय म्हणून विचारल्यावर मुलांनी ‘परग्रहावरील प्राणी’ म्हणून सांगितले. ते मात्र त्यांना माहीत होते. अहमदाबादला आमचे फूलचंदमामा पुरवार म्हणून होते. ते रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर अनाथ भटकणाऱ्या मुलांसाठी ‘सर्जन’ नावाची संस्था चालवायचे. त्यातून ते खूप चांगले उपक्रम घेत. हे अनेक वर्षे माधान (जि. अमरावती) ला होते आणि माझे त्यांच्याशी मामांचे नाते जुळले ते तेथेच. एकदा त्यांच्या पोरांनी बाहुला-बाहुलीचे लग्न करायचे ठरवले. फुलचंदमामा म्हणाले, तुम्ही हे जरूर करा, परंतु त्यासाठी एक पैसाही खर्च होता कामा नये. आश्चर्य म्हणजे मुलांनी हे ऐकले. आणि बिनखर्चाच्या लग्नाचा त्यांनी असा काही बार उडवून दिला, की विचारता सोय नाही. तर अशा ह्या लग्नाची हकिकत एका पुस्तकात लिहून ठेवली आहे. (गुड्डा गुड्डी का ब्याह) त्यात लग्नवेळचे फोटोही आहेत. ह्या लग्नातला दुल्हा मुसलमान आणि दुल्हन हिंदू आहे. (लव्ह जिहाद हा शब्द तेव्हा नव्हता.) मुळात ते गुजरातीत लिहिलेले अनुवादित पुस्तक असावे. तेही आम्ही वाचले. सगळ्यांना खूप आवडले. त्यातले वर्णन इतके जबरदस्त आहे, की मला तर हरिभाऊंच्या ‘पण लक्षात कोण घेतो?’ चीच आठवण आली. त्याच्या सुरुवातीलाच बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे वर्णन आहे, हे आपल्या साऱ्यांच्या लक्षात असेलच.
कथावाचनाबरोबर गाणी व कविता म्हणून घेणे हा नित्याचाच पाठ होता. मी सहसा प्रार्थनागीते, देशभक्तिपर गीते वगैरे म्हणून घेई. काही वेळा रवींद्रने वर्ग घेतले. त्याने पहिलेच गाणे शिकवले ते कोणते, तर ‘धोंडिबा कांबळ्याचं शेत आलं, चलाचला बघायला होss होss’. कधीकधी त्याला रामराव पाटलाचं शेत आलं असंही म्हणायचे. आणि मग त्या शेतात वेगवेगळे प्राणी कसे भेटतात, ते वेगवेगळे आवाज कसे करतात वगैरे गाण्यात गुंफायचे. Old Mc Donald had a farm, eeia eeia o) चे मराठी रूपांतरण. त्या निमित्ताने मुलांना मजेदार आवाज काढता यायचे. मग ती जाम धमाल करायची. दुसरे त्याने शिकवलेले गाणे  ‘लाल टांगा घेउन आला लाला टांगेवाला, ऐका लाला गाणे गातो ल ल ल ल ला’
ही दोन्ही गाणी मुलांना खूप आवडायची व ते ती उच्चरवात म्हणायचे. मी शिकवलेली गाणी म्हणजे - हर देश में तू, हर वेषमें तू तेरे नाम अनेक तू एकही है,  किंवा गलत मत कदम उठाओ सोचकर चलो.
रवींद्र म्हणायचा “किती अवघड गाणी शिकवतेस! मुलांना काही रिलेट तर करता आलं पाहिजे.” त्याचे म्हणणे बरोबर होते. मुलांना त्याचा अर्थ कळायचा नाही व ती गायलाही त्रासच व्हायचा. पण मी म्हणायचे, “मुलांना कधीतरी हे शब्द, ह्या कल्पना, काव्याची शैली हे सगळे कळायला पाहिजे ना? आणि त्यासाठी सर्वोत्तम उपाय गाणी म्हणणे.” असे आमचे संवाद चालायचे. दोघांनीही आपापल्या पद्धतीने गाणी शिकवणे आजतागायत चालू ठेवले आहे.
कधीकधी आम्ही खेळ घेत असू. त्यात मुलांचा आवडता खेळ म्हणजे स्मरणशक्तीचा. गोल करून बसायचे. एकाने सुरुवात करायची. एका फळाचे नाव घ्यायचे. पुढच्याने ते नाव परत घेऊन, आपले एक नाव त्यामध्ये जोडायचे. तिसऱ्याने ती दोन नावे पुन्हा घेऊन, आपले तिसरे नाव त्यामध्ये जोडायचे. चिकू, चिकू - संतरा, चिकू- संतरा- अंगूर, चिकू- संतरा- अंगूर- केळे; असे करत-करत हा खेळ पुढे जातो. आमच्या वर्गात एकदा आठ मुले-मुली आले होते. त्यांनी ह्या खेळाचे पाच फेरे पूर्ण केले. म्हणजे शेवटच्या खेळाडूने एकूण ४० फळांची नावे बरोबर क्रमाने आठवून सांगितली. ह्याशिवाय ‘मी कोण?’ हा खेळही आम्ही खेळतो. हा खेळ प्राण्यांच्या नावाचा. तसे हे दोन्ही खेळ मुलामुलींची नावे किंवा फळे, फुले, पशू, पक्षी, ह्यांच्यापैकी कुणाचीही नावे घेऊन खेळता येतात. ‘मी कोण?’ मध्ये एक मुलगा समोर येऊन, एका प्राण्याचे वर्णन प्रथमपुरुषात सांगतो. त्याचबरोबर तसे हावभावही करतो. “मला चार पाय, दोन कान, लांब शेपटी. तुरुतुरू चालतो, कपडे कुरतडतो, कागद कुरतडतो, खाऊ सगळा गट्टम करतो. मी कोण?” मग बाकीची मुले उत्तर देतात. ह्या दोन्ही खेळांमध्ये एरवी फारसे न बोलणाऱ्या मुलांनीही चांगली कामगिरी केली.

मुले आणि त्यांचे पालक

सहसा मुलांच्या संबंधात कोणतेही काम वा उपक्रम करायचा झाला म्हणजे पहिला मुद्दा येतो, तो आईवडिलांचा - पालकांचा. त्यांना कळवले का? त्यांना सांगितले का? मुख्य म्हणजे त्यांना विचारले का? त्यांची परवानगी घेतली का? ते काय म्हणाले? त्यांना काय वाटेल? त्यांना हे चालेल का? त्यांना ते चालेल का? असे प्रश्न उपस्थित होतात किंवा ते केले जातात. तसे ते स्वाभाविकच आहे, कारण आपल्या सगळ्यांना सवय आहे शाळेची आणि मग मुलांच्या बाबतीत आपण सगळे तसा विचार करतो. पण शाळेत आणि आपल्या ह्या उपक्रमात मूलभूत फरक आहे. कसा तो पाहा. पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत घालतात. आईवडील त्यांच्या अपत्यांना शाळेत घालतात. आता ह्या वाक्यांतील कर्ता कोण? म्हणजे आता आले ना लक्षात? शालेय शिक्षण हा आईबाप आणि शिक्षक-मुख्याध्यापक ह्यांच्यातील करार असतो. करार काय, तर आम्ही तुम्हांला पैसे देतो, तुम्ही आमच्या मुलांना ‘ज्ञान’ द्या. ज्ञान हा शब्द जरा मोठाच झाला. शिक्षण म्हणू या. हा करार मुलांच्या संबंधातला असला, तरी मुले काही त्यामध्ये ‘पार्टी’ नाही. पार्टी आहेत आईबाप आणि शिक्षक. ह्याउलट आपल्याकडे काय स्थिती आहे? आपण थेट मुलांनाच म्हटले, की तुम्ही माझ्याकडे आलात तर आपण काहीतरी गंमतजंमत करू, आणि ती आली. ह्यात मोबदल्याचाही काही प्रश्न नाही. दुसरे असे, की ही मुले एरवीच आईबापांचे काही ऐकत नाहीत. आईबाप त्यांना फारसे काही सांगण्याच्याही भरीस पडत नाहीत. मग हवे कशाला हे आईबापांचे लचांड? असा विचार मी केला आणि त्याबाबत गप्प राहिले. सुमारे वीस मुलेमुली आजवर ह्यात सहभागी झाली आहेत. त्यापैकी १३-१४ आज नियमितपणे येत आहेत. ह्यांच्यापैकी केवळ तिघांच्या पालकांशी माझा नव्याने संबंध आला. कसा ते सांगते.
(क्रमशः)
अनुराधा मोहनी
संपर्कः ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611835628.jpg [postimage] => upload_post-1611835628.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 28 Jan 2021 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => शिक्षण, शाळा, अनुराधा मोहनी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1578] => Array ( [PostID] => 22520 [post_title] => महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना [post_content] => [post_excerpt] => गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी... [post_shortcontent] =>

स्वातंत्र्यानंतर भारतात भाषावार प्रांतरचना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने मुंबई महाराष्ट्रात आली; पण बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी ह्या सीमाभागातील जनता अजूनही महाराष्ट्रात येण्याची वाट पाहतेय. गेली सहा दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रतीक्षेत आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने सीमा कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’या पुस्तकाचे प्रकाशन, बुधवार २७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकातील हे संपादकीय.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुढील डिजिटल व्यासपीठांवरून पाहता येईल - 
१)  www.parthlive.com  २)  https://twitter.com/CMOMaharashtra  ३)  https://www.facebook.com/CMOMaharashtra/४) https://youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ  ५) www.twitter.com/MahaDGIPR  ७) www.facebook.com/MahaDGIPR८) www.youtube.com/maharashtradgipr

हे पुस्तक म्हणजे दीर्घकाळच्या परिश्रमाचे फळ आहे, गेली जवळपास दहा-बारा वर्षे मी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर काम करतो आहे. दोन पूर्णतः वेगळे प्रसंग सुरुवातीला नोंदवतो. एका कन्नड मैत्रिणीच्या घरी चर्चा करत असताना, ती म्हणाली की, “तुमचे मराठी लोक काळा दिन कशाला साजरा करतात?” त्यावर मी म्हणालो, “एखादा प्रदेश अन्यायकारक रीतीनं ताब्यात घेतला असेल, तर लोक प्रतिक्रिया देतीलच ना?” आणखी एकदा आकाशवाणीत चर्चा करत असताना, एक कन्नड सहकारी म्हणाले की, “तुम्ही मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह धरता, मग गोकाक आयोगाच्या अंमलबजावणीला तुमचे मराठी लोक का विरोध करतात?” तेव्हा मी त्यांना म्हटलं, “वादग्रस्त सीमाभाग सोडून उरलेल्या कर्नाटकात कन्नड सक्तीची अंमलबजावणी करायला काहीच हरकत नाही. पण, जो प्रदेश निर्विवादपणे तुमचा नाही, तिथे कन्नड सक्ती करणं कोणीतरी कसं सहन करेल.”
जवळपास दहा वर्षांपूर्वी कोल्हापुरात एन. डी. पाटील साहेबांची भेट झाली. त्यांनी बेळगावला जाऊन तिथल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी बोलावं असं सुचवलं. मी आणि माझे सहकारी त्या निमित्ताने पहिल्यांदा बेळगावात गेलो होतो. तेव्हापासून आजतागायत बेळगाव, खानापूर, निपाणी, कारवार, बिदर, भालकी, सुपा, हल्याळ अशा अनेक भेटी झाल्या. सीमाप्रश्नाची कमी-अधिक प्रमाणात धग जाणवली. मात्र, आजतागायत हा प्रश्न संपला आहे, हा प्रश्न म्हणजे जुनी मढी उकरून काढण्यासारखं आहे, असं कधीही वाटलं नाही. माझ्या मराठी भाषेच्या कामाबद्दल आस्था असणाऱ्या अनेकांनाही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या माझ्या कामाबद्दल आश्चर्य वाटत आलं आहे. मुळात असा प्रश्न आहे, हे अनेकांना माहीतच नसतं. माहीत असलं, तरी ‘आता जग इतकं बदललंय, इतकं जवळ आलंय; मग भौगोलिक सीमारेषांचं एवढं कशाला कौतुक करायचं, सगळा देश एकच आहे ना, सीमाभाग महाराष्ट्रात नसला तरी भारतातच आहे ना, भाषा म्हणजे संवादाचं साधन, त्याच्या जीवावर अस्मितेच्या लढाया कशाला करायच्या’, असं म्हणणारे अनेकजण मला भेटले आहेत. मी ज्या प्राध्यापकी पेशात आहे, तिथे गेल्या अनेक वर्षांमधे सार्वजनिक जीवनाशी जोडून घेण्याची लोकांना सवय राहिलेली नाही. त्यामुळे ‘हे नसते उद्योग तू कशाला करतोस?’ अशा अभिप्रायापासून, ‘चळवळीतलं काम, ते कम-अस्सल’ अशा अहंगंड जोपासणाऱ्या प्रतिक्रियाही मी ऐकल्या आहेत. सुदैवाने यातल्या कशाचाही माझ्यावर परिणाम होत नाही. याचं कारण असं की. महाराष्ट्राची सीमाप्रश्नाबद्दलची बाजू न्याय्य आहे, हे माझ्यातल्या कार्यकर्त्यालाच वाटतं असं नाही, तर माझ्यातल्या राज्यशास्त्राच्या भाषिक राजकारणाच्या अभ्यासकालाही वाटतं. संशोधनाच्या सर्व शिस्तीचा सांगोपांग विचार केल्यानंतरदेखील माझ्या या मतात बदल करण्याचं मला काहीही कारण दिसत नाही.
हा केवळ भावनिक आणि अस्मितेचा प्रश्न आहे असं मी मानत नाही. राज्याराज्यांमधल्या कायदेशीरपणाचा आणि सामूहिक नीतिमत्तेचा हा प्रश्न आहे असं मला वाटतं. खेडे हा घटक, भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्या आणि लोकेच्छा, हे राज्य पुनर्रचनेचे चार मूलाधार महाराष्ट्राने कल्पनेतून निर्माण केलेले नाहीत. या देशात ज्या-ज्या वेळी सीमांची निश्चिती करायचा प्रयत्न झाला, त्या-त्या वेळी या तत्त्वांचा विचार केला गेला आहे. महाराष्ट्राने आत्यंतिक सातत्याने या तत्त्वांचा पाठपुरावा केला आहे. कर्नाटकची अरेरावी कितीही वाढली, तरीही सनदशीर मार्गाला रजा दिलेली नाही. एखादा प्रश्न इतका अपवादात्मक असतो, की तो प्रश्नच आहे की नाही, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होते. या प्रश्नाचं दीर्घकाळ रेंगाळणं आणि त्याचं एकमेवाद्वितीयत्व यामुळे अनेकांना हा प्रश्न संपला आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण, त्यावार उतारा म्हणून निराशावाद्यांनी १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या गर्दीचा अनुभव घेतला पाहिजे.
प्रश्न कसा निर्माण होतो, प्रश्न कसा चिघळतो आणि त्याच्या सोडवणुकीच्या शक्यता काय, या चौकटीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे पाहिलं तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तर मिळतातच, शिवाय अनेक रंजक गोष्टीही नजरेपुढे येतात. एकेकाळचा मुंबई प्रांतातला काही भाग आणि हैदराबाद संस्थानाचं त्रिभाजन झाल्यानंतरचा काही मराठी भाग, राज्य पुनर्रचना कायद्यानुसार तत्कालीन म्हैसूर राज्याला दिला जातो. त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री विधिमंडळाच्या पवित्र व्यासपीठावर ‘मराठी बोलणाऱ्या लोकांचा काही भाग आमच्या राज्यात आला आहे, आणि तो परत द्यायला आमची हरकत नाही’, असं विधान करतात. पण, दिलेल्या शब्दाला जागत मात्र नाहीत. राज्य पुनर्रचना कायद्यावर संसदेत चर्चा होत असताना, ‘काही ठिकाणचे राज्यांच्या सीमांचे प्रश्न सोडवायचे राहून गेले आहेत, पण मोठे प्रश्न मार्गी लागले की, आपण त्याचीही सोडवणूक करू’, असं आश्वासन देशाचे गृहमंत्री देतात. पण, हे छोटे वाटणारे प्रश्न चिघळत जाऊन, लाखो लोकांच्या जीवाशी खेळ होतो, पण प्रश्न सुटत नाहीत. एखाद्या समाजात लोकांना किती सोसावं लागावं, त्यांनी किती आंदोलनं करावीत, म्हणजे न्यायालयं आणि संसद त्यांना प्रसन्न होईल याचा अंदाजच येत नाही. १९५६च्या साराबंदी आंदोलनापासून ते अलीकडे होणाऱ्या काळ्या दिनाच्या भव्य रॅलीपर्यंत सीमाभागातल्या मराठी जनेतेनं, आंदोलनाच्या अभिव्यक्तिचे नवनवे मार्ग अमलात आणले. हजारो लोक तुरुंगात गेले. स्त्री-पुरुषांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. अनेकांनी बलिदान दिलं; पण कर्नाटक सरकार आणि भारत सरकार यांची संवेदनशीलता जागी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली नाही.
या पुस्तकात १९५६च्या साराबंदी आंदोलनापासून, अगदी अलीकडे येळ्ळूरमध्ये ‘महाराष्ट्र राज्य’ असं लिहिलेला फलक हटवला गेला, त्यावेळेस पोलिसांनी घरात घुसून स्त्रिया आणि लहान मुलांना केलेली अमानुष मारहाण या साऱ्याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ज्या सीमाभाग समन्वयक मंत्र्यांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून मी काम करतो, ते मा. छगन भुजबळ आणि मा. एकनाथ शिंदे या दोघांनीही कन्नडसक्ती-विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. मारहाण आणि तुरुंगवासही अनुभवला होता. महाराष्ट्रातून १९६७च्या आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले. अनेकांचा मृत्यू झाला. कन्नड सक्तीविरोधातल्या आंदोलनातही महाराष्ट्रातले लोक हिरिरीने उतरले. पक्ष-संघटनांचं त्यातलं प्रमाण कमी-अधिक असू शकेल, पण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाला सीमाप्रश्नाबद्दल एक खोल आत्मीयता आहे, हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे.
अर्थातच, या बाबतीत काहींचा दृष्टिकोन तितकासा स्वागतशील नसू शकेल. महाराष्ट्राचे नेते, सीमाभागातले लोक मुंबईत आले की त्यांच्याकडून फेटे बांधून घेतात, किंवा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देतात, पण प्रत्यक्षात निकराचे प्रसंग येतात तेव्हा मात्र कच खातात, अशी टीका सहजच केली जाऊ शकते. सर्व प्रकारच्या टीकेला पूरक असे प्रसंगही दाखवता येऊ शकतील. माझ्यासारख्या दीर्घकाळ कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या आणि आता शासनाचा अधिकारी म्हणून या प्रश्नाबाबतच्या कामांचा समन्वय करण्याची जबाबदारी असलेल्या माणसापुढे एकावेळी फार पर्याय असतात, असं मला वाटत नाही. मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, अभ्यासक म्हणून लिहीत होतो, तेव्हा त्याची परिणामकारकता नव्हती असं नाही, पण कार्यकर्त्याला जे मोकळेपणानं बोलणं गरजेचं असतं, त्यातनं शत्रू नाहीत पण विरोधक नक्की निर्माण होतात. शासनाचा अधिकारी म्हणून काम करताना, सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन काम करावं लागतं. त्यांचे राग-लोभ जपत काम करावं लागतं. त्यातून काही वेळेस कामाचा वेळ मंदावतो, पण अजस्त्र सरकारी यंत्रणेमधे आणि फायलींच्या ओझ्याखाली गोष्टी टप्प्या-टप्प्यानेच सरकत जातात. अभ्यासक म्हणून केलेल्या कामाची परिणामकारकता पटकन लक्षात येत नाही. विशेषतः वर्तमानपत्रांमधे लिहिणं हे लेखकाला चेहरा मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलं, तरी त्याच्या परिणामकारकतेचा थांग लागत नाही. बरेचदा असं होतं की, लोक वाचतात, विचार करतात, पण अभ्यासकाशी किंवा कार्यकर्त्याशी वाचक म्हणून संवाद सुरू व्हावा यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे एखाद्या लेखकाला आपलं लेखन पोचतंय की नाही असाही प्रश्न पडू शकतो. मराठी वाचक ही बऱ्याच अंशी सुप्त प्रजाती आहे. ती तुमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू शकते. त्यामुळे व्यापक लोकसंवाद करताना, ते लोकांपर्यंत पोहोचले आहे की नाही, हे आपल्याला कळणार नाही याची अनेकदा लेखकाने मनाशी खूणगाठ बांधावी लागते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर दीर्घकाळ लिहून झालं की एक अनामिक थकवा येतो. आसपासचं जग आपल्याला ज्या वेगानं अनुकूलरित्या बदलायला हवं आहे, त्या वेगानं बदलत नसेल, तर सूक्ष्म वैफल्यही येतं. त्याच्या पलीकडे जाऊन बदलाचा माग लावता येणं, हा वैचारिक साधनेचा भाग आहे. या पुस्तकात मी ‘सकाळ’ दैनिकात लिहिलेल्या ‘सीमापर्व’ या सदरातलं निवडक लेखन घेतलं आहे. या लेखनामध्ये अनेक विषय हाताळलेले आहेत. पण, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय, महाराष्ट्राने भारत सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात २००४ साली दाखल केलेल्या दाव्याचा तपशील हा आहे.
चळवळी करणाऱ्या लोकांमधे अनेकदा दस्तावेजीकरणाबद्दल आळस किंवा तुच्छताही जाणवते. आम्ही आंदोलनं करायची का लिहित बसायचं, असं एक खोटं द्वैत अनेकजण तयार करतात. याचं उत्तर अगदी सोप्पं आहे, चळवळी करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास लिहिला नाही, तर चळवळीचे विरोधक आणि त्या चळवळीबद्दल तटस्थ असणारे लोक तो नक्की लिहितात. आणि मग चळवळी करणाऱ्यांना आपल्यावर अन्याय झाला असं म्हणण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून काम करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे, विचार करणाऱ्यांनी काम केलं पाहिजे आणि दोघांनीही हमखास लिहिलं पाहिजे. जो काही तुमचा बरा-वाईट इतिहास असेल, कच्च्या स्वरूपात असेल, तो आग्रहानं मांडत राहणं आणि त्याचं सतत अद्ययावतीकरण करत राहणं, ही समाजाची गरज असते. माझ्या ‘सीमापर्व’ या दीर्घ लेखनात महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, त्याला कर्नाटक आणि भारत सरकारनं दिलेलं उत्तर आणि या उत्तरांना महाराष्ट्रानं दिलेलं प्रत्युत्तर, याचा तपशीलवार मागोवा घेतला आहे. ज्या दिवशी आपण दावा दाखल केला, त्या दिवशी त्याबद्दलची सर्व कागदपत्रे देशातल्या कोट्यवधी जनतेला उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्याबद्दल अनाठायी गोपनीयता बाळगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. सीमाभागातल्या आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना याबद्दलची नीट माहिती देण्यासाठी उद्बोधन वर्गांची गरज आहे. केवळ दंडाच्या बेटकुळ्या फुगवून आणि ‘झालाच पाहिजे’च्या घोषणा देऊन, सीमाभाग महाराष्ट्रात येईल असं मला वाटत नाही. ही राजकीय आणि कायद्याची लढाई आहे. ती विचारपूर्वक, धोरणात्मक पद्धतीनं आणि विरोधकांच्या चालींचा नीट विचार करून लढण्याची गोष्ट आहे. याबाबतीत अतिरेकी अस्मितावाद आणि अनाठायी भाबडेपणा या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. तसं झालं, तरच हा लढा म्हणजे नव्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाचं साधन बनू शकेल.
महाराष्ट्राच्या विधिमंडळामधे सीमाप्रश्नावर अनेकदा चर्चा झाली आहे. काही लोक तर उपहासानं असं म्हणतात की, ‘महाराष्ट्राच्या विधिमंडळात टाळीबाज भाषणं करायची आणि प्रत्यक्षात सीमाभागासाठी काहीच करायचं नाही, असंच महाराष्ट्राच्या बहुतांश राजकीय वर्गाचं वर्तन आहे.’ हा आक्षेप बाजूला ठेवला तरी आपल्या असं लक्षात येईल की, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सीमाप्रश्नावर वेळोवेळी कमीअधिक आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रिया जशा राज्याच्या विधिमंडळात दिल्या आहेत, तशाच संसदेतही दिल्या आहेत. राज्याचं विधिमंडळ आणि संसद हे विचारपूर्वक चर्चा करायचं महत्त्वपूर्ण साधन आहे. गेल्या काही वर्षांमधे संसदीय कार्यप्रणालीचे अभ्यासक, संसदीय यंत्रणांचा ऱ्हास होतो आहे, अशा प्रकारच्या तक्रारी करताना दिसतात. या वातावरणात इतर अनेक प्रश्नांची हानी होते, तशी सीमाप्रश्नाचीही हानी होते. ती रोखावी म्हणून संसदीय आयुधांचा परिणामकारक वापर करणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न जसा रस्त्यावर मांडावा लागतो, तसा तो संसदीय चौकटीतही मांडावा लागतो, रेटावा लागतो. महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी ही जबाबदारी ओळखून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, इतर राज्यांमधून येणाऱ्या संसद सदस्यांचं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या बाबतीत, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबद्दल प्रबोधन करण्याची गरज आहे. या प्रबोधनासाठी आपल्याला मराठीतून संवाद साधण्याच्या पलीकडे जावं लागेल. हिंदी-इंग्रजीतून आग्रहाने संवाद साधावा लागेल, पण ते धोरण ठरवून जबाबदाऱ्या वाटून केलं पाहिजे. कारण ६४ वर्षांचा उशीर, केंद्र शासनाची अनास्था आणि कर्नाटक सरकारचा उद्दामपणा याला तोंड द्यायचं, तर सातत्यपूर्ण आग्रही आक्रमकतेला पर्याय राहत नाही.
या पुस्तकात प्रसारमाध्यमांनी सीमाप्रश्नाची काय पद्धतीनं दखल घेतली, याचा तपशीलवार उल्लेख आहे. मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमधून आलेल्या बातम्या आणि छायाचित्रं आहेत. ती तुलनेनं मर्यादित आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून जे साहित्य उपलब्ध झालं, त्यातील उपयुक्त साहित्याचा यात समावेश केला आहे. मात्र, याबाबतीत राज्य म्हणून आणि मराठी भाषक समाज म्हणून आपल्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. त्यावर मात करणं ही काळाची गरज आहे. सीमाप्रश्नाच्या समग्र दस्तावेजीकरणाच्या प्रकल्पाला यानिमित्ताने सुरुवात झाली पाहिजे. या पुस्तकात नसलेल्या आणि दस्तावेजीकरणात समाविष्ट करता येतील अशा अनेक गोष्टी सध्या नजरेपुढे आहेत. उदा. महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सीमाप्रश्नाबद्दल मांडलेली भूमिका, महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी संसदेत सीमाप्रश्नाबद्दल मांडलेली भूमिका, संसदेमधे राज्य पुनर्रचना आणि राज्याराज्यांमधले मतभेद, या विषयांवर वेळोवेळी झालेली चर्चा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यातले विविध टप्पे, कर्नाटकच्या अन्याय आणि अत्याचाराची गाथा, भारत सरकारच्या तटस्थता आणि औदासीन्याचा कालक्रमानुसार आढावा, महाराष्ट्रातल्या जनतेचा सीमालढ्यातला सहभाग, या आणि अशा अनेक विषयांवर दस्तावेजीकरणाची गरज आहे. खरं तर, यातल्या काही विषयांवर महाराष्ट्राच्या विधानमंडळाने पुढाकार घेऊन संशोधनवृत्ती देण्याची गरज आहे. त्यातून या संबंधातले काम वेगाने आकाराला येऊ शकेल आणि संबंध महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबद्दल आत्मीयतेची भावना निर्माण व्हायला त्याची मदत होऊ शकेल.
या पुस्तकात सीमाप्रश्नावरच्या विधिमंडळातल्या प्रातिनिधिक चर्चांचा समावेश केला आहे. या प्रकारच्या चर्चांचा विचार करत असताना काही पथ्यं पाळावी लागतात. एक म्हणजे, या सगळ्या चर्चा काही प्रमाणात उत्स्फूर्त असतात, त्यामुळे नेहमीचे प्रमाण मराठीचे नियम त्याला लागू होतीलच असे नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, समकालीन परिप्रेक्षातून या चर्चांकडे पाहणं अनेकदा धोक्याचं ठरतं. राजकीय पटावर आज ज्या व्यक्ती किंवा पक्ष परस्परांसोबत आहेत, ते या चर्चेच्या काळात किंवा त्या विषयाबाबत सोबत असतीलच असं नाही. त्यामुळे त्यांनी परस्परांवर, एकमेकांच्या पक्षांवर जोरदार टीका केलेली असू शकते. तेव्हाच्या एका भाषणात टीका केली म्हणजे राजकीय पक्षांना आपले मित्र बदलण्याचा अधिकार नाही, असं होत नाही. त्यामुळे या सगळ्या टीकेकडे, चर्चेतल्या वादविवादाकडे काळ आणि विषयाच्या चौकटीतच पाहिले पाहिजे. त्याबाबतीत अतिरेकी संवेदनशीलता उपयोगाची नाही. सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना कालौघात आपली मतं बदलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सगळा काळच गोठलेला आहे आणि त्यामुळे विचार अपरिवर्तनीय आहेत, असा स्वतःचा समज करून घेऊन, त्याच चौकटीत या चर्चांचं एखाद्यानं मूल्यमापन केलं, तर त्यांची फसगत होण्याची शक्यता आहे.
सीमालढा जिवंत राहण्याचं महत्त्वाचं कारण अनेकांनी आपलं आयुष्य त्यासाठी पणाला लावलं, हे आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांमधे लढा कसा चालवावा याबद्दल मतभेद झाले असतील, त्यांच्यातल्या काहींनी एकमेकांवर विखारी टीका केलीही असेल; पण महाराष्ट्र मिळवण्याबद्दलची त्यांची निष्ठा मात्र पक्की होती. त्यासाठी वाटेल तो त्याग करायची त्यांची तयारी होती. जोपर्यंत चळवळी चालवणाऱ्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक पडत नाही, तोपर्यंत चळवळीला यश मिळण्याची शक्यता राहते, किंवा अपयश आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद कायम राहते. उक्ती आणि कृतीतला फरक जितका जास्त, तितकी प्रतीकात्मकता आणि पीठातल्या प्रेक्षकाचं मनोरंजन करायची वृत्ती वाढते. त्यामुळे भाषणाला टाळ्या मिळतात, सभांना गर्दी होते, पण प्रश्नाची सोडवणूक होत नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला झालेल्या उशिरामागे आपलं याबाबतीतलं सामुहिक अपयशही काही अंशी जबाबदार आहे का, हे तपासून घेतलं पाहिजे. तसं झालं असेल तर दुरुस्ती करायची हीच वेळ आहे.
भाई दाजीबा देसाई, एन. डी. पाटील, बा.र. सुंठणकर, बळवंतराव सायनाक, बाबुराव ठाकूर अशा अनेकांनी सीमाप्रश्नासाठी आपले आयुष्य वेचले. इतक्या त्यागाची प्रेरणा कुठून येते? विजय तेंडुलकरांच्या एका ग्रंथाचं नाव ‘हे सर्व कोठून येते?’ असं आहे. त्यात त्यांनी अत्र्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचं वर्णन केल आहे. खऱ्या अर्थाने लोकेच्छेवर चालणारं ‘मराठा’ नावाचं वर्तमानपत्र अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं हत्यार म्हणून वापरलं. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, वा. रा. कोठारी, ग. त्र्यं. माडखोलकर, अशा अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे जीवनाचे ध्येय मानले. विचारसरणीचा अंत झाल्याच्या काळात इतकी तीव्र निष्ठा स्वप्नवत वाटण्याची शक्यता आहे. पण, अगदी अलीकडच्या काळात अशा पद्धतीने विचार करणारी माणसं महाराष्ट्रात होती, हा नवा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्यांच्या दृष्टीने एक सुखद दिलासा आहे. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या प्रतिभावान राजकारण्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उजळून गेला. हा लढा आजही आपल्यापैकी  अनेकांच्या लक्षात असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याबद्दल अनेकांनी लिहिलेले एकत्रीकरणाचे झालेले जाणीवपूर्वक प्रयत्न. लालजी पेंडशांचं ‘महाराष्ट्राचं महामंथन’ हे दणकट पुस्तक एकाच वेळेला अस्वस्थ करतं आणि डोळ्यात पाणी आणतं. शंभरी पूर्ण केलेल्या महर्षी कर्व्यांना आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याला संयुक्त महाराष्ट्र झालेला पाहायचा आहे आणि आपली ही इच्छा नेहरुंपर्यंत पोहोचविताना अण्णासाहेब कर्वे अजिबात कच खात नाहीत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले एस. एम. जोशी सीमाप्रश्नात आपला जीव गुंतला आहे, असं रामकृष्ण हेगडे यांना सांगतात. वयाची नव्वदी उलटल्यानंतर कॉ. कृष्णा मेणसे आणि भाई एन. डी. पाटील यांच्या मनात फक्त सीमाप्रश्न दिसतो. अपार निष्ठेशिवाय ही एकाग्रता शक्य नाही. फक्त सीमाप्रश्नाच्या बाबतीतच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ताकदीची निष्ठा मिळाल्याशिवाय बदल संभवत नाही. प्रश्न असा आहे की, इतक्या प्रचंड निष्ठेनंतरही प्रश्न सुटत नसेल, तर विरोध करणाऱ्यांचे हितसंबंध किती प्रबळ असतील? हे पुस्तक म्हणजे त्या प्रबळ हितसंबंधांचा खडक फोडण्यासाठी दिलेला आणखी एक दणका आहे.
सीमाभागात फिरताना गावोगावी शिवाजी महाराजांचे पुतळे दिसतात. किंबहुना, सीमाभागातील मराठीबहुल गाव कोणतं, हे ठरवण्याचा महत्त्‍वाचा निकष हा पुतळा हे आहे. मराठीपणाचा दुसरा निकष आहे मराठी शाळा. अक्षरश: वाड्यावस्त्यांपर्यंत मराठी शाळा पसरल्या आहेत. एक काळ असा होता की, या विस्तारामुळे आपण आनंदी राहू शकलो असतो. पण कन्नड सक्ती सुरू झाल्यानंतर आणि जागतिकीकरणाचा रेटा वाढल्यानंतर हळूहळू मराठी शाळांचा अवकाश संकोचू लागला आहे. गावागावातल्या मराठी शाळांमध्ये कन्नड शिक्षक आले, कन्नड मुख्याध्यापक आले, शाळांचा दैनंदिन व्यवहार कन्नडमध्ये होऊ लागला. हळूहळू वर्गात शिकलं जाणारं मराठी वगळलं तर उर्वरित शैक्षणिक जगात कन्नड हात-पाय पसरू लागली. भाषेचं क्षेत्र संकोचण्याची प्रक्रिया अशीच सुरू होते. याचं अंतिम टोक भाषा विच्छेदाचं आहे. कर्नाटक महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर काय अन्याय करतंय याचं उत्तर या कोंडीत आहे.
सीमाभागात फिरत असताना लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, तिथल्या लोकांची महाराष्ट्रात, मराठी भाषेच्या प्रदेशात येण्याबद्दलची अनिवार ओढ. काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये? असा प्रश्न अनेकांना पडू शकेल. या प्रश्नाचं उत्तर मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत मिळालं आहे. “इथं आमचं पोट भरत नाही, असं नाही; पण महाराष्ट्र हा आमचा, आमच्या भाषेचा प्रदेश आहे म्हणून आम्हांला महाराष्ट्रात यायचं आहे”. इतक्या सोप्या शब्दांत हे उत्तर मिळालं होत. गेली ६४ वर्षे लोकांच्या या उत्कट प्रेमाच्या जीवावर हे आंदोलन उभं राहिलं, टिकून राहिलं. तरुण पिढीच्या मनात मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांबद्दलचं प्रेम आहे, पण विकासाच्या आकांक्षा तीव्र आहेत. महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांची काही वेळा त्यांच्या मनात तुलना होते. कर्नाटकने सीमाभागातल्या मराठी माणसांच्या प्रेमापोटी नव्हे, तर या भागावरचा अवैध हक्क टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली आहे, हे समजावून सांगणं वाटतं तितकं सोपं नाही. महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्मिती शास्त्र या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. त्या यादीतून सीमाभागातल्या अनेक मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळाला आहे. उदगीरमधील बापूसाहेब पाटील एकंबेकर, डी. एड. महाविद्यालयात सीमाभागातील मुलांसाठी ५० जागा राखील ठेवण्यात आल्या आहेत. कर्नाटक शासनाची टी. सी. एच. ही परीक्षा महाराष्ट्रातल्या डी. एड.ला समकक्ष मानून, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षण सेवक म्हणून नोकरीची संधी मिळते. सुरुवातीला ही सोय एकेका वर्षापुरती होती, आता ती कायम स्वरूपी करण्यात आली आहे. सीमाभागातल्या लोकांना आपण महाराष्ट्राचे नागरिक मानतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ते अर्ज करू शकतात. परंतु, त्या विद्यार्थ्यांना फक्त खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येतो. आरक्षित प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांपुढे त्यातून काही प्रश्न निर्माण होतात. गेल्या काही महिन्यात प्रधान सचिव, श्रीकांत देशपांडे यांच्या पुढाकाराने असे बरेच प्रशासकीय गुंते सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व बाबतीत आम्हांला हवी तीच उत्तरं मिळाली असं नाही. परंतु, उत्तरं सकारात्मक मिळण्याची शक्यता कुठे आहे आणि कोणत्या बाबतीत श्रम वाया जाणार आहेत, याचं पक्कं भान आम्हांला आलं. सीमाभागातल्या लोकांच्या मनात महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या बाबतीत असलेला असंतोष कशामुळे आहे आणि हा तिढा सोडविण्यासाठी काय केलं पाहिजे, या बाबतीतली स्पष्टता आली. सीमाभागातील मराठी माणूस तसं म्हटलं तर बिनचेहऱ्याचा, त्याला चेहरा देणारी यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती. समितीबद्दल मी पुढे बोलणारच आहे. इथे एवढा उल्लेख पुरेसा आहे की, शासनाचा सीमा कक्ष आणि सीमाभाग समन्वय मंत्र्यांचे कार्यालय या दोन्ही ठिकाणी सीमाभागातल्या लोकांच्या प्रश्नांबद्दलची अनेक पत्रे आलेली दिसतात. बरेचदा प्रश्न सोडविण्याइतकीच प्रश्नाची दखल घेतली आहे, ही बाबसुद्धा दिलासा देणारी असते. आजवर शासन म्हणून आपण ज्या प्रमाणात हा दिलासा दिला आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाणात तो देणं गरजेचं आहे, हे नमूद करणं आवश्यक आहे.
सीमाभागातील हजारो लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात. या माणसांची एकत्रित आकडेवारी असणं फार गरजेचं आहे. अशी आकडेवारी सोबत असेल तर शासनाला सीमाभागासाठीच्या योजना तातडीने सर्वांपर्यंत पोहोचविता येतील. लोकांच्या तक्रारी असतील तर त्याची दखल घेता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांततेच्या आणि आणीबाणीच्या दोन्ही काळात लोकांशी जिवंत संपर्क ठेवता येईल. आज आपण ज्या काळात राहतो आहोत, तो  समाजमाध्यमांच्या संकराचा काळ आहे, अशा हायब्रीड काळात वेगवान कार्यपद्धतीची नितांत गरज आहे. आपल्या विरोधात उभं राहिलेलं राज्य ज्या वेगाने कुरापती काढतं, ज्या चलाखीने लोकांचं शोषण करतं; त्याला तोंड द्यायचं तर पारंपरिक प्रशासन उपयोगी पडणार नाही.
सीमाभागातील शेकडो अधिकारी महाराष्ट्राच्या विविध आस्थापनांमध्ये काम करीत आहेत. त्यात खाजगी, सार्वजनिक सर्व आस्थापनांचा समावेश आहे. सीमाभागातील लोकांच्या प्रतिनिधींची एक तक्रार अशी आहे की, सीमाभागातील आहेत म्हणून ज्यांना विविध योजनांचा फायदा मिळतो, असे लोक पुढे जाऊन सीमाप्रश्नाकडे वळूनही पाहत नाहीत. सरसकट कृतघ्नतेचा शिक्का मारणं सोपं आहे, पण माणसांची स्मरणशक्ती दरवेळी पक्की असतेच असं नाही. ज्या लोकांनी चळवळीशी बांधून घ्यावं असं आपल्याला वाटतं, त्यांना बांधून ठेवण्याचे मार्गसुद्धा शोधावे लागतात. हे जसं महाराष्ट्र एकीकरण समितीला लागू आहे, तसंच शासनानेही विचार करावा असं आहे. हा प्रश्न सुरू झाला त्यावेळेला महाराष्ट्राच्या अनेक भागात सीमाभागातील अन्यायाची प्रतिक्रिया उमटायची. आता जर ते कमी झालं असेल तर त्याची कारणं शोधली पाहिजेत. अगदी अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागातील अन्यायाची महाराष्ट्रात सर्वत्र प्रतिक्रिया उमटावी, यासाठी जिल्हा पातळीवर काम करण्याची गरज व्यक्त केली होती. सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सीमाभागातील अडचणींची थोडीफार प्रतिक्रिया उमटते. लोकांना आपापले जगण्याचे प्रश्न असतात. कधी-कधी ते इतके तीव्र असतात की भवतालात काय घडतं आहे, याचा विचार करण्याची उसंत राहत नाही. त्यामुळे चळवळी करणाऱ्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना आंदोलनाची धग सर्वदूर आणि सर्वकाळ पोहोचावी, असं वाटत असेल तर त्यासाठी चौकटीबाहेरचे प्रयत्न करावे लागतात. लोकांवर किंवा सरकारवर आगपाखड करणं सोपं आहे, सोयीचं आहे, पण त्याने प्रश्न मार्गी लागत नाही. सीमाप्रश्न या पिढीतल्या मराठी माणसांना देखील आपलासा वाटतो, याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे, महाराष्ट्रातील आणि सीमाभागातील नव्या पिढीच्या लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेला ‘संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा’. पहिला लढा महाराष्ट्र मिळविण्यासाठी होता. दुसरा लढा हा मिळालेला महाराष्ट्र टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी आणि सीमाभाग महाराष्ट्रात आणून, संयुक्त महाराष्ट्राचं रूपांतर संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी आहे. जवळपास ५ वर्षे नव्या पिढीतील लोक या दिशेने काम करताना दिसतात. मात्र या प्रकारच्या तुलनेनं छोट्या भासणाऱ्या उपक्रमांची दखल बरेचदा व्यवस्थेकडून घेतली जात नाही. त्यामुळे चळवळींमध्येही काहीवेळा साचलेपणा येतो. या साचलेपणातून बाहेर पडायचं तर नवा आणि काहीवेळा विरोधी विचारही शांतपणाने ऐकावा लागतो.
सीमाप्रश्न समजून घेण्यासाठी प्रधान सचिवांनी जे दौरे केले, त्यातल्या एका दौऱ्यात युवा समितीच्या तरुणांनी आमची भेट घेतली. त्यांच्या पुढे असलेल्या समस्या मांडल्या. चळवळीत झोकून द्यायचं तर कुटुंब आणि इतर पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या. त्यांची कामाची जिद्द आम्हांला महत्त्वाची वाटली. त्यांच्या आकांक्षा आणि क्षमता यांना पुरेसा अवकाश मिळतो आहे का, अशी शंका मात्र वाटली. या मुलांना आणि त्यांच्यासारख्या इतरांना महाराष्ट्र शासनाच्या विकासात्मक उपक्रमांशी जोडून घेत आहोत. या मुलांच्या मदतीने तरुणांचा डेटा-बेस उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जोवर वादविवाद करणारे, उत्साही आणि धडपडे लोक या प्रक्रियेत येत नाहीत आणि टिकून राहत नाहीत, तोवर यश मिळविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. प्रश्न असा आहे की, कष्ट करण्याची प्रक्रिया एकारलेपणाची असून चालत नाही. सर्व त्रासासहित चळवळ आणि आंदोलन ही आनंद देणारी गोष्ट आहे. जितकी प्रतिकूलता अधिक तितकी झगडण्याची क्षमता अधिक. सीमाभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या आनंदाची कल्पना आहे. सीमाप्रश्नविषयक ठरावा केला म्हणून ज्यांचं सरपंच पद, पंचायत समिती सदस्यत्व रद्द केलं गेलं होतं, ज्यांना तुरुंगवास सहन करावा लागला, अमानुष मारहाण झाली, अशा अनेक कार्यकर्त्यांना या सर्व प्रतिकूलतेत आनंद देणारी एकमेव गोष्ट म्हणजे, लोक आपल्या सोबत आहेत आणि आपल्या कष्टाने लोकांमधील संघर्षाची धग जिवंत राहते आहे. संघर्षाची धग जिवंत राहणं याचा अर्थ, आणखी काही लोकांना आंदोलनात उतरण्याचा धोका पत्करावासा वाटणं. लोक आंदोलनात का उतरतात? एखादी वस्तुस्थिती अन्यायकारक आहे असं तीव्रतेनं वाटणं, परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्यात आहे अशी खात्री पटणं, आणि ती बदलण्यासाठी उत्सुक असलेले लोक आपल्या सोबत आहेत, असा विश्वास वाटणं. दरवेळेस आंदोलनात उतरताना या सगळ्या घटकांची पूर्तता झालेली असते असं नाही. प्रतिकूल वातावरणात किमान माणसं, पैसा, हाताशी असताना आंदोलनात उतरणं म्हणजे अनेकांना आत्महत्या वाटते, वेडेपणा वाटतो, पण तसं करणारे अनेक लोक आवतीभोवती असतात. त्यांच्या सर्व प्रेरणा भौतिक उत्कर्षाच्या नसतात, काही वेळा आधिभौतिक आनंदाच्याही असतात. सामाजिक चळवळींचं कॉर्पोरेटीकरण झालेल्या आजच्या काळामधे हे सगळं समजणं कठीणही असू शकेल. पण, आंदोलनांमधे उडी घेण्याच्या प्रेरणेसाठी समाजसेवेची पदवी लागत नाही, दरवेळेस एखादं चकचकीत ऑफिस लागत नाही, फर्ड्या इंग्रजीवर प्रभुत्व असावं लागत नाही आणि दरवेळेस हाती मुबलक पैसा असावा लागत नाही. सीमाभागातले आंदोलक पाहिले तर सामान्य दुकानदार, शेतकरी, शिक्षक अशा अनेक वर्गातले लोक पुढे आलेले दिसतात. सगळ्यांनी समाजसेवेचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेलं नसतं. बऱ्या-वाईट कामाच्या बाबतीत अनुभव हाच गुरू असतो, त्यातूनच चळवळीचं मानसशास्त्र विकसित होत जातं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वाटचालीकडे पाहताना हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे.
महाराष्ट्र एकीकरण समिती हा रुढार्थानं पक्ष नाही. राजकीय पक्ष हे अनेकदा निवडणूक लढवण्याचं यंत्र होऊन बसतं. दोन निवडणुकांच्या मधल्या काळात जे सामाजिक अभिसरणाचं काम करावं लागतं, ते नीट होण्यासाठी राजकीय पक्षांना दुहेरी चेहऱ्याने काम करावं लागतं. महाराष्ट्र एकीकरण समितीचं अस्तित्व काही अंशी कर्नाटक सरकारच्या वागण्यावर अवलंबून आहे. प्रशासकीय, राजकीय यांबाबतीत कर्नाटककडून जो अन्याय होतो, त्याची सामूहिक प्रतिक्रिया देण्याची जबाबदारी समितीची आहे. ही प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषदा घेणं; बैठका आयोजित करणं; रस्त्यावरची आंदोलनं करणं; महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला निवेदनं देणं; मुंबई, दिल्ली, बेळगाव, खानापूर आणि इतर ठिकाणी उपोषण धरणं; काळा दिन, हुतात्मा दिन अशा प्रकारचे कार्यक्रम करणं; ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अभिव्यक्तीची माध्यमं आहेत. या बाबतीमध्ये समितीच्या कामाची पद्धत बरीचशी अनौपचारिक आहे. कागदपत्रं जपून ठेवणारे काही खंदे कार्यकर्ते समितीकडे आहेत, पण ती काही समितीची सार्वत्रिक सवय नव्हे. या मुद्यावरून माझे समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी काही वेळा मतभेदही झाले आहेत. मात्र हे मतभेद प्रक्रियेबद्दलचे आहेत, आशयाबद्दलचे नाहीत. समितीच्या स्थानिक आणि मध्यवर्ती पातळीवर होणाऱ्या बैठका अधिक नियमितपणे आणि व्यावसायिक पद्धतीने व्हाव्यात, तसंच या गोष्टी वेळेवर घडण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचा निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग असावा, अशा प्रकारची आशा व्यक्त केली तर पुढील काळाचा विचार करणारा समितीचा कोणताही कार्यकर्ता ही बाब सहज मान्य करेल, असा मला विश्वास आहे. कोणत्याही संघटनेमधे नवी माणसं दोन-तीन कारणांमुळे येतात. त्यांना नवं शिकायला मिळतंय असं वाटतं तेव्हा, संघटनेत असलेली ज्येष्ठ मंडळी आपल्याला समजून घेतात आणि सन्मानानं वागवतात असं वाटतं तेव्हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक उत्कर्षाच्या शक्यता संघटनेतल्या सहभागामुळे वाढतील, असं वाटतं तेव्हा. या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन विचार केला तर त्यांना नवा मार्ग नक्की सापडेल, असा मला विश्वास आहे.
सीमाप्रश्नाबद्दल कर्नाटकची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे; कारण त्यामुळे महाराष्ट्राचा समंजसपणा आणि कर्नाटकचा आडमुठेपणा, आरेरावी याचा तुलनात्मक आलेख समोर मांडता येतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाबाबतीत जी चर्चा झाली आहे, ती अनेकदा अत्यंत टोकदार झाली आहे. एवढा टोकदारपणा महाराष्ट्राने कर्नाटकच्या अरेरावीला उत्तर देताना वापरला का? याचं उत्तर कदाचित नाही असं येईल. टीकाकार असं म्हणू शकतील की, महाराष्ट्र काठावर उभा राहून या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्राने दीर्घकाळ कर्नाटकच्या सद्सद्विकबुद्धीवर आणि केंद्र सरकारच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला. चर्चेतून तोडगा निघू शकेल म्हणून संवादाची प्रक्रिया चालू राहिली पाहिजे, असा महाराष्ट्राचा दृष्टिकोन होता, पण हा चांगुलपणा अस्थानी होता असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. याचं कारण त्यामुळे महाराष्ट्राला गृहीत धरण्याची भारत सरकारची आणि कर्नाटकची वृत्ती वाढत गेली. महाजन आयोगाच्या बाबतीतही महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि कर्नाटकचा धूर्तपणा या स्पर्धेत कर्नाटक यशस्वी झाल्याचं दिसतं. महाजन आयोगाचा अहवाल कसा लिहिला गेला, त्यामागे कोणी कोणती कारस्थानं केली, बेळगाव-खानापूर महाराष्ट्राला मिळू नये यासाठीचे कोणते युक्तिवाद कोणी लढवले, याबाबतच्या सुरस आणि चमत्कारिक दंतकथा सीमाभागात ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. त्यामुळे अस्वस्थता वाढली तरी चांगुलपणातनं येणारा गाफीलपणा ही अडचणीची बाब आहे, ही गोष्टही लक्षात येते. महाजन आयोगाच्या अहवालानंतर त्यातल्या विसंगतींचा पर्दाफाश करणारं ए. आर. अंतुले यांचं भाषण या पुस्तकात दिलं आहे. या भाषणाची शासनाने नंतर पुस्तिकाही काढली, पण त्यामुळे महाजन आयोगच अंतिम, असं म्हणणाऱ्या कर्नाटकला आपण आळा घालू शकलो नाही. याबाबतीतला कर्नाटकचा निर्ढावलेपणा इतका आहे की, सर्वोच्च न्यायालयातल्या दाव्यातही महाजन आयोगच अंतिम, असा युक्तिवाद कर्नाटकने सातत्याने केला आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राच्या एकतर्फी चांगुलपणाचा आणि सज्जनपणाचा एखादं राज्य गैरफायदा घेत असेल तर त्याला सनदशीर मार्गाने अद्दल घडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणकोणते मार्ग वापरावेत? आंदोलनं केली की माणसं जखमी होतात, मरतात, तुरुंगात जातात, त्यांच्यावर पोलिसांच्या केसेस लागतात, त्यासाठी खर्च लागतो, व्यक्तिगत आणि कुंटुंबाची वाताहत होण्याची शक्यता वाढते, अनेकांची उमेदीची वर्षे वाया जातात. लढा जितका दीर्घकाळ आणि रेंगाळलेला, तितकी आंदोलनात्मक, आक्रमक पवित्र्यातून फायदा होण्याची शक्यता कमी होत जाते, किंवा तसे वाटते तरी. अशावेळी माणसांच्या राख धरलेल्या सामूहिक आकांक्षांवर फुंकर घालायची तर, महाराष्ट्राने स्वतःचं घर नीट उभं केलं पाहिजे. थोडा उशीर झाला असला तरी ती वेळ अद्याप गेलेली नाही. साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गांनी तुमचा विरोधक किंवा शत्रू, तुमच्या पराभवासाठी सज्ज झाला असेल, तर एक राज्य म्हणून तुम्हांलाही नुसते कागदी घोडे नाचवून चालत नाही. रस्त्यावरची आणि खलित्यांची लढाई या दोन्हींचा योग्य मेळ घालण्याची गरज आहे. गेल्या काही काळातलं सीमा कक्षाचं काम हे त्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्रातली जनता, सीमाभागातले महाराष्ट्रात राहणारे लोक, प्रत्यक्षात सीमाभागात राहणारे लोक आणि या प्रश्नाचं गांभीर्य समजू शकणारे भारताच्या इतर प्रांतातले लोक, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून महाराष्ट्राला पुढं जावं लागणार आहे. काही वेळा पुरेसं यश न मिळाल्याने एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे असं करावं लागतं; तर काही वेळेला धोरणात्मक माघार घ्यावी लागते. पण, कधी काय करायचं आणि निर्णायक यशाचा टप्पा कसा गाठायचा, याची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याशिवाय आता पुढे जाता येणार नाही. लढाई सर्वोच्च न्यायालयातली असो की रस्त्यावरची, महाराष्ट्राला आपली सर्वश्रेष्ठ फौज मैदानात उतरवली पाहिजे, तिला पुरेशी रसद दिली पाहिजे, सर्व पातळ्यांवर ध्येयाची पुरेशी स्पष्टता असली पाहिजे, जबाबदाऱ्या आणि उत्तरदायित्व यांची निश्चिती झाली पाहिजे, तरच बोगद्याच्या अखेरीस प्रकाश आहे असं आपण खात्रीलायकरित्या म्हणू शकू.
सीमाभाग आपल्या ताब्यात राहावा यासाठी कर्नाटकाने केलेल्या प्रयत्नांमधे सातत्य आहे. गोकाक अहवालाचा आधार घेऊन सीमाभागात कन्नडसक्ती करणं, शाळांचं कानडीकरण करणं, सार्वजनिक जीवनातून मराठीचा अवकाश संपवत नेणं, ज्या-ज्या व्यासपीठांवर महाराष्ट्राशी चर्चा करण्याची शक्यता निर्माण होईल, त्या-त्या ठिकाणी टाळाटाळ करणं, भाषिक अल्पसंख्याक आयोगापासून सर्व यंत्रणांनी दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणं, साहित्य संमेलनासारख्या निरुपद्रवी उपक्रमांनासुद्धा अडथळे आणणं, अशा अनेक मार्गांनी मराठी भाषा आणि मराठी माणूस यांची गळचेपी केली की, हा प्रदेश आपल्याकडे कायमचा राहील, अशी कर्नाटकची समजूत झाली आहे. त्यामुळे सीमाभागातल्या लोकांशी मैत्री करण्याचे सर्व मार्ग कर्नाटकने स्वतःहून बंद केले आहेत. सीमाभागात राहणारे लोक कर्नाटकबद्दल एवढे कडवट का आहेत, असा प्रश्न ज्यांना पडतो; त्यांनी कर्नाटकच्या वर्तनाची चिकित्सा केली पाहिजे. अगदी अलीकडे कर्नाटक सरकारने कर्नाटकातल्या मराठ्यांसाठी एका प्राधिकरणाची स्थापना केली, पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्याचं जाहीर केलं. त्यावर कन्नड भाषकांनी आक्षेप घेतल्यावर; हे मराठ्यांसाठी आहे, मराठी लोकांसाठी नव्हे, असा युक्तिवाद केला. कर्नाटकातले बहुसंख्य मराठे हे मराठी भाषक आहेत, ही वस्तुस्थिती दुर्लक्षिता येत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमधे मराठी भाषकांची मतं मिळावीत, पण त्यासाठी जातीचं शस्त्र वापरता यावं या दुहेरी उद्देशाने कर्नाटकने हे प्रयत्न सुरू केले आहेत. कोणतंही धूर्त सरकार मतं मिळवण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करतच असतं. हे सगळं अनैतिक आहे, असा त्रागा करण्यापेक्षा संबंधितांचा दंभस्फोट करणं आणि त्यांच्या कृतीला पर्यायी सक्षम कृतीनं उत्तर देणं हाच मार्ग आहे. याबाबतचा विचार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला पाहिजे.
महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमाभागातल्या सर्व जाती-धर्मांच्या मराठी बोलणाऱ्या लोकांची संघटना आहे. मी सीमाभागात फिरलो तेव्हा समितीशी जोडलेले मुस्लीम, दलित, ख्रिश्चन, जैन, मारवाडी अशा सर्व समुदायाचे लोक भेटले. आपली भाषा मराठी आहे आणि महाराष्ट्रात जायचं आहे, या एककलमी आकांक्षेने हे सगळे लोक भारावले होते, पण एका टप्प्याला राजकारण आणि त्याहीपेक्षा सत्ताकारण आंदोलनाची दिशा बदलते. सीमाभागातलं मराठा समाजाचं प्राबल्य लक्षात घेता, संघटनेत मराठ्यांची संख्या लक्षणीय असणं स्वाभाविक आहे. मात्र इतर सर्व समाजातील लोक संघटनेच्या मांडवाखाली यावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते. सगळे लोक आपलेच आहेत असं नुसतं म्हणून चालत नाही, राजकीय प्रक्रियेत ते कृतीतूनही दिसावं लागतं. हे जसं विविध जाती-धर्मांच्या लोकांना लागू आहे, तसंच स्त्री-पुरुषांच्या सहभागालाही लागू आहे. महाराष्ट्रात सभा आणि राजकीय कार्यक्रम यांत स्त्रियांचं लक्षणीय प्रमाण दिसतं, तसं ते सीमाभागामध्ये दिसत नाही. हा सहभाग वाढवण्याची गरज आहे. राजकीय संघटनांनी याबाबतीत नियतीवर किंवा नशिबावर अवलंबून राहून चालत नाही. माणसांना स्वप्नं दाखवावी लागतात, ती प्रत्यक्षात उतरतील असा कृतिकार्यक्रम द्यावा लागतो, आणि त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा कालबद्ध आढावा घ्यावा लागतो.
सीमाभागातला लढा हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा लढा आहे, पण मराठी माणसांच्या इतरही ओळखी आहेत; जातीच्या, धर्माच्या! या ओळखींचा परस्परांशी संघर्ष होऊ शकतो आणि त्याचा लढ्यावर परिणाम होऊ शकतो. गेल्या तीनेक दशकांमधे धार्मिक ध्रुवीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे, त्यातून सीमाभागातल्या मराठी माणसांची हिंदू ही ओळख ठळक करण्याकडे काही लोकांचा कल निर्माण झाला आहे. त्याचा तात्कालिक फायदा असला तरी दीर्घकालीन तोटाच झाला आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांचा सीमालढ्याशी असलेला सांधा क्षीण झाला, बहुसंख्याकांना दुभंगलेली ओळख मिळाली. आपण मराठी कधी आहो आणि हिंदू कधी आहोत याचं भान गोंधळात टाकणारं झाल्यामुळे चळवळीचा वेग आटला. नव्या आणि जुन्या पिढीत मतभेद सुरू झाले. एका टप्प्यानंतर धार्मिक ध्रुवीकरणाने केलेला हा घातपात सगळ्यांच्या लक्षात आला आहे. मराठी ही ओळख अधोरेखित करणं आणि हिंसेवर आधारित वर्तनवादी राजकारणाला विरोध करणं, या दिशेने पुढे जाता आलं तर सीमालढ्याचं संघटन बळकट होऊ शकणार आहे.
संपूर्ण सीमाभाग एक आहेही आणि एक नाहीही. बेळगाव हा शहरी तोंडवळ्याचा प्रदेश, निपाणी शंभर टक्के मराठी, तीच बाब खानापूरची. रामनगर, जोयडा, सुपा, हल्याळ, कारवार, सदाशिवगड, इथला भाषेचा लहेजा वेगळा. इथे हळूहळू वाढणारा कोकणीचा प्रभाव लक्षणीय आहे. गोवा राज्य स्थापन होण्याआधी आणि कोकणीला घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान मिळण्याआधी मराठी आणि कोकणीचं नातं भाषा आणि बोलीचं होतं. आता ते दोन भाषांमधलं नातं आहे. पण, या द्वैताचा कर्नाटकला फायदा होण्याची शक्यता नाही; कर्नाटकने तसा आटोकाट प्रयत्न केलेला असला तरी. कोकणी बोलणाऱ्या सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रात येता येणार नसेल, तर गोव्यात जायचंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ‘तरुण भारत’चे संपादक बाबुराव ठाकूर यांनी सागरी प्रांताची कल्पना मांडली होती, पण तिला फारसं पाठबळ मिळालं नाही. गोव्याचं समाजकारण सीमाभागातल्या कोकणी बोलणाऱ्यांना सामावून घेणारं नाही. कर्नाटकने फार पद्धतशीरपणे या भागातल्या मराठी शाळा संपवल्या आहेत. हाच प्रयोग डांग, उंबरगाव यांच्या बाबतीत संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधी झाला होता. आज गरज आहे, ती या भागातलं संघटन बळकट करण्याची आणि बेळगावसारख्या, ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे तिथली रसद, या तुलनेने दूर असलेल्या भागात वापरण्याची. सीमाभाग महाराष्ट्रात आणणं हे जर युद्ध आहे असं आपण मानलं, तर या युद्धात प्रत्येक तुकडी तितकीच सक्षम असेल असं नाही; पण संघर्ष यशस्वी करायचा तर सर्व दिशेने एकाचवेळी प्रयत्न केले पाहिजेत.
मी बिदर, भालकी, औराद या भागात फिरलो तेव्हा कंधार इथे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना भेटलो होतो. धोंडगे महाराष्ट्रावर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रावर खूपच चिडलेले होते. ‘आम्ही मराठवाड्याचे लोक अजिबात अटी न घालता महाराष्ट्रात सामील झालो आणि तुम्ही आम्हांला काय दिलंत?’, असा प्रश्न ते विचारत होते. अशाच प्रकारचा प्रश्न उद्धवराव पाटलांच्या मनात असणंही शक्य आहे. हा उद्वेग, त्रागा समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रादेशिक असमतोलाबद्दल चर्चा सुरू झाली की, आपण एकतर बिथरतो किंवा अपराधगंडात जातो. या दोन्ही प्रतिक्रिया टाळून विचार करता येणं शक्य आहे. आज बिदर-भालकीचा जो प्रदेश अद्याप महाराष्ट्रात येऊ शकलेला नाही, तो आला असता तर सध्याच्या मराठवाड्याचा भाग असता. दुर्दैवाने अद्याप ते घडलेलं नाही, पण सध्याच्या मराठवाड्यातल्या जनतेची आणि राजकीय वर्गाची बिदर-भालकीच्या लोकांबद्दल निश्चितच जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने सांगली आणि कोल्हापूर इथे बेळगाव-खानापूर-निपाणीत काही घडलं की त्याची प्रतिक्रिया उमटते, तशी इथे का उमटू नये? ती उमटण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार युद्धपातळीवर करण्याची गरज आहे. या परिसरातली अनेक मुलं विविध जातीय संघटनांमधे गुंतलेली दिसतात, ते चांगलं की वाईट याच्या खोलात जाण्याची ही जागा नव्हे. पण, ही मुलं दीर्घकाळ आणि सातत्यानं सीमालढ्याशी कशी जोडून घेता येतील याचा विचार ज्येष्ठांनी केला पाहिजे. सध्याच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाची याबाबतीत महत्त्वाची जबाबदारी आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारख्या काही संस्थांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या काही तरुणांना एकत्र आणून ‘अभिसरण’ या नावाने कार्यशाळा आयोजित केली आहे. अशाच प्रकारचा प्रयत्न सीमाभागातल्या मुलांना महाराष्ट्राशी जोडण्यासाठी केला पाहिजे, अशी सूचना सीमा कक्षाच्या प्रधान सचिवांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली होती, त्यांना ती आवडली. यादृष्टीने अधिक पाठपुरावा सीमा कक्षाच्यावतीने करणार आहोत, पण एकाच विद्यापीठाने हे करणं पुरेसं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व कृषी आणि अकृषी विद्यापीठांनी याबाबतीमध्ये आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. महाराष्ट्रातल्या शैक्षणिक यंत्रणांवर जेवढा सध्याच्या महाराष्ट्रातल्या मुलांचा हक्क आहे, तितकाच सीमाभागातल्या मुलांचाही हक्क आहे, याची जाणीव विद्यापीठांनी ठेवली पाहिजे आणि सीमाभागातल्या मुलांनाही करून दिली पाहिजे. प्रधान सचिव आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, विविध विभागांना सोबत घेऊन प्रकल्प, पाठ्यवृत्ती, कार्यशाळा, मेळावे, शिबिरे, परिसंवाद, अशा अनेक पद्धतींनी सीमाभागाला महाराष्ट्राशी जोडण्याचा प्रयत्न सुरू होतो आहे. हे सगळं काम प्राक्तनवादी वृत्तीने करून चालणार नाही, ते मिशन मोडमधेच केलं पाहिजे. तसं झालं तर महाराष्ट्र आणि सीमाभाग यांच्यातली सध्याची सीमारेषा गैरलागू ठरवणं आपल्याला शक्य होईल. महाराष्ट्राने कर्नाटकात छोटंसंही पाऊल उचललं तर बिथरणाऱ्या कर्नाटकला महाराष्ट्राच्या या उपक्रमांमधे खोडा घालणं शक्य होणार नाही. महाराष्ट्र शासनाने सीमावासीयांसाठी केलेल्या प्रयत्नांची नीट जाहिरात न केल्यामुळे जो काहीसा असंतोष लोकांच्या मनामधे दिसतो, त्यावरही हा महत्त्वाचा उतारा आहे. सीमा कक्ष म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की, येत्या आर्थिक वर्षात एक सर्वंकष कृतिआराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेने त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या पुस्तकात दिलेल्या मनोगतात ‘सीमाभागासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी’ दाखवली आहे. त्यामुळे सीमाभागासाठी आवश्यक तो कृतिआराखडा तयार करण्याच्या आमच्या इच्छेला महत्त्वाचं आर्थिक पाठबळ मिळेल, असा आम्हांला विश्वास आहे.
प्रशासनाच्या कामाची एक पद्धत असते, एक वेग असतो आणि लोकांच्या आकांक्षांचाही एक वेग असतो. या सगळ्याचा मेळ बसला नाही तर विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद कमी करणं आणि संपवत नेणं हे उत्तम प्रशासकाचं लक्षण आहे. या दृष्टीने चाललेलं काम मी गेल्या काही महिन्यांत सीमा कक्षात पाहिलं. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, मराठी भाषा विभाग, वैद्यकीय शिक्षण, गृहनिर्माण, परिवहन, अल्पसंख्याक विकास, गृह, अशा अनेक विभागांशी प्रधान सचिवांनी आग्रहाने संवाद साधला. प्रत्यक्षात त्या-त्या विभागाच्या सचिवांच्या भेटी घेतल्या. त्यांना सीमा कक्षाच्या कामाबद्दल आणि त्या कामाच्या इतर खात्यांशी असलेल्या संबंधांबद्दल अवगत केले. हे सगळं करत असताना, एकेकट्या विभागाकडून गोष्टी घडत नाहीत, त्यासाठी एकत्रित प्रयत्न आणि समन्वय यांची गरज असते, असा त्यांचा दृष्टिकोन होता आणि आहे. त्यामुळे दखलपात्र असं यश मिळालं. उदा, सीईटी परीक्षांमधे असलेल्या G1, G2 अर्जांमध्ये वादग्रस्त सीमाभागातला नागरिक असल्याचे शपथपत्र मागितले जायचे, त्यात बदल होतो आहे. MKB कोट्यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी गोळा झाली आहे. मराठी भाषा विभागाच्या पुढाकाराने सीमाभागातील वाचनालये, शाळा आणि सांस्कृतिक संस्था यांना आर्थिक सहकार्य करण्याच्या प्रकल्पात सीमा कक्षाचा सहभाग नोंदवला जाऊ लागला आहे. अल्पसंख्याक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या समितीचं सक्षमीकरण होतं आहे. सीमा कक्षाचे प्रधान सचिव आता त्या समितीचे सदस्य आहेत, तर उपसचिव हे सदस्य सचिव आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने बेळगाव सीमेजवळ शिनोळी इथे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू करायचे ठरवले आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाने चालवावे असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी विद्यापीठाला शासनाचे आर्थिक सहकार्य लागेल, त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाला आवश्यक ते सहकार्य सीमा कक्ष करत आहे. या महाविद्यालयासाठीचे अभ्यासक्रम कोणते असावेत, याचा एक आराखडा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला आहे. या प्रकारचं आदानप्रदान झाल्याशिवाय यंत्रणांची ताकद वाढत नाही आणि सबळ संस्थात्मक जीवन उभे राहत नाही. कोणत्या का कारणाने असेना, सामान्य प्रशासन विभागतलं कार्यासन ३६ म्हणजे सीमा कक्ष, हे व्यवस्थेच्या परिघावर असलेलं कार्यासन व्यवस्थेला दखलपात्र वाटावं या दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. जसजशी सीमाप्रश्नाची धग वाढत राहील, तसतसं सीमा कक्षाचं महत्त्व अधोरेखित होत राहील.
मुळात मी दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. जवळपास पंधरा वर्षे भाषेच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. या दोन्ही भूमिकांमधे तुलनेनं अधिक स्वातंत्र्य आहे. मनासारख्या गोष्टी करण्याची सोय आहे. त्यातला तोटा असा की, व्यवस्थेत कोणते बदल व्हावेत याचा विचार करता येतो, विश्लेषण करता येतं, आग्रह धरता येतो, पण तुम्ही व्यवस्थेच्या परिघावर असल्याने बदलाचे कर्ते होऊ शकत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आणि अभ्यासकांचा स्वर अनेकदा चढा लागतो. त्यामुळे व्यवस्थेतल्या लोकांना ते शत्रू वाटू लागतात. मला वाटतं यदुनाथ थत्ते यांनी एकदा असं म्हटलं आहे की, ज्यांची ताकद कमी, त्यांचा आवाज चढाच लागला पाहिजे. भाषेच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची ताकद इतकी मर्यादित आहे की, अनेकदा त्यांना आक्रमक झाल्याशिवाय पर्याय राहत नाही. ज्या दिवशी मी शासनाचा विशेष कार्य अधिकारी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्या भूमिका बदलल्या, जबाबदाऱ्या बदलल्या. एका अनोळखी वातावरणात, अपरिचित लोकांसोबत आणि कमालीच्या वेगवान जगात मी येऊन पोहोचलो. सीमाभाग समन्वयक मंत्री मा. एकनाथ शिंदे आणि मा. छगन भुजबळ यांनी अवघ्या एका भेटीत मला त्यांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिली. ज्यांच्यामुळे हे शक्य झाले, त्या सुप्रियाताई सुळे आणि चिंतामणी भिडे यांचे आभार मानणे मला गरजेचे वाटते. यातली एक महत्त्वाची बाब अशी की, माझ्यासारखा विद्यापीठाचा प्राध्यापक थेट या कामासाठी मंत्रालयात येऊ शकला नसता. त्यामुळे मी उसनवार तत्त्वावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्या मंत्री आस्थापनेवर रुजू झालो. मा. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री असताना आणि मी मराठी अभ्यास केंद्राचा कार्यकर्ता असताना, आम्ही एकत्र चर्चांमधे भाग घेतला आहे, क्वचित वादही घातला आहे. पण, सामंत साहेबांनी एक अधिकारी आपल्या आस्थापनेवर घेऊन, त्याच्या सेवा दुसऱ्या मंत्र्यांकडच्या कामासाठी वर्ग करण्याबाबत मनाचा खुलेपणा दाखवला. शिवाय, त्यांच्याकडचे मला आवडणारे कामही मला आग्रहाने करू दिले, हा चांगुलपणा मला महत्त्वाचा वाटतो. माझ्या नेमणुकीतली मेख अशी की, दोन्ही मंत्र्यांकडे सीमा समन्वयक अशी जबाबदारी असली, तरी या नावाचे मंत्रालयीन खाते नाही. विषयाची तयारी करणं, त्याबद्दल मंत्र्यांना अवगत करणं, शासन, सीमाभागातील लोक, महाराष्ट्र एकीकरण समिती, सर्वोच्च न्यायालयातील वकील, अशा अनेक घटकांशी संपर्क आणि संवाद करून प्रश्न नीट समजावून घेणे आणि कृतिकार्यक्रम आखणे, ही माझी जबाबदारी होती. माझे काम सीमाप्रश्नाशी आणि पर्यायाने सीमा कक्षाशी संबंधित होते. हा कक्ष सामान्य प्रशासन विभागात आहे. सुरुवातीला माझा या विभागाशी औपचारिक संबंध नव्हता. त्यामुळे मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याशी दुसऱ्या खात्याच्या प्रशासकीय विभागानं कसं वागावं, याबद्दल सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला. माझ्या पदाची नेमणूक याआधी झालेली नसल्यामुळे, कोण बरे हा स्वयंघोषित विशेष कार्य अधिकारी असा प्रश्न काहींच्या मनात आला असल्यास नवल नाही. पण, मंत्र्यांशी सतत संवाद आणि प्रशासनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न यामुळे कोंडी फुटू लागली. आज मी दोन्ही मंत्र्यांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करतोच आहे. शिवाय, सीमा कक्षाचा विशेष कार्य अधिकारी म्हणूनही काम करतो आहे. ही प्रशासकीय व्यवस्था प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी टाकलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्या लवचीक धोरणामुळे शक्य झाली. दरम्यानच्या काळात, दोन्ही मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांचा मी करत असलेल्या कामाबद्दलचा विश्वास कदाचित वाढला असावा, हे  सीमाप्रश्नाच्या पुढील यशाचे सुचिन्ह आहे असे मला वाटते.
गेली दहा वर्षे सीमाभागात काम करत असताना, आणि गेले वर्षभर शासनात काम करत असताना, मला या प्रश्नासंबंधी दस्तावेजीकरणाची उणीव वारंवार जाणवलेली आहे. ज्ञान ही ताकद आहे आणि ज्ञानाचा पाठपुरावा ही सवय झाली पाहिजे. त्यामुळे एकीकडे रस्त्यावरचा सीमालढा लढत असताना वैचारिक शिबंदीही तितकीच पक्की पाहिजे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. हे काम कुणीतरी करायला पाहिजे, मग मीच ते का करू नये? या प्रश्नाच्या उत्तरात या पुस्तकाची सुरुवात आहे. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, मी बेळगाव सकाळसाठी ‘सीमापर्व’ या नावाने सीमाप्रश्नाचा मागोवा घेणारी ६० लेखांची मालिका लिहिली. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सीमाभागाचा मौखिक इतिहास शब्दबद्ध करणाऱ्या ऐंशीहून अधिक मुलाखती घेतल्या. अनेकदा सीमाभाग पायाखाली घातला. पण, हे सगळं संचित विरून जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. एका अर्थाने हे पुस्तक ही माझी वैयक्तिक गरजही आहे. त्या दृष्टीने विचार करता सीमाप्रश्नाबद्दलचा एक प्रातिनिधिक दस्तावेज अशी कल्पना मनात आली. प्रधान सचिव आणि समन्वयक मंत्र्यांना ती पटली. सुरुवातीला पुस्तकाची जी कल्पना मनात होती, त्यापेक्षा आत्ताचं पुस्तक आकार आणि आवाक्याने वाढलं आहे. अर्थात, या प्रकारच्या पुस्तकांची मालिक होऊ शकेल इतकी प्राथमिक आणि दुय्यम साधनं उपलब्ध असल्यामुळे पुस्तक अपेक्षेपेक्षा मोठं झालं म्हणून वाईट वाटून घ्यावं, का भरपूर मजकूर अजूनही बाहेरच राहिला आहे याची खंत बाळगावी, हे मला कळत नाही. पुस्तकासाठी लेख, भाषणे, मुलाखती, छायाचित्रे, कात्रणे निवडणे, हे जिकीरीचे काम होते. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. सीमा कक्षातील सहकाऱ्यांनी शासन निर्णय उपलब्ध करून दिले. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने छायाचित्रे आणि कात्रणे उपलब्ध करून दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या दाव्याचं काम करणाऱ्या वकिलांच्या टीमने तारीखवार नोंदींचा तपशील उपलब्ध करून दिला. त्याचा अनुवाद भाषा संचालनालयातील अनुवादक वंदना वाघ यांनी तत्परतेनं करून दिला. अदिती पै यांनी बॅरीस्टर नाथ पै यांचं १७ जानेवारी १९७१च्या हुतात्मा दिनाचं (त्यांच्या मृत्यूआधी एक दिवसाचं) भाषण उपल्बध करून दिलं. विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आणि प्रभारी ग्रंथपाल निलेश वडनेरकर यांनी विधानभवन वाचनालयातून विधानमंडळातील चर्चा आणि भाषणे यांचा तपशील उपलब्ध करून दिला. प्रधान सचिव कार्यालय आणि सीमा कक्षातील पूजा चौधरी, ओमकुमार कुलकर्णी, संकेत गुरसळे, अजिंक्य कापसे, सुप्रिया राठोड आणि मराठी अभ्यास केंद्रातली माझी सहकारी विशालाक्षी चव्हाण यांनी टंकलेखनाचं काम आत्मीयतेनं केलं. हे पुस्तक तीन माणसांच्या सहभागाशिवाय शक्य नव्हते. संपादन साहाय्य आणि मुद्रित शोधन करणारी साधना गोरे, अक्षर जुळणी आणि मांडणी करणारे तुषार पवार आणि हृषिकेश सावंत, हे ते तिघेजण. यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून हे अशक्य वाटणारे काम वेळेत पूर्ण केले आहे. ज्येष्ठ चित्रकार आणि व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी देखणं आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ तयार केलं. शासकीय मुद्रणालयाचे रूपेंद्र मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय कमी वेळात पुस्तकाची छपाई करून दिली. सीमा कक्षातील माझे सहकारी उपसचिव जना वळवी, अवर सचिव संजय भोसले आणि साहाय्यक कक्ष अधिकारी नरेंद्र शेजवळ यांनी यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रशासकीय बाबींची पूर्तता वेगाने आणि आत्मीयतेने केली. त्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येऊ शकला आहे.
माझ्या दृष्टीने आजवर मंत्रालय ही आंदोलनाचे प्रश्न घेऊन येण्याची जागा होती. गेले वर्षभर मी कधी चाचपडत, तर कधी आश्वस्त होत या इमारतीच्या वेगवेगळ्या भागातून फिरलो आहे. माझ्यासारख्या फटकळ आणि स्पष्टवक्तेपणाचा सोस असलेल्या माणसाला हे वातावरण किती पचनी पडेल याचा मला अंदाज नव्हता. पण मी ज्या तीन मंत्र्यांसोबत काम करतो, त्यांच्या आस्थापनेवरच्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा काळ समाधानाचा गेला. नवनव्या गोष्टी शिकता आल्या. प्राध्यापक म्हणून माझा वर्गातल्या विद्यार्थ्यांशीच संबंध येत होता, कार्यकर्ता म्हणून इतर चळवळींच्या कार्यकर्त्यांशी संबंध येत होता, इथे पहिल्यांदाच अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क आला. आपल्या वागण्या बोलण्याचं नव्या परिप्रेक्ष्यात मूल्यमापन करता आलं. वैचारिक समज वाढण्यासाठी हे आवश्यक आहे असं मला वाटतं. येत्या काळात ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल असा मला विश्वास आहे.
सीमाभागात फिरत असताना शेकडो माणसं भेटली, त्यांचं दुःख समजून घेता आलं, बिदरपासून कारवारपर्यंत अनेक ठिकाणी मी व्याख्यानं दिली, संशोधनाच्या परिभाषेत ज्याला Focused Group Discussion असं म्हणतात, अशा चर्चांमधे सहभागी झालो, मुलाखती घेतल्या, निवेदनं लिहिली, पत्रकं काढली, प्रश्नावल्या वाटल्या, भटकंती केली. या सगळ्यांतून माणूस म्हणून आणि अभ्यासक कार्यकर्ता म्हणून कमालीचा समृद्ध झालो आहे. राज्य पुनर्रचना, राज्याराज्यांमधले मतभेद, संघराज्य व्यवस्था, भाषिक राजकारण, भाषा नियोजन याबद्दलचं माझं आकलन अधिक वाढलं आहे. या संपूर्ण काळात मला सीमाभागात अनेक जवळचे मित्र मिळाले. त्यांच्यामुळे भाषा, समाज आणि संस्कृती यांबद्दलचा माझा आग्रह अधिक ठाम झाला. सीमाभागातल्या विद्यार्थ्यांसाठी मा. सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने फिरतं वाचनालय दिलं गेलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सीमालढ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठांबद्दल कृतज्ञता आणि तरुणांचं कौतुक म्हणून मानपत्र देण्याचा कार्यक्रम घडवून आणता आला. तेव्हा मी शासनात नव्हतो, पण सीमाभागाचा सदिच्छादूत म्हणूनच काम करत होतो. या काळात मी हातचं न राखता सीमाप्रश्नावर लिहिलं, त्यामुळे काही लोक दुखावलेसुद्धा; पण माझी बांधिलकी सीमाप्रश्नाशी आणि सीमाभागातल्या जनतेशी असल्यामुळे छोट्यामोठ्या राग-रुसव्यांची मी तमा बाळगली नाही. कार्यकर्त्याच्या, अभ्यासकाच्या आणि शासकीय अधिकाऱ्याच्या कामातला एक महत्त्वाचा फरक असा की, सरकारी अधिकाऱ्याने जपून बोलावं, कोणाच्या भावना दुखावू नयेत, असा संकेत आहे. हा संकेत कोणी तयार केला याची मला कल्पना नाही, पण सत्य आणि संकेत यात निवड करायची वेळ आली तर मी कशाची निवड करेन याची मला कल्पना आहे. सुदैवाने मी ज्या समन्वयक मंत्र्यांसोबत काम करतो आहे, त्यांनी या प्रश्नाबद्दल मला मोकळेपणाने आपलं म्हणणं मांडायची मूभा दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींनी सतत संवाद चालू ठेवला, शासनाच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत दाव्याचे प्रश्न तटस्थपणे मांडले. त्यामुळे मला माझे काम करणे सोपे झाले आहे. मी माझे काम आणि हे पुस्तक ही सीमा लढ्याच्या सोडवणुकीची साधनं आहेत, असं मानतो. साध्य महत्त्वाचं आहे, त्या साध्यापासून नजर न ढळणं गरजेचं आहे.
आता या पुस्तकातल्या विविध विभागांबद्दल आणि मजकुरांबद्दल थोडेसे. हे पुस्तक एकूण सहा विभागांत विभागलेले आहे. हे पुस्तक सीमाभागातील जनतेला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला अर्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने सीमाभागातील जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नव्हता, असं मला वाटतं. पहिल्या विभागात सर्व मान्यवरांची मनोगतं आहेत. बरेचदा मान्यवरांचे शुभेच्छा संदेश पुस्तकांमध्ये वापरले जातात, त्यापेक्षा याचं स्वरूप वेगळं आहे. राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि सीमाभाग सवन्वयक-मंत्री यांनी सीमाप्रश्नाबद्दलची आपली बांधिलकी निःसंदिग्ध व्यक्त केली आहे. सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त प्रदेश आहे, हे मुख्यमंत्र्यांचं आक्रमक प्रतिपादन आणि सीमाभागासाठी वाट्टेल ती किंमत मोजू, ही उप मुख्यमंत्र्यांची ग्वाही, सीमाभागातील आणि राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या लढ्यातल्या दिग्गजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाबद्दल विरोधी पक्ष शासनासोबत राहील अशी ग्वाही दिली आहे. सीमालढ्याचे भीष्माचार्य प्रा. एन. डी. पाटील यांनी या लढ्याचा दीर्घ इतिहास संक्षिप्तपणाने मांडला आहे. त्यांची या लढ्याबद्दलची निरीक्षणं महत्त्वाची ठरावीत. दोन्ही सीमाभाग समन्वयक मंत्र्यांनी १ नोव्हेंबर २०२०च्या काळ्या दिनाच्या निमित्ताने सीमाभागातील जनतेला लिहिलेलं पत्रही या विभागात आहे. सीमाभागातील सर्व वर्तमानपत्रांनी या पत्राला ठळक प्रसिद्धी दिली होती. सीमाभागातील दलित, वंचित, बहुजन यांना महाराष्ट्र शासनासोबत आणण्याचा समन्वयक मंत्र्यांचा प्रयत्न लक्षणीय आहे.
दुसऱ्या विभागात प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी गेल्या काही महिन्यांत शासनाच्यावतीने उचलेल्या पावलांचा लेखाजोखा मांडला आहे. तिसऱ्या विभागात सीमाप्रश्नाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. १९५६ पासून जवळपास २०१० पर्यंत केंद्र, राज्य आणि कर्नाटक यांच्या पातळीवर घडलेल्या जवळपास दोनशे घडामोडींची नोंद, सर्वोच्च न्यायालयातल्या महाराष्ट्राच्या वकिलांच्या टीमने केली आहे. ही नोंद इतकी तपशीलवार आहे की, सर्वोच्च न्यायालयात आणि इतरत्रही गेल्या ६० वर्षांत काय घडलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांना त्याचं नीट उत्तर मिळतं. महाराष्ट्राने केंद्राच्या आणि कर्नाटकच्या पातळीवर केलेले प्रयत्न महाराष्ट्राचा चांगुलपणा, समंजसपणा, सहनशीलता आणि भारत सरकारची तटस्थता तसंच कर्नाटकची मग्रुरी दाखवणारा आहे. इतका चांगुलपणा अस्थानी तर ठरला नाही ना, अशी एक शंकाही त्या निमित्ताने मनात डोकावते. ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा बृहत्- ग्रंथ लिहिणारे लालजी पेंडसे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक महत्त्वाचे नेते आणि दस्तावेजकार होते. त्यांनी या लढ्याचे अतिशय मनोज्ञ आणि अस्वस्थ करणारे चित्रण केले आहे. त्यातला ‘साराबंदीचा लढा’ या पुस्तकात निवडला आहे. सीमाभागातील जनेतेचं धाडस, त्याग, हालअपेष्टा सहन करण्याची क्षमता आणि कर्नाटक पोलिसांचा रानटीपणा, यातला विरोधाभास सहज लक्षात येण्यासारखा आहे. बार्डोलीच्या साराबंदी सत्याग्रहानंतर वल्लभभाई पटेल सरदार झाले, पण सीमाभागातला हा लढा यशस्वी करणाऱ्या सुंठणकर, सायनाक, बाबुराव ठाकूर यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत वैफल्यच सहन करावं लागलं. प्रत्येक आंदोलनाची नियती असते का? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. संपूर्ण महाराष्ट्र समितीचे नेते दाजीबा देसाई यांनी ‘राष्ट्रवीर’ या नियतकालिकातून भारत सरकार, कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर कोरडे ओढले आहेत. त्यांची भाषा इतकी आक्रमक आहे की, एखाद्या राजकीय पक्षाच्या हलक्या काळजाच्या माणसाच्या भावना लगेच दुखावतील. त्यांनी केलेली टीका आत्ताच्या परिप्रेक्ष्यात पाहून चालणार नाही. त्या काळात काँग्रेस देशात सर्वत्र सत्तेवर होती, अशा परिस्थितीत हा प्रश्न न सोडवू शकल्याबद्दलचा उद्वेग दाजीबांच्या लेखनात पदोपदी दिसतो. त्यांची भाषा त्यामुळे तिखट झाली आहे. दाजीबांच्या लेखनाचा पहिलाच खंड प्रसिद्ध झाला आहे. ज्यांना दाजीबा, उद्धवराव पाटील, केशवराव धोंडगे यांच्या सीमालढ्यातल्या योगदानाचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या दृष्टीने ही सुरुवात आहे.
शिवसेना हा पक्ष सीमालढ्याबद्दल सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. १९६७ साली मुंबईत सीमाप्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात ६९ लोकांचा मृत्यू झाला. शिवसेनाप्रमुखांनी सीमाप्रश्नाबद्दल सतत आग्रही भूमिका घेतली. त्याचं प्रत्यंतर त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रातही दिसतं. महाजन आयोगाच्या अहवालाची मुद्देसूद चिरफाड करणारा शांताराम बोकील यांचा दीर्घ लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंतर या आधीच या लेखाचा इंग्रजी, हिंदी आणि कानडी अनुवाद व्हायला हवा होता. खानापूरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत नेते, व्ही. वाय. चव्हाण यांनी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. कागदपत्रं जपणं आणि ती वेळच्या वेळी प्रकाशित करणं, ही लढा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी किती आवश्यक गोष्ट आहे, ही बाब ह्या लेखामुळे अधोरेखित व्हावी. सीमालढा संसदेत गाजवणारे अष्टपैलू बॅरिस्टर नाथ पै यांनी बेळगावकरांना मनापासून घातलेली साद आणि १७ जानेवारी १९७१च्या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणानंतर काही तासात या नेत्याचा मृत्यू होतो, ही बाब हलवून टाकणारी आहे. नाथ पै यांच्यासारखा माणूस दीर्घकाळ जगला असता, तर संसदेला सीमाप्रश्न डावलणं शक्य झालं नसतं, असं मला वाटतं. दर्शनिका विभागातील दिलीप बलसेकर आणि सायली पिंपळे यांनी अतिशय नेमकेपणाने सीमाभागाचं मराठीपण अधोरेखित केलं आहे. सकाळ वर्तमानपत्राच्या बेळगाव आवृत्तीत, मी सीमाप्रश्नाचा मागोवा घेणारी ६० लेखांची मालिका लिहिली. माझे मित्र गोपाळ गावडा यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. या लेखमालेतलं निवडक लेखन या विभागात सविस्तरपणे दिलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातला दावा, त्यातली महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारत सरकारची भूमिका, लढ्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या घडामोडी, याची तपशीलवार माहिती वाचकांना मिळेल. आपण माहिती अधिकाराच्या जगात वावरत आहोत. अशा काळात सर्वोच्च न्यायालयाच्या दाव्याचा तपशील महाराष्ट्रातल्या आणि सीमाभागातल्या जनतेला नीट माहीत असणं, हे लढा पुढे नेण्याचं महत्त्वाचं साधन ठरणार आहे.
चौथ्या विभागात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, मधु दंडवते, उद्धवराव पाटील, शरद पवार, मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस या सर्वांची विधिमंडळातली भाषणं आणि त्यावरच्या चर्चा एकत्र केल्या आहेत. खरंतर १९५६ पासून आजतागायत महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि देशाच्या संसदेत सीमाप्रश्नावर जी-जी चर्चा झाली, ती खंडनिहाय प्रसिद्ध होण्याची गरज आहे; पण ते दीर्घकाळाचं काम आहे. या पुस्तकात त्याची सुरुवात झालेली दिसेल. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्ती सीमाप्रश्नाकडे कशा पाहतात, विचारी आणि आक्रमक विरोधक त्यांना कसा जाब विचारतात आणि सर्वसहमती कशी तयार होते, याचा वस्तुपाठच या भाषणांमधून मिळेल. लोकशाहीच्या संकेतानुसार जे सत्तेत आहेत त्यांना कठोर टीका सहन करावीच लागते. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या सगळ्यांना विरोधकांची शेलक्या शब्दांतली टीका सहन करावी लागली आहे. या टीकेमुळे त्या-त्या मान्यवराच्या चाहत्याने हळहळण्यापेक्षा एकूण राजकीय व्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यात या चर्चेकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. राजकीय नेत्यांची भाषा, समयसूचकता, वैधानिक आयुधं वापरण्याची क्षमता, आणि प्रश्नाचं साकल्याने असणारं भान, या गोष्टी या भाषणांमधून लक्षात येतील. भाषण करणाऱ्या प्रत्येक नेत्याचा वेगवेगळ्या भाषणांमधला स्वर वेगळा लागतो. बदलत्या परिस्थितीला तो त्याने दिलेला प्रतिसाद आहे. इतकी विचारी माणसं महाराष्ट्राच्या विधिमंडळात होती, ही समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. या प्रकारच्या भाषणांमधून संदर्भ सोडून वाक्य काढली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची दीर्घ निवेदनं वाचणं, पचवणं, ही अभ्यासक, कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय अभिजन यांची नियमित सवय झाली पाहिजे.
पाचव्या विभागात कला आणि सीमाप्रश्न यातल्या आंतरसंबंधाचा प्रातिनिधिक मागोवा घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रं अतिशय धारदार आणि परिणामकारक होती, हे वेगळं सांगायला नको. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचे, देशाचे आणि कर्नाटकचे नेते यांच्यावर टीका करताना, त्यांचा कुंचला बहरला आहे. या बहराकडे त्या काळाच्या चौकटीतच पाहावं लागतं, तसंच ते पाहिलं जाईल असा विश्वास आहे. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील, भास्कर मुणगेकर, अर्जुन विष्णू जाधव यांची संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि सीमालढा याबद्दलची कवनं वाचकांना ताल धरायला लावतील, असा विश्वास आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आंबेडकरी चळवळ यांना लोककलावंतांनी मोठी साथ दिली. आजही सीमालढा पुन्हा घरोघरी पोहोचवायचा तर, लोककलावंतांना सोबत घ्यायला हवंच.
सहाव्या विभागात महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार आणि कर्नाटक शासनाशी केलेला पत्रव्यवहार उद्धृत केला आहे. महाराष्ट्र किती चिकाटीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे, याची या पत्रव्यवहारावरून खात्री पटावी. सीमालढ्याशी संबंधित विविध छायाचित्रे, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने उपलब्ध करून दिली. महासंचालक दिलीप पांढरपट्टे, त्यांचे सहकारी गोविंद अहंकारी आणि सहकारी यांच्यामुळे हे शक्य झालं. त्यांच्यामुळेच वर्तमानपत्रांची कात्रणंही मिळाली. या सर्व बाबतीतलं आपलं दस्तावेजीकरण आणखी नेमकं असण्याची गरज आहे. खानापूरच्या मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे नारायण कापोलकर आणि वासुदेव चौगुले यांनी हुतात्मा स्मारकाचे, आंदोलनाचे तसेच सीमा सत्याग्रहींच्या सत्काराचे फोटो उपलब्ध करून दिले, त्यांचे प्रेमपूर्वक आभार!
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णयांचं संकलन हे या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सीमा कक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्र शासनाच्या सीमाभागविषयक विविध घोषणांपर्यंत, MKB (महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग) कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीपासून ते गेल्या चार महिन्यांत सीमा कक्षाने प्रशासकीय पातळीवर उचललेल्या पावलांपर्यंत अनेक शासन निर्णय आपल्याला सापडतील. त्यामुळे या पुस्तकाचे संदर्भमूल्य नक्कीच वाढेल.
एवढ्या व्यापक पटावरचं पुस्तक तयार करताना काही गोष्टी राहून जातातच. काही विषय, व्यक्ती यांच्याबद्दलचा वाचकांना महत्त्वाचा वाटणारा तपशील राहून गेला असण्याची निश्चित शक्यता आहे. त्याचा विचार यानंतरच्या प्रकाशनांमधे नक्कीच केला जाईल.
‘एक पुस्तक प्रसिद्ध होऊन काय होणार आहे?’ इतकी वर्षं झाली, हा प्रश्न सुटणार आहे का?’ असे वेताळाचे प्रश्न ज्यांच्या मनात आहेत, त्यांना मला इतकंच सांगायचंय की, आशय ताकदवान असेल, तर एक पुस्तकही बदलाचं वाहन ठरू शकतं. इतकी वर्षं न सुटलेले प्रश्न सुटावेत म्हणून लोक रक्त आटवतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्दम्य आशावाद असतो. तोच दुर्दम्य आशावाद माझ्याकडेही आहे. त्यामुळे ६४ वर्षे यश मिळालं नाही म्हणून ६५व्या वर्षीही ते मिळणार नाही, असं मी मानत नाही. या आशावादाचं सार्वत्रिकीकरण हा या पुस्तकाचा एक हेतू आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सबंध राजकीय वर्ग प्रातिनिधिक स्वरूपात एका व्यासपीठावर येईल, आणि सीमाप्रश्नाबद्दलचा कालबद्ध कृतिकार्यक्रम लोकांपुढे येईल असा मला विश्वास आहे. या संपूर्ण प्रवासात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचं-कार्यकर्त्यांचं, सीमाभागातल्या सर्वसामान्य नागरिकांचं जे सहकार्य मिळालं, त्याबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. मुळात भाषिक चळवळीचा कार्यकर्ता असलेल्या माझ्यासारख्या अभ्यासकाला शासन व्यवस्थेतल्या सहभागामुळे कामाचा व्यापक पट लाभला आहे. त्याआधारे सर्व संबंधित भागधारकांना सोबत घेऊन मार्गक्रमणा केली तर या प्रश्नाची लवकर यशस्वी सोडवणूक होईल, अशी मला खात्री आहे. सीमाभाग महाराष्ट्रात आणणे आणि सीमा कक्षाच्यामार्फत सीमाभागातील जनतेचे विकासविषयक प्रश्न मार्गी लावणे, अशा दुहेरी पद्धतीने काम होईल. रचनात्मक काम आणि संघर्ष, विचार आणि कृती, या दोन आघाड्यांवर काम केल्यामुळे सीमाभागातून महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या आणि त्यांची महाराष्ट्रात वाट पाहाणाऱ्या लोकांचं इतक्या वर्षांचं साचलेलं वैफल्य दूर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेचा वाहक किंवा उत्प्रेरक होण्याची संधी मिळाली, ही मला समाधानाची बाब वाटते.
ज्यांचा नामोल्लेख अनवधानाने राहून गेला असेल अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
जय मराठी। जय महाराष्ट्र ।।
- डॉ. दीपक कमल तानाजी पवार
संपर्क - ९८२०४४३७६६५, santhadeep@gmail.com

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611549032.jpg [postimage] => upload_post-1611549032.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 25 Jan 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => सीमाभाग, भाषावार प्रांतरचना, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1579] => Array ( [PostID] => 22110 [post_title] => मांसाहाराच्या इतिहासाचे उत्खनन [post_content] => [post_excerpt] => यज्ञयागांत होणारे हिंसाकर्म बुद्धाला पसंत नव्हते. [post_shortcontent] =>

अंक : विविधज्ञानविस्तार

लेखाबद्दल थोडेसे : मांसाहार हा आजही चर्चेचा, हिंसेचा आणि अनेकदा तर माणसाचे सामाजिक स्थान ठरवण्याचा विषय होतो. मांसाहाराकडे धार्मिक अंगाने न पाहता मानवी इतिहास म्हणून पाहिले तर हजारो वर्षात मांसहाराविषयीच्या धारणा सतत बदलत गेलेल्या दिसतात. पशु-पक्षी-प्राणी हे जैवसृष्टीच्या चक्रातील महत्त्वाचे दुवे आहेत, ते जर नष्ट झाले तर मानवाचे अस्तित्वही आपोआपच संकटात येईल ही जाणीव किंवा हा अपराधभाव यामागे असणार. मांसाहारातील चविष्टपणामुळे एका बाजूला त्याची ओढ, तर जीवसृष्टीतील प्राण्यांच्या स्थानामुळे अतिरेकी हत्येची भीती, या चक्रांत समाज, समाजपुरुष, राज्यकर्ते, साधू सगळेच अडकलेले दिसतात. त्यामुळेच इतिहास-पुराणे यांतील मांसाहाराचे संदर्भ तपासण्याचे उद्योग नेहमीच सुरू असतात. बुद्धाने डुकराचे मांस खाल्ले व त्यामुळे अजीर्ण होऊन तो मरण पावला, यावर त्याच अनुषंगाने सतत चर्चा होत असतात. या चर्चांच्या संदर्भात धर्मानंद कोंसबी यांना केलेले हे विवेचन. हा लेख त्यांनी विविधज्ञानविस्तार या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. आचार्य धर्मानंद कोसंबी ( ९ ऑक्टोबर १८७६- २४ जून १९४७) हे बौद्धधर्माचे व पाली भाषेचे  गाढे अभ्यासक. सिलोन, ब्रह्मदेश वगैरे देशांत जाऊन तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीने राहून बौद्ध गुरूंच्या हाताखाली मूळ पाली भाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन त्यांनी केले. सारासार व ऐतिहासिक दृष्ट्या विचार करण्याची पद्धती यामुळे धर्मानंद कोसंबी यांचे बौद्ध धर्मासंबंधीचे लेखन आदर्श समजले जाते.

 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/meat-1.jpg [postimage] => /2020/10/meat-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jan 2021 [post_author] => 5889 [display_name] => धर्मानंद कोसंबी [Post_Tags] => चिंतन,इतिहास,समाजकारण,विविध ज्ञानविस्तार [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1580] => Array ( [PostID] => 22516 [post_title] => भाषा आणि अस्मिता [post_content] => [post_excerpt] => वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय? [post_shortcontent] =>

स्वभाषेचा आग्रह का धरायचा, कुणी धरायचा, तो धरताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायचे, हे सांगणारा कवी वसंत आबाजी डहाके यांचा हा लेख -
बीएला जाणारे विद्यार्थी साहित्याचा ‘साहित्य : एक कला’ या दृष्टीने अभ्यास करतात असे मानले तर; ते बारावीपर्यंत भाषा शिकत होते की साहित्य शिकत होते की साहित्यकृतींच्या माध्यमातून भाषा शिकत होते? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे जीवनभान, मूल्यसंस्कार इत्यादी गोष्टी बारावीपर्यंत ठीक आहेत; पुढे त्यांची काही गरज नाही; विशेषतः वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांकडे जाणाऱ्यांना तर काही गरजच नाही असे समजायचे काय?
भाषेचे शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वभाषेचे शिक्षण आणि परभाषेचे शिक्षण असे दोन विषय आहेत. स्वभाषेचे, उदा. मराठीचे. ही भाषा मुलांना अवगत असते. मुले बोलत असतात, लिहिणे शिकायचे असते. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने जीवनाच्या विविध क्षेत्रात वापरली जाणारी भाषा शिकायची असते. स्वभाषेचे शिक्षण देत असतानाच स्वभाषेच्या बोलींचीही ओळख व्हायला हवी. खरेतर विविध बोली बोलणारी मुले प्रमाणभाषा 
 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1611215474.jpg [postimage] => upload_post-1611215474.jpg [userfirstname] => Vasant Aabaji [userlastname] => Dahake [post_date] => 21 Jan 2021 [post_author] => 5954 [display_name] => वसंत आबाजी डहाके [Post_Tags] => भाषा, शिक्षण, बोली, वसंत आबाजी डहाके, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1581] => Array ( [PostID] => 11274 [post_title] => सोळा आणे! [post_content] => [post_excerpt] => गोष्टीचा अंक हाती आल्यावर मी माझ्या छापील नांवाकडे किती वेळ पाहत बसे हे सांगतांच येणार नाही. [post_shortcontent] =>

( अंक – विश्र्ववाणी, सप्टेंबर १९३४)

वि. स. उर्फ विष्णु सखाराम खांडेकर (११ जानेवारी १८९८ ते २ सप्टेंबर १९७६) यांची ओळख वाचकांना आहे ती मुख्यतः भावना, कर्तव्य, संस्कार, चांगले-वाईट यांच्या आवर्तनात सापडलेल्या भाबड्या व्यक्तिरेखा यांभोवती रचलेल्या कथा,कादंबऱ्या यांमुळे. ‘अमृतवेल’, ‘सोनेरी स्वप्नं’, ‘वेचलेली फुले’ अशा शीर्षकांमधूनही ते लक्षात येते. ‘ययाती’ ही कादंबरी हा त्यांच्या लोकप्रियतेचा कळस ठरला. खांडेकरांच्या लेखनातील विनोद मात्र या साहित्यामुळे झाकोळला गेला आमि झाकलेलाच राहिला. श्री.कृ. कोल्हटकरांनीही खांडेकरांचे काही लेख वाचल्यावर त्यांना अधिक विनोदी लेखन करण्याचा सल्ला दिला होता. प्रस्तुतचा लेख हा त्यांच्या विनोदी साहित्याचा आणि विनोदी प्रकृतीचा एक अप्रतिम मासला आहे. पोष्टाविषयी आजवर पुलंसह अनेक साहित्यिकांनी लिहिलेले आहे कारण एकेकाळी पोष्ट हा मध्यमवर्गीय भावविश्वाचा अत्यंत महत्वाचा कोपरा होता. खांडेकरांनीही या लेखाची सुरुवात पोष्टाच्या वर्णनानेच केली आहे, परंतु पुढे पुढे पोष्ट हे केवळ निमित्त म्हणून उरते आणि साहित्यिकांमधील बनचुकेपणावर ते फर्मास भाष्य करतात. म्हटलं तर ही कथा आहे आणि म्हटलं तर ललीत लेख. खांडेकर १९३८ पर्यंत शिरोड्याला होते तेंव्हा लिहिलेली ही कथा/लेख १९३४ साली ‘विश्ववाणी’च्या अंकात प्रसिदध झाली होती.

.......................

एखाद्या पाश्चात्य कवीने पोस्टाची पर्वताशी तुलना केली आहे की काय ते मला ठाऊक नाही. असल्यास माझ्यावर वाङ्मयचौर्याचा आळ येईल. पण चोरीचा आळ येईल म्हणून गणेशचतुर्थीच्या सुन्दर चंद्रकोरीकडे न पाहून कवीचे कसे चालेल? म्हाताऱ्या आजीबाईंनी हवे तर त्या चंद्राकडे पाहू नये. 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/06/vsk.jpg [postimage] => /2019/06/vsk.jpg [userfirstname] => Vishnu [userlastname] => Sakharam Khandekar [post_date] => 19 Jan 2021 [post_author] => 2410 [display_name] => वि. स. खांडेकर [Post_Tags] => विनोद,पुनश्च,वि. स. खांडेकर,विश्र्ववाणी [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1582] => Array ( [PostID] => 17358 [post_title] => पाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप [post_content] => [post_excerpt] => पाठारे प्रभू या छोट्या ज्ञातीने महाराष्ट्राला अतिशय कर्तबगार व्यक्ती दिल्या आहेत. [post_shortcontent] =>

अंक - अंतर्नाद, जून २०१७

माणसं काम-धंद्याच्या निमित्तानं जगात कुठं कुठं जातात, त्यातून जाती-धर्म संकराचा वेग वाढतो आणि खोट्या अस्मिता हळू हळू गळून पडतात. जातींच्या इतिहासाकडे पाहतानाही अभिमान, अस्मिता यांचे अडथळे ओलांडूनच पहावे लागते. इतिहास लिहिताना तो वस्तूनिष्ठ असावा, अभिमानाने ग्रासलेला नसावा याची काळजी घ्यावी लागते. पाठारे प्रभूंच्या इतिहासाकडे पाहण्याची अशीच दृष्टी देणारा हा मनोरंजक शैलीत लिहिलेला लेख- ‘‘इतिहासाची पुनरावृत्ती होते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आपल्याला ठाऊक नाही ते हे, की इतिहास हा नेहमीच देदीप्यमान असतो. पानिपतावर मराठ्यांची पळून पळून पुरेवाट झाली. पण मराठ्यांच्या इतिहासात मात्र याला झळझळीत सोन्याचा मुलामा दिला जातो. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश जेव्हा जेव्हा जर्मनांकडून मार खायचे, तेव्हा तेव्हा त्याला ते ‘यशस्वी माघार’ असे गोंडस नाव द्यायचे. मुंबईचे आद्य रहिवासी म्हणून कोळी, आगरी आणि भंडारी यांच्यानंतर पाठारे प्रभूंचं नाव घेतलं जातं. आपण मराठीचे जाज्वल्य अभिमानी असल्याचं ते सांगत असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं, की पाठारे प्रभूंनी मुंबईत आजची मराठी भाषा रुजवली आणि संवर्धित केली. पण वस्तुस्थिती काय सांगते? पाठारे प्रभूंना ‘प्रतिहार प्रभू’ असं दुसरं नाव आहे. ते मुंबईला बाराव्या किंवा तेराव्या शतकात आले असावेत. राजस्थानमध्ये ‘प्रतिहार’ या घराण्याचे राज्य असताना तुर्कांच्या आक्रमणामुळे त्यांनी राजस्थानमधून काढता पाय घेतला. त्यांच्या घराण्याचा मूळ पुरुष हा प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशी कुळातील राजा अश्वपती (ख्रिस्तपूर्व ७०० वर्षं) हा आहे, असा त्यांचा दावा आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/04/51N6K8UiVGL._SX373_BO1204203200_.jpg [postimage] => /2020/04/51N6K8UiVGL._SX373_BO1204203200_.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jan 2021 [post_author] => 3751 [display_name] => किशोर आरस [Post_Tags] => अंतर्नाद,इतिहास,समाजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1583] => Array ( [PostID] => 22512 [post_title] => अंजनवेलचं दीपगृह [post_content] => [post_excerpt] => इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो. [post_shortcontent] =>

गुहागर तालुक्यातलं अंजनवेलचं दीपगृह तुम्ही पाहिलंय कधी?अंजनवेलचं हे दीपगृह खासच आहे. अंजनवेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी समुद्रावर नजर ठेवणारी भव्य दुर्बीण! वाचा त्याविषयी-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610687880.jpg [postimage] => upload_post-1610687880.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jan 2021 [post_author] => 2035 [display_name] => प्रा. सुहास बारटक्के [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1584] => Array ( [PostID] => 22511 [post_title] => कलाकार प्राणी [post_content] => [post_excerpt] => तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं. [post_shortcontent] =>

प्राण्यांमध्येही काही जण शिल्पकार, चित्रकार, नर्तक असतात हं! तांबड्या समुद्रात सापडणारे एका जातीचे खेकडे, दोन हातात दोन रुमाल घेऊन ‘बल्ले-बल्ले’ करत भांगडा करणाऱ्या सरदारजीच्या थाटात नाच करतात. पफर फिश नावाचे मासे समुद्राच्या तळाशी वाळूचे सुबक किल्ले बांधतात. ओस्मिया जातीची माशी फुलांच्या पाकळ्या रचून सुंदर घर बांधते. पेरू देशातले कोळी पालापाचोळ्यापासून स्वत:च स्वत:चा पुतळा बनवून टांगून ठेवतात. आहे की नाही गंमत?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610683670.jpg [postimage] => upload_post-1610683670.jpg [userfirstname] => Subodh [userlastname] => Jawadekar [post_date] => 15 Jan 2021 [post_author] => 731 [display_name] => सुबोध जावडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1585] => Array ( [PostID] => 22510 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१) [post_content] => [post_excerpt] => मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावा [post_shortcontent] =>

‘हसून हसून मुरकुंडी वळणे’ असा वाक्प्रचार आपण नेहमीच ऐकतो अन् वापरतोही. पण, महाराष्ट्राच्या काही भागात याच शब्दाची रूपं आणखी वेगळ्या अर्थाने वापरली गेलेली दिसतात. ‘मुरका मारणं’, ‘मुरकंड पडणे’ ही त्यातलीच काही. मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला हा आढावा -

----------------------------------

व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा मराठीतील एक गाजलेला चित्रपट. त्यातील डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांचा अभिनय रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतोय. गीतकार जगदीश खेबुडकरांच्या अस्सल देशी शब्दकळेची गीतं आणि राम कदम यांचं संगीत यांमुळे त्यातील गावरान ठसक्याची गाणी जुन्या जाणत्यांना आजही आवडतात. इतकंच काय, आजच्या तरुणाईलाही त्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जन्सवर ठेका धरायचा मोह आवरत नाही. या चित्रपटात एक गाणं आहे - ‘आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी... साजणी गं...’ या गाण्यातल्या ‘मुरकत’ शब्दाची रूपं शोधताना त्याचे बरेच गणगोत सापडत गेले. आजच्या या लेखात त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागात ‘नखरा करणं’ या अर्थाने ‘मुरका मारणं’ असं म्हटलं जातं. पिंजरा चित्रपटातील वरील गाण्यात ‘मुरकत’ शब्द आला आहे, तो याच अर्थाने. विविध शारीर विभ्रमांचा, अवयवांच्या मोहक हालचालींचा हा नखरा आहे, म्हणजेच मुरका

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1610548524.jpg [postimage] => upload_post-1610548524.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 14 Jan 2021 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => भाषा, शब्द व्युुत्पत्ती, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1586] => Array ( [PostID] => 22502 [post_title] => मासा व्हायचं, पान नाही ! [post_content] => [post_excerpt] => आराम केला ही चांगलीच गोष्ट आहे. आराम ही गरज असू शकते. थोडा जास्त आराम करणं ही फारतर चूक होती; तो गुन्हा नव्हता. गुन्ह्याला शिक्षा असते, चुकीची दुरुस्ती असते. त्यामुळे चुकीची दुरुस्ती करायची सुरुवात करावी. पण आरामाचं रूपांतर स्थितिशीलतेत (inertia) होऊ नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे. [post_shortcontent] =>

अभूतपूर्व अशा करोना काळाने आपल्या नवीन आव्हानांशी सामना करायला लावलं. आम्हा मुलांच्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालत होते. आनंदकाकांशी बोलून त्यांची उत्तरं मिळाली. निमित्त होतं वयम्, IPH आणि आवाहन चॅनेलने रविवार, २० सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल गप्पांच्या कार्यक्रमाचं. त्या दिवशी आम्हा सर्वांच्या वतीने आमच्यातल्या तिघांनी आनंदकाकांना प्रश्न विचारले. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी काही दिवस आम्ही ‘बहुरंगी बहर’ उपक्रमातील काही मित्रामैत्रिणी वारंवार फोनवर बोलून प्रश्न शेअर करत होतो. स्मृती म्हाळगी, सोहम कुलकर्णी आणि सई काटकर या तिघांनी त्यातील काही निवडक, प्रातिनिधिक प्रश्न कार्यक्रमात विचारले. दोन तासांच्या कार्यक्रमाचे हे थोडक्यात शब्दांकन-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609936429.jpeg [postimage] => upload_post-1609936429.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jan 2021 [post_author] => 3960 [display_name] => डॉ. आनंद नाडकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1587] => Array ( [PostID] => 22501 [post_title] => आता शुक्रावर स्वारी! [post_content] => [post_excerpt] => शुक्राभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये राहून त्याच्या पृष्ठभागाचं तसंच वातावरणाचं निरीक्षण करण्याचं उद्दिष्ट ‘शुक्रयान-१’ पुढे ठेवलं गेलं आहे. या कक्षेमध्ये शुक्रयान त्या ग्रहाच्या सर्वांत जवळ म्हणजे ३०० किलोमीटर अंतरावर असेल; तर त्याचा सर्वांत दूरचा पल्ला ३६,००० किलोमीटर इतका दूर असेल. पण यानावर अतिशय संवेदनशील उपकरणांचा मोठाच संच असणार आहे. त्यामुळे खास करून वातावरणात होणार्याण निरनिराळ्या रासायनिक अभिक्रियांविषयीची तपशीलवार माहिती मिळू शकेल. त्यामुळे तिथे फॉस्फिन वायू कसा तयार होतो, याचं गूढ उकललं जाईल. त्यातूनच मग तिथे सजीव सृष्टी असण्याच्या शक्यतेचीही शहानिशा होण्याची उमेद बाळगता येते. [post_shortcontent] =>

भारताच्या इस्रोतर्फे आता शुक्रावर यान पाठवण्यात येणार आहे. पृथ्वीच्या या जुळ्या भावावरही सजीव सृष्टी असेल?

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609935258.jpg [postimage] => upload_post-1609935258.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jan 2021 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1588] => Array ( [PostID] => 22491 [post_title] => मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२० [post_content] => [post_excerpt] => मुलाला शाळेत घालण्याआधी हे वाचाच! पण तुमचा निर्णय झाला नसेल तरच! [post_shortcontent] =>

मराठी शाळांतील पालकांचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांनी सजग आणि सुजाण व्हावे म्हणून मराठी अभ्यास केंद्र दरवर्षी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आयोजित करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी अभ्यास केंद्राने मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन केले होते. मात्र करोना संसर्गामुळे अजूनही फिरण्यास असलेले निर्बंध लक्षात घेऊन यंदा हे संमेलन ऑनलाइन घेण्यात आले. १८ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे हे चौथे वर्ष होते. संमेलनातील सर्व सत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे –
१८ डिसेंबर २०२० – उद्घाटन सत्र 
१९ डिसेंबर २०२० – सत्र पहिले - मुलांकरिता आम्ही मराठी शाळा का निवडली?  सत्र दुसरे – मराठी शाळांतील यशवंतांशी संवाद –
२० डिसेंबर २०२० – सत्र तिसरे –मराठीतून गणित – विज्ञान : सद्यःस्थिती आणि आव्हाने,  सत्र चौथे – मराठी शाळा आणि कला-क्रीडाशिक्षण
२१ डिसेंबर २०२० – समारोप सत्र

१८ डिसेंबर २०२० – उद्घाटन सत्र
मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२० च्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून ‘मिरर नाऊ’चे वृत्तसंपादक मंदार फणसे होते, तर मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी मान्यवरांचे शब्दपुष्पांनी स्वागत केले. केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ, वीणा सानेकर यांनी प्रास्ताविक करून मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा असल्याने त्या जगवणे, वाढवणे आवश्यक आहे. आणि अशी संमेलने मराठी शाळांना ऊर्जा देण्याचे काम करतात, ही संमेलनामागील केंद्राची भूमिका स्पष्ट केली. पालकसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये एक स्पर्धा मीम्सची होती. स्पर्धेत आलेल्या मीम्सच्या प्रतिमांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी तीन वर्षांतील मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचा आढावा घेतला. तर ‘मराठी प्रथम’ या डिजिटल नियतकालिकाच्या कार्यकारी संपादक साधना गोरे यांनी सदर नियतकालिचे स्वरूप स्पष्ट केले.
‘मूल आईला बिलगून ज्या भाषेत गोष्टी ऐकते, त्याच भाषेत त्याला शिक्षण मिळायला हवे. मुलांना सकस वातावरण आणि तणावरहित आयुष्य देणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे आनंददायी शिक्षणासाठी मातृभाषेतून मुलांना शिकवावे’, असा सल्ला अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी दिला. ‘लग्न तसेच इतर समारंभात आपण संस्कृती जपत असताना आपली मातृभाषा आपल्या आयुष्यातून बाहेर गेली तर कसे चालेल?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘हिंदी मालिकांमध्ये काम करताना संहिता रोमन लिपीत लिहिलेली असते, त्यामुळे देवनागरी लिपीच नाहीशी होईल की काय’, अशी भीती चिन्मयी यांनी व्यक्त केली.
‘मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर काय होणार, याची चिंता आपल्याला असते. याच भीतीमुळे सध्या शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. आपल्या मुलांमध्ये भावनिक क्षणभंगुरता येते आहे. अशा वेळी त्यांना मराठी शाळेत मोकळेपणाने श्वास घेऊ द्यावा. मातृभाषेतील शिक्षणामुळे अभ्यासाचा ताण येत नसल्याने आवडीच्या गोष्टी करता येतात. तिथली मुलं मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. तसेच इंग्रजी शाळांची एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण शासनाकडे मराठी शाळांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा अशी मागणी केली पाहिजे आणि तो अमलात यावा यासाठी पाठपुरावाही केला पाहिजे’, असे मत मंदार फणसे यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रतीक्षा रणदिवे आणि वृषाली पाटील यांनी केले.
१९ डिसेंबर – सत्र पहिले – मुलांकरिता आम्ही मराठी शाळा का निवडली?
या चर्चासत्राला पुढील मान्यवर उपस्थित होते : गायत्री गणेश (शिक्षण, सृजन आनंद, कोल्हापूर), दीपाली केळकर (वृत्तनिवेदक, मुंबई), डॉ. राजश्री देशपांडे (मनोविकारतज्ज्ञ), अधिवक्ता जागृती गावकर (फौजदारी अधिवक्ता) आणि मयूरेश गद्रे (अनुवादक).
घराजवळ चांगली मराठी शाळा नसेल तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, हा विचार सध्या पालकांमध्ये सर्वाधिक चर्चिला जात आहे. यावर उत्तर देताना, मुलांना मराठी शाळेत पाठवू न इच्छिणाऱ्या पालकांनी दिलेले हे एक फक्त कारण आहे. चांगल्या मराठी शाळेसाठी पालकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा सूर या चर्चासत्रात उमटला. ‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही हा भ्रम आहे. ज्यांच्या नजीक शाळाच नाही त्यांना हा प्रश्न पडत नाही, असे सांगतानाच कल्याण येथील मराठी शाळेचे संचालक मयूरेश गद्रे यांनी मुरबाड येथे एका गोठ्यात भरणाऱ्या शाळेचे उदाहरण दिले. तिथे दूरवरून पायपीट करत विद्यार्थी येतात. शाळा चांगली करणे हे पालकांचे काम आहे’, असे मत गद्रे यांनी व्यक्त केले. ‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही, असे म्हणणारे पालक इंग्रजी शाळांना कोणत्या निकषांवर चांगले ठरवत असतात?’ असा प्रश्न राजश्री देशपांडे यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या मुलांसाठी प्रतिष्ठेचे वलय नसलेल्या शाळेची निवड केली आहे. ‘शाळा चांगल्या किंवा वाईट नसतात. पालकच मराठी शाळांकडे जात नाहीत, मग सरकारला तरी का त्यांच्याकडे लक्ष द्यावेसे वाटेल?’ असा प्रश्न विचारत मराठी शाळा सुधारण्यासाठी पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल, असे मत जागृती गावकर यांनी मांडले. ‘दूरच्या मराठी शाळेत जाताना थोडा जास्त प्रवास करावा लागेल, पण पुढील आयुष्याचा प्रवास चांगला होईल’, असे मत मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी व्यक्त केले.
गायत्री गणेश या तामिळ भाषक असून आणि त्यांचे आणि त्यांच्या पतीचे शिक्षण इंग्रजी भाषेत झालेले असतानाही त्यांनी आपल्या मुलींसाठी मराठी माध्यमाची का निवड केली, या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, की त्यांचे कोल्हापूरसारख्या मराठी भाषक समाजात वास्तव्य असल्याने परिसर भाषेचा विचार करून त्यांनी आपल्या मुलींना मराठी माध्यमात प्रवेश घेतला. माध्यमापेक्षा शिक्षणातील गुणवत्तेला अधिक महत्त्व देऊन आपण मराठी माध्यमाची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन आनंद भंडारे आणि वैष्णवी खोलम यांनी केले.
१९ डिसेंबर - सत्र तिसरे : मराठी शाळांतील यशवंतांशी संवाद
या चर्चासत्राला पुढील मान्यवर उपस्थित होते : अमेय राऊत (प्रयोगशील तंत्रज्ञान उद्योजक), सिद्धार्थ भंडारे (उपजिल्हाधिकारी, अहमदनगर), रचना पोतदार (समुपदेश आणि प्राध्यापक), नम्रता भिंगार्डे (सोशल मीडिया हेड), डॉ. सुप्रिया देवरे (स्त्रीरोगतज्ज्ञ), अतुल गुरव (डिजिटल विश्व). या सत्रातील सर्वच वक्त्यांनी मराठी माध्यमात शिकल्याने आम्ही इतक्या कमी वयात हे यश मिळवू शकलो, असे मत व्यक्त केले. नम्रता भिंगार्डे यांनी मराठी माध्यमामुळे संवेदनशीलतेचा पुरेसा विकास झाला, जी आता पत्रकारिता करताना कामी येते, असे म्हटले. तसेच पारंपरिक नोकऱ्यांचं स्वरूप आता बदलले आहे. तुमच्यात पात्रता असेल, क्षमता असेल, तर मराठी माध्यमामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचे नम्रता भंडारे यांनी आपल्या कामाचे दाखले देत स्पष्ट केले. मराठी माध्यमात शिकल्याने आकलनक्षमता चांगली तयार होते, त्यामुळे पुढे करिअर करताना लहानपणी विकसित झालेली हीच आकलनक्षमता कामी येते. या विचारातूनच मी माझ्या मुलालाही मराठी माध्यमातच प्रवेश घेतला आहे, असे सुप्रिया हंबीरे यांनी म्हटले.
‘मराठी माध्यमात शिकल्याने करिअरमध्ये काहीच अडचण आली नाही, उलट मानसशास्त्र या पाश्चात्त्य शास्त्रातील संकल्पना समजून घेताना त्या मला माझ्या इथल्या परिससराशी जोडून घेता येतात, कारण मराठी शाळेत विविध विषयांच्या अभ्यासातून मूलभूत संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. त्याचा जगताना उपयोग होतो, तसा माझ्या व्यवसायातही उपयोग होतो’, असे मत रचना जाधव हिने व्यक्त केले. ‘शासकीय अधिकारी म्हणून काम करताना सर्व स्तरांतील लोकांशी संबंध येतो. इंग्रजी माध्यमाच्या कॉर्पोरेट वातावरणात इथल्या सामान्य माणसाशी आपण जोडून घेऊ शकत नाही, उलट मराठी शाळांतल्या मोकळ्या वातावरणात सामान्य माणसाशी जोडून घेण्याची संवेदना वाढीस लागते. लोकांच्यात काम करताना आज मला त्याचा उपयोग होतो’ असे सिद्धार्थ भंडारे यांनी म्हटले. अतुल गुरव यांनी ‘आपल्या ग्राहकांशी मी मराठीतूनच बोलतो. मराठी शाळा आपल्यात आपल्या भाषेचा, संस्कृतीचा सार्थ अभिमान निर्माण करतात, हा आत्मविश्वास जगायला कामी येतो आणि व्यवसायातही कामी येतो. शाळेचं नाव तेव्हाच मोठं होतं जेव्हा त्या शाळेतले विद्यार्थी मोठे होतात, असे मत व्यक्त केले. ‘मराठी शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांतून व्यक्तिमत्त्वविकास घडण्यास मदत झाली. शाळेतील शिक्षकांनी नेहमी आपुलकीने वागवले, त्याच्यातून सुप्त गुण वाढीस लागले. त्यांनी माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण केला, तोच आता करिअरमध्ये कामी येत आहे’, असे अमेय राऊत यांनी म्हटले.
२० डिसेंबर - मराठीतून गणित विज्ञान : सद्यःस्थिती आणि आव्हाने
या चर्चासत्राला नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या संचालक विनोदिनी काळगी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह जयंत जोशी, विज्ञानप्रसारक आणि शैक्षणिक सल्लागार हेमंत लागवणकर, आणि कॅनडास्थित भौतिकशास्त्रातील संशोधक सलील बेडकिहाळ उपस्थित होते. ‘गणित ही आकलनावर आधारित क्रिया आहे. गणिते सोडवताना सहसंबंध लक्षात येणे आणि तर्कविचार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. घरात बोलली जाणारी भाषा ही विद्यार्थ्यांच्या विचारांची भाषा असते आणि गणितात तार्कित विचार महत्त्वाचे ठरत असतात. त्यामुळे गणित हे मातृभाषेतूनच शिकवले गेले पाहिजे’, असे मत विनोदिनी काळगी यांनी मांडले. तसेच लहानपणी शिकलेल्या गणिताच्या आधारावर वरच्या इयत्तांतील गणित शिकवले जाते. परभाषेतून गणित शिकत असताना शब्दांचा अर्थ समजत नसल्याने प्राथमिक स्तरावरचे गणित कच्चे राहते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी सेमी इंग्रजीला विरोध केला.
‘उत्तर अमेरिका ते युरोप या भागातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांचा धर्म एकच आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गणित-विज्ञानावर आधारित लेखनाला एकाच संस्कृतीचा आधार आहे. आपल्या देशात गणित, विज्ञान शिकवताना स्थानिक, सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतले गेले पाहिजेत. हेमाडपंथी मंदिर हे उत्तम भौमितिक रचनेचे उदाहरण गणिताच्या पुस्तकात आले पाहिजे’, असे मत सलील यांनी मांडले. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने गणित-विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे अकरावीला इंग्रजीतून विज्ञान शिकताना अडचण आली नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘भाषा शिकणे आणि विषय शिकणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मातृभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना इतर भाषांमध्येही व्यक्त होता येते. मराठी शब्द क्लिष्ट आहेत, असा गैरसमज विनाकारण पसरवला जातो. शब्द वारंवार वापरले गेले आणि त्यांची अनुभूती आली की ते सोपे वाटू लागतात’, असे सांगत डॉ. जोशी यांनी गणित, विज्ञान मराठीतून शिकण्याची गरज व्यक्त केली. हेमंत लागवणकर यांनी विज्ञानाच्या पुस्तकात ‘मृदा’ असा शब्द वापरला जातो. मात्र व्यवहारात ‘माती’ असा शब्द आपण वापरतो. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्दांचा आग्रह सोडून पाठ्यपुस्तकांनी व्यवहारातील भाषेचा वापर केला पाहिजे. भाषा समाजाभिमुख असावी, पण दूषित नको, अशी सूचनाही त्यांनी मांडली. तसेच जी भाषा आपण घरात बोलतो, त्या भाषेत आकलन चांगले होत असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षल कद्रेकर आणि श्वेतिका मोरे यांनी या सत्रात मान्यवरांशी संवाद साधला.
२० डिसेंबर सत्र दुसरे – मराठी शाळा आणि कला-क्रीडाशिक्षण
या सत्रात रंगकर्मी राजू तुलालवार, चित्रकार आणि चित्रपतंगचे संस्थापक श्रीनिवास बाळकृष्ण, क्रीडा प्रशिक्षक रेणू निशाणे, संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते. या सत्रात मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत त्यांना कला-क्रीडा शिक्षण मिळणे गरजेचे आहे, मुलांना अभ्यासात एकाग्रता निर्माण होण्यासाठीही कला- क्रीडा साहाय्यभूत ठरत असतात, असा सूर उमटला.
‘मुलांमध्ये सृजनशीलता वाढीस लागण्यासाठी चित्रकला विषय फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विविध व्यवसायात चित्रकलेचा उपयोग होत असतो, त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना चित्रकलेची ओळख असायला हवी. मराठी शाळेतील कलाशिक्षणासाठी सरकारवर अवलंबून न राहता शाळा, पालक यांनी मिळून लोकाश्रयाच्या मदतीने मुलांना कलांचे शिक्षण द्यायला पुढाकार घेतला पाहिजे. चित्रभाषा ही सर्व मानवांची सहज भाषा आहे’, असे मत श्रीनिवास यांनी मांडले.
‘आज बाल रंगभूमी टिकली तरच उद्याची प्रौढ रंगभूमी टिकणार आहे. त्यामुळेही शालेय जीवनात नाट्यकलेला महत्त्व असलं पाहिजे. हल्ली आमच्याकडे इंग्रजी माध्यमाची मुलं मराठी शिकण्यासाठी येतात. मुलानं चांगलं मराठी बोलावं एवढ्या एका हेतूने आमच्याकडे नाटक शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे.’ असे राजू तुलालवार यांनी सांगितले. ‘मराठी शाळांकडे मैदान नसेल तर बैठ्या खेळांना प्राधान्य द्यावे. मैदान आहे, पण साहित्य नाही अशा स्थितीत काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने असे साहित्य मुलांना उपलब्ध करून देता येईल. शाळा आणि पालक यांनी थोडे प्रयत्न केले तर मुलांना खेळांपासून वंचित राहावे लागणार नाही’, असे मत रेणू निशाणे यांनी व्यक्त केले. ‘संगीतकला हा विषय बऱ्याच शाळांत नसतो. काही शाळांत विषय असतो, पण वाद्ये नसतात, असली तरी ती बरेचदा नादुरुस्त असतात. हल्ली शाळांना वेतनेतर अनुदानही फार तुटपुंजे मिळते. अशा स्थितीत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अडचणींवर मात करता येईल. आम्ही आमच्या शाळेत असे प्रयत्न करत आहोत’, असे मनोहर म्हात्रे यांनी म्हटले. या सत्राचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले.
२१ डिसेंबर – समारोप
समारोपाच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले प्रसाद पाटील उपस्थित होते. या सत्राच्या दुसऱ्या पाहुण्या अभिनेत्री भार्गवी चिरमुले या संमेलनात उपस्थित राहू शकल्या नाहीत, तेव्हा मराठी शाळा – भाषा यांविषयीचे त्यांचे मनोगत व्यक्त केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रसाद पाटील ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील मराठी कुटंबातील मुलांसाठी ‘माझी शाळा’ नावाची शाळा चालवतात. तसेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहाय्याने ते तेथील पाच राज्यात ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रमही चालवतात. या माध्यमातून ते तिथे आपल्या पुढील पिढ्यांना मराठी भाषेचा, मातीचा वारसा देतात. त्यांच्या मनोगतातून त्यांनी महाराष्ट्र, मराठी यांची महती सांगितली. तसेच मराठी शाळा आज सोयीसुविधांच्या बाबतीत कमी पडत असल्या तरी पालकांनी एकत्रित येऊन मराठी शाळांना भौतिक सुविधा पुरवल्या पाहिजेत, असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आम्ही शिक्षकचे प्रमुख सुशील शेजुळे यांनी संमेलनाच्या तीन दिवसांत झालेल्या चर्चासत्रांचा आढावा घेतला, तर प्रतीक्षा रणदिवे यांनी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांविषयींची माहिती सादर केली. संमेलनाच्या समन्वयक डॉ. वीणा सानेकर यांनी संमेलन आयोजित करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
'मराठीप्रेमी पालक महासंमेलना'मित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेते :
शालेय विद्यार्थी गट
निबंध स्पर्धा – विषय : मला ऑनलाइन शिक्षण आवडते? 
उत्तेजनार्थ – कु. निशा चोपडे
तृतीय -  कु. प्रणाली पवार
द्वितीय क्रमांक  -  कु. दीप डेरे
प्रथम क्रमांक  कु. मानसी पडवळ

वक्तृत्व स्पर्धा – टाळेबंदीतील शाळेच्या आठवणी...!
उत्तेजनार्थ – कु. प्रतीक्षा कदम
तृतीय क्रमांक – कु. धनश्री भराडे
द्वितीय क्रमांक – कु. कुलदीप रजक
प्रथम क्रमांक – कु. संजना पाटील

चित्रकला स्पर्धा : माझी घरातली शाळा
उत्तेजनार्थ – कु. प्रथम बिनसाळे
तृतीय क्रमांक – कु. रसिका काळे
द्वितीय क्रमांक – कु. मधुरा चिंदरकर
प्रथम क्रमांक – कु. दीप डेरे

महाविद्यालयीन गट

निबंध स्पर्धा - विषय : माझी मराठी शाळा अशी हवी...
उत्तेजनार्थ
 – १. अंजली देशपांडे (आर. पी. डी. महाविद्यालय, बेळगाव) २. पांडुरंग केशव बोलय (संदेश महाविद्यालय, विक्रोळी) ३. श्रुती राऊत (वर्तक महाविद्यालय, वसई.) ४. माधुरी कुटे (पुणे विद्यापीठ)
तृतीय क्रमांक – कोमल भोसले (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)
द्वितीय क्रमांक - चैत्राली केळकर (रामनिरंजन रुईया महाविद्यालय, माटुंगा)
प्रथम क्रमांक – सृष्टी सूर्यवंशी (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

वक्तृत्व स्पर्धा – विषय : माझी मराठी शाळा मला आवडते, कारण...
तृतीय क्रमांक – भाग्यश्री थिटे (श्री भैरवनाथ महाविद्यालय, पाबळ)
द्वितीय क्रमांक – जान्हवी मंजुळे (मातोश्री आभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक)
प्रथम क्रमांक – नेहा जाधव (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

मीम स्पर्धा – विषय : मराठी शाळेचे मारेकरी
उत्तेजनार्थ – तुषार म्हात्रे (करंजाडे, पनवेल)
तृतीय क्रमांक – अभिषेक वाजे (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)
द्वितीय क्रमांक – वेदांत सावंत (ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई)
प्रथम क्रमांक – नेहा जाधव (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

पालक गट

निबंध स्पर्धा – विषय : करोनाकाळ आणि पाल्याच्या शिक्षणातील माझा सहभाग
उत्तेजनार्थ –
 १. दीपिका पावसकर २. प्रणया गुडेकर
तृतीय क्रमांक – प्रमिला वाजे
द्वितीय क्रमांक – नंदिनी महाजन
प्रथम क्रमांक – अर्चना वाघमारे

वक्तृत्व स्पर्धा – विषय : करोनाकाळात शाळा घरात आली आणि...
तृतीय क्रमांक – मनाली मनीष म्हात्रे
द्वितीय क्रमांक – विकास महादेव कांडर
प्रथम क्रमांक – सारिका चौधरी

शिक्षक गट

निबंध स्पर्धा – विषय : ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग
उत्तेजनार्थ –
 १. राजकुमार कडव २. राजेंद्र अंबिके
तृतीय क्रमांक – दीपा बोबडे
द्वितीय क्रमांक – रूपाली राऊत
प्रथम क्रमांक – संजय कानसे

वक्तृत्व स्पर्धा – ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षणातील आव्हाने
द्वितीय क्रमांक – पूनम पाटील
प्रथम क्रमांक – भाग्यश्री तेंडोलकर

खुला गट

निबंध स्पर्धा – विषय : मराठी शाळांसाठी मी काय करू शकतो?
तृतीय क्रमांक –
 आरती गवादे, पालघर
द्वितीय क्रमांक – विद्या खानखोजे, पालघर
प्रथम क्रमांक – वैभवी माने, उल्हासनगर

वक्तृत्व स्पर्धा – विषय : मराठी शाळांसाठी शासनाने काय करायला हवे?
द्वितीय क्रमांक –
 वैभवी माने, उल्हासनगर
प्रथम क्रमांक – उमेश आवारी, आंबिवली

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२० मधील सर्व सत्रे पाहण्यासाठी यूट्युबचा दुवा - https://www.youtube.com/channel/UCRuEVEtM1LRY67X0HM2b8aQ

- मराठी अभ्यास केंद्र
(मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांसाठी काम करणारी संस्था)
संपर्क : ९९८७७७३८०२

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608743039.jpg [postimage] => upload_post-1608743039.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 04 Jan 2021 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => मराठी शाळा, पालक, गुणवत्तापूर्ण शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र, आम्ही शिक्षक, मराठीप्रेमी पालक महासंघ [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1589] => Array ( [PostID] => 22500 [post_title] => गंमतशाळा - (भाग ३) [post_content] => [post_excerpt] => मला दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेण्याची बुद्धी कधीही होऊ देऊ नकोस! [post_shortcontent] =>

शाळा-महाविदयांपेक्षा खरं शिक्षण मुलं बरेचदा बाहेरच्या जगातूनचनैसर्गिक वृत्तीने आणि आपापल्या वकुबानुसार मिळवतात. बऱ्यावाईटाची सरमिसळ असलेल्या बाहेरच्या अफाट जगातून बऱ्याची निवड करण्यासाठी मुलांना कसं काय प्रवृत्त करायचं? सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी  ‘गंमतशाळा’ या सदरातून मुलांसोबत आलेले अनुभव मांडतायत -

काही दिवसांनी आमची नागपूरला जाण्याची वेळ येऊन ठेपली. नागपूर व मुंबई करून मी १७ दिवसांनी परत आले. एक-दोन दिवस बाहेरची कामे केली. तिसऱ्या दिवशी यावे म्हणून सर्वांना निरोप दिला होता. आमची निरोप देण्याची पद्धत म्हणजे घरची मदतनीस कमळाबाई हिला सांगणे. (तिला तसेही सांगावेच लागते.) तिची नातवंडे आम्ही गावात आल्याची बातमी प्रसृत करतात. पण, तिसऱ्या दिवशीही बराच वेळपर्यंत कुणी आले नाही. आपण चांगले शिकवीत नाही की काय? माझ्या मनात प्रश्न आला. मुले आता येणारच नाहीत की काय... ?

अंधार पडला होता. विस्तीर्ण आकाशात चंद्राची कोर चमकत होती. निशिगंधाच्या छड्या आपला दरवळ आसमंतात फेकीत होत्या. ह्या साऱ्या समृद्धीकडे पाठ फिरवून  मी आपली वर जाऊन कंप्युटरसमोर बसले. एवढ्यात कसलासा आवाज झाला. धडपडत खाली गेले पाहायला. तो काय! ३-४ मुले माकडासारखी फाटकावर चढत होती. वर चढून त्यांनी पटापट आत उड्या टाकल्या.
ते पाहून मला खूपच आनंद झाला. “अरे वा! कशी काय आलात तुम्ही इतक्या उशिरा? मला तर वाटले की तुम्ही आता येतच नाही.”
“आम्ही तर मघाशीही एकदा येऊन गेलो होतो. आम्हाला परत पाठवले.”
“कुणी ते?”
“पनूच्या आईने.” प्रशांतची आजी. इथे सगळे लोक आईवडिलांना मम्मी-पप्पा आणि आजीआजोबांना आई व अप्पाजी असे म्हणतात.
“कशाला?”
“काय माहीत?  ती म्हणाली परत जा. आज क्लास नाही.”
कमळाबाईने असे का केले असेल ते काही समजले नाही. नेहमीच ती आपल्या सोबत उभी राहते. तसेच तिची तीन तीन नातवंडे आपल्याकडे शिकतात. तेव्हा क्लास बंद पडला तर तीही वंचित राहतील, एवढेही  तिला सुचू नये काय? दुसऱ्या दिवशी ती कामावर आल्यावर तिला जरा फैलावर घेतले. त्याचा चांगला परिणाम झाला व त्या दिवशीपासून सर्व मुले येऊ लागली.
गंमतशाळेला पंधरा दिवस झाले असतील-नसतील, एक दिवस माझे मनगटी घड्याळ दिसेनासे झाले. मला काहीच सुचेना. घरभर शोध-शोध शोधले. थोड्या वेळाने जरा मन शांत करून, ते सगळ्यात शेवटी केव्हा घातले होते ते आठवून पाहिले. परवा सायंकाळी मी बाहेरून उशिरा आले होते. कंटाळून बैठकीच्या खोलीत दिवाणावर बसले होते. तेव्हा मी घड्याळ तेथेच छोट्या टेबलावर काढून ठेवल्याचे मला आठवले. मग मी बराच वेळ तेथेच बसून फोनवर बोलत होते. घड्याळ तेथून उचललेच नाही...

हेही वाचलंत का?
गंमतशाळा (भाग २)
गंमतशाळा (भाग १)

मनात उलटसुलट विचारांचा गोंधळ उडाला. आपण ह्या मुलांना चांगले घडविण्यासाठी बोलवीत आहोत. ह्यातून काय निष्पन्न होणार? मुलांमध्ये खरंच काही फरक पडणार आहे की आपल्याच वस्तू एकेक करून घराबाहेर जाणार? काय करायचे आता? मुलांना सांगायचे का? कसे? शाळा तर आपल्याला घरातच भरवावी लागणार. बाहेर कुठे जागा आहे? आणि एकट्या दुकट्यासाठी सगळ्यांवर अविश्वास कसा बरे दाखवायचा? अशाच अस्वस्थ मनःस्थितीत असताना मी मुलांना सांगून टाकले, “हे बघा, माझे घड्याळ सापडत नाहीय. तुमच्यापैकी कुणाला दिसले का? रस्त्यावर पडलेले जरी दिसले तरी प्लीज आणून द्या. शक्य आहे की मी रस्त्यावरून जाताना हातातून पडले असेल.” असे म्हणून त्यांच्यासाठी निरागसपणाची जागा करून दिली. दुसऱ्या दिवशी सगळे चिडीचूप. हां. एक मुलगा मात्र आला नाही आणि इतर मुलांनी त्याचे नाव घेतले. त्याला उचलेगिरीची सवय आहे असे म्हटले. कुणाचा बॅटबॉल तर कुणाचे कंचे (गोट्या) त्याने पळवले होते हेही सांगितले. तसाही तो ओव्हरस्मार्ट वाटायचाच. शोधण्याच्या कामाला मात्र सगळ्यांनी हातभार लावला. मोठ्या मुलांनी म्हणे त्या मुलाला जाऊन विचारले, तू घड्याळ घेतलेस का? तो म्हणाला मुळीच नाही. हवे तर घरात येऊन पाहून जा. कमळाबाईही सगळ्या आसपासच्या पोरांशी बोलल्या म्हणे. “ताई तुमच्यासाठी एवढे करतात, तुम्ही त्यांची वस्तू घेणे बरोबर नाही. चुकून जरी आणली असेल तरी त्यांचे त्यांना परत नेऊन द्या.” असे करून तिसरा दिवस गेला. मी मनातून आशा सोडली होती. आपण ज्या कामाला हात घातला आहे, त्यात असे काही होतच राहणार. आता पुन्हा किमती वस्तू बाहेर ठेवण्याचा निष्काळजीपणा करायचा नाही. मी स्वतःला बजावले.

दरम्यान सेवाग्राम आश्रमात मेडिको फ्रेंड्स् सर्कलची बैठक चालू होती. मी तेथे मनीषाताईला (मनीषा गुप्ते) भेटायला गेले. आमच्या नेहमीप्रमाणे खूप छान गप्पा झाल्या. आमच्या नात्याची गंमत अशी की, ही मुळात माझ्या नवऱ्याची मैत्रीण. पण, माझ्यासाठी खरोखर मोठ्या बहिणीसारखी आहे. कितीही दिवस न भेटता-बोलता गेले असले तरी आम्ही पुन्हा तेवढ्याच उत्कटतेने भेटतो. तेव्हा रवींद्र गावाला गेला होता आणि तिला घरी यायला वेळ नव्हता. म्हणून मी तिला भेटायला गेले. तिने सध्या काय नवीन चाललेय म्हणून विचारले. मी ह्या कामाबद्दल सांगितले. त्यात येणारे मजेदार अनुभव तिच्याशी शेअर केले. आणि मग म्हटले, “...पण, माझं घड्याळ दिसत नाही आहे चार दिवसांपासून...” ह्यावर मात्र तिने आपत्ती प्रकट केली आणि सामाजिक कार्याचा अर्थ असला चांगुलपणा होत नाही, हे अगदी निक्षून सांगितले. तिने असे सुचविले की मी त्या मुलांना विश्वासात घेऊन सांगावे. “तुमच्यातल्या एका कोणीतरी हे घेतले आहे, पण माझा तर सर्वांच्याचवरील विश्वास उडून गेला! बघा ना, एकाने केलेल्या वाईट कामाचे फळ सगळ्यांना भोगावे लागत आहे... आणि विश्वास गमावण्याचे परिणाम किती भयावह असतात माहीत आहे का? आपल्यामध्ये जो नातेसंबंध तयार झाला होता आणि मी तुम्हाला प्रेमापोटी जे शिकवत होते, त्यालाच आता तडा गेला ना .....”
मग मुलांशी येऊन मी तशा प्रकारे बोलले. झाल्या प्रकाराने मी अतिशय दुःखी झाले आहे असे म्हटले. ते म्हणताना खरोखर माझ्या डोळ्यांतून आसवे आली. चौथा दिवस संपला. मुले घरी गेली. पुढच्या दिवशी सकाळी मी घरातले काम करीत होते तेव्हा दोन-चार मुले धावत फाटकाबाहेर येऊन पोहोचली.
“राधाआक्का” ती जोरात ओरडली. आमचे गावात टाकलेले वर्तमानपत्र ही मुलेच रस्ता ओलांडून आमच्याकडे आणून देतात. पण आज तर ती ते देऊन गेली होती. मग काय असेल? मी बाहेर गेले. तर त्या मुलांनी घड्याळ धरलेला हात फाटकातून आत टाकून  विचारले,
“हे तुमचं आहे का ?”
“अरे हो की! कुठे मिळालं?”
“त्या--- तिकडे पडलं होतं.....”
“कुठे?”
“त्या तिकडे खड्ड्यात”
“दाखवा बरं, कुठे ते?”
“आम्ही पेपर देऊन जाताना खड्ड्यात काहीतरी चमकताना दिसले. काय आहे म्हणून पाहतो तर घड्याळ. मग ही मुलगी त्यात उतरली आणि तिने ते काढून दिले. असे म्हणून त्या मुलांनी  आवारातील एक खड्डा दाखवला. तेथून मी घड्याळ घालून गेलेच नव्हते. त्यामुळे कोणीतरी ते तेथे आणून टाकले होते एवढे नक्की. तेथे आणून टाकले होते, की मुलांकडेच दिले होते डायरेक्ट, हेही कळायला मार्ग नाही. मिळाले, एवढे मात्र खरे. त्या दिवशी सायंकाळी मी वर्गात ते मिळाल्याचे जाहीर केले व रोज आम्ही ध्यान करतो तेव्हा ‘मला दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेण्याची बुद्धी कधीही होऊ देऊ नकोस’ अशी परमेश्वराची प्रार्थना करायला सांगितले.
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
- संपर्कः ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609776323.jpg [postimage] => upload_post-1609776323.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 04 Jan 2021 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => अनुभवकथन, भाषा, शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, नावीन्यपूर्ण शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र, अनुराधा मोहनी, बालसाहित्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1590] => Array ( [PostID] => 22296 [post_title] => भाषाविचार - आपला न्यूनगंड (भाग - १०) [post_content] => [post_excerpt] => कार्यकर्त्या-अभ्यासकाने प्रयत्न केल्याशिवाय हार पत्करू नये! [post_shortcontent] =>

विद्यापीठात पेपर काढत बसलो होतो. मुलांना संदर्भ साहित्य म्हणून काय पुस्तकं सुचवावीत याबद्दल बोलणं चाललं होतं. तेव्हा एक ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिका म्हणाल्या, "तसंही मराठीतून लिहिणाऱ्यांना फार काही येत नाही. त्यामुळे यादीचा काय उपयोग?" मला ते पटलं नाही. आपण लोकांना संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलं नाही तर लोक लिहिणार कसे? असा माझा प्रश्न होता. पण हा प्रश्न तेवढ्यावर संपत नाही. मराठीतून किंवा इतर देशी भाषांमधून अध्ययन- अध्यापन सामग्री उपलब्ध होत नसेल तर ती कुणी करायची आणि त्यासाठी विद्यापीठीय विचारवंतांवर व इतरांवर काही बंधनं टाकायची की नाही हा खरा प्रश्न आहे. विद्यापीठीय विचारवंत हे साधारणपणे एकभाषिक असतात किंवा तसे राहू इच्छितात. याचं कारण ते सोपं आहे. त्यामुळे देशी भाषांमधून शिकलेले आणि शिकवणारे लोक इंग्रजी वाचण्यालिहिण्याच्या फंदात पडत नाहीत आणि इंग्रजीतून हा व्यवहार करणारे लोक देशी भाषांच्या नादी लागत नाहीत. अपवाद नसतात असं नाही, पण ते नियम सिद्ध करण्यापुरते! पुन्हा या दोन्ही गटांमध्ये छुपी किंवा उघड उतरंड आहेच. म्हणजे इंग्रजी जाणणाऱ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय होता येतं किंवा तसं म्हणता तरी येतं. देशी भाषेत व्यवहार – विशेषत: उच्च शिक्षणावर आधारित व्यवहार करणाऱ्यांना हे भाग्य एकतर लाभत नाही किंवा लाभलंच तर त्यासाठी फार वाट बघावी लागते. याला कारण आहे आपला न्यूनगंड.

हेही वाचलंत का?
भाषिक संचित (भाग - ९)
अन्यायालये? (भाग - ८)

आपण आज आपल्या भाषांधून जे उच्च शिक्षण देतोय ते दुय्यम, तिय्यम दर्जाचं आहे. ते शिळं आहे, त्याला समकालीनतेचा स्पर्शच होत नाही. कारण जे नवं ज्ञान आहे ते आहे इंग्रजीत. जोपर्यंत तुम्हांला तुमची भाषा आणि इंग्रजी दोन्ही उत्तम दर्जाच्या येत नाहीत, ...

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609388438.jpg [postimage] => upload_post-1609388438.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 04 Jan 2021 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मराठी भाषा, भाषाभान, उच्च शिक्षण, डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र, [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1591] => Array ( [PostID] => 22496 [post_title] => नववर्ष स्वागताच्या तऱ्हा [post_content] => [post_excerpt] => नववर्षाचा सूर्योदय म्हणजे त्यांच्या लेखी भाग्योदय! नववर्ष साजरं करण्याच्या किती वेगवेगळ्या प्रथा आहेत बघा. कुणासाठी रंग महत्त्वाचा. -शुभ्र म्हणजे शांती. कुणासाठी अॅक्शन महत्त्वाची- खुर्चीवरून उडी, लाटांवरून उडी, फर्निचरची फेकाफेक, नाहीतर पाण्याचा वर्षाव, दारात बशा फोडणे किंवा गल्लीत सामान घेऊन फिरणे! तर कुणासाठी खाणे महत्त्वाचे. गोलाकार संत्र, द्राक्ष, नाहीतर डाळिंबाचे दाणे. जेवणात नाण्यांची आठवण करून देणारी चवळी, किंवा काळासारखा पुढे पुढेच सरकत जाणारा मासा. या सगळ्या चालीरीतींमध्ये मला जाणवतो आशावाद ! नवीन वर्ष, नव्या आकांक्षा! नवी उमेद!... ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवे जन्मेन मी!’ [post_shortcontent] =>

नववर्षाचं स्वागत बकाबका द्राक्ष खाऊन... चिनीमातीच्या बशा फोडून...  समुद्राच्या लाटांवर उड्या मारून... वेगवेगळ्या देशांत कितीतरी तऱ्हा!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609420711.jpg [postimage] => upload_post-1609420711.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 01 Jan 2021 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1592] => Array ( [PostID] => 22497 [post_title] => नववर्षातला विविधांगी ‘वयम्’ [post_content] => [post_excerpt] => ???? लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी नक्की वाचा.???? [post_shortcontent] =>

'वयम्'च्या जानेवारी अंकात काय वाचाल?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609421035.jpg [postimage] => upload_post-1609421035.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 31 Dec 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1593] => Array ( [PostID] => 22493 [post_title] => व्हिजन २०२०... [post_content] => [post_excerpt] => येणारे वर्ष नव्या संधीची चाहूल म्हणून गणले जावे अशी हुरहूर मनाशी बांधून सामान्य माणूस उत्सुकतेने २०२१ कडे बघत असेल, यात शंका नाही. [post_shortcontent] =>

डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला की सर्वत्र नव्या वर्षाचे वेध लागायला सुरुवात होते. खरंतर नवीन वर्ष म्हणजे काय ? नव्या वर्षात सूर्य काही नव्याने उगवत नसतो किंवा मावळतही नसतो. त्याही पुढे जाऊन म्हणायचे तर, उगवण्या-मावळण्याच्या संज्ञा आपण उगाचच सूर्याला चिकटवून दिल्या आहेत. सूर्य तर त्याच्या स्थानी स्थिर आहे आणि आपण अव्याहतपणे त्याच्याभोवती फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी उगवली अथवा मावळली हे सूर्यावरील लोकांनी म्हटले पाहिजे. पण ज्या सूर्यकृपेने पृथ्वीवर मानवी जीवन आहे त्याच सूर्याच्या गुणधर्मामुळे प्रत्यक्ष सूर्यावर जीवन असण्याची शक्यता नाही. मग तिथे असे म्हणणार तरी कोण ? 

 थोडक्यात कालगणनेस सोयीचे व्हावे म्हणून आपण नवीन दिवसाची सुरुवात सूर्योदयाने झाली असे म्हणत असतो. आता जे दिवसाचे तेच वर्षाचे. सध्याची जगन्मान्य कालगणना सुरू होण्याआधी म्हणजे, ख्रिस्ताच्या पूर्वीदेखील वर्ष होतेच की. फक्त आपण त्याला ३६५ दिवसांच्या समूहाने ओळखत नव्हतो. आणि तरीही जगाचा व्यवहार आजच्याप्रमाणे सुरळीत चालू होताच. मात्र मानवाच्या गत पिढ्यांचे कर्तृत्व मोजण्यासाठी कालगणना अतिशय महत्वाची ठरली. काळाच्या प्रचंड प्रवाहात मैलाचा दगड म्हणून वर्षपूर्तीचा टप्पा उपयोगी ठरू लागला. त्यामुळेच बदलत्या ऋतूमानानुसार जसे विविध उत्सव माणूस साजरे करतो तसेच वर्षपूर्ती किंवा नववर्षारंभ हाही एक उत्सव म्हणून उदयास आला असावा. 

 गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९च्या शेवटच्या दिवशी आपण हा उत्सव कसा साजरा करत होतो ? प्रत्येकाच्या आठवणी निराळ्या असतील. मात्र त्यातली नववर्षाच्या स्वागताची भावना नक्की सामायिक होती. २०२० म्हटल्यावर देशासमोर डॉक्टर अब्दुल कलामांचे व्हिजन : २०२० आठवत होते. भारत जागतिक महासत्ता होण्याचे जे भव्य स्वप्न त्यांनी पाहिले त्याची पूर्तता या एका वर्षात सोडा, एका दशकात देखील होण्याचे कोणतेही लक्षण त्यावेळी समोर दिसत नव्हते. मात्र एक राष्ट्र म्हणून किमान चार पाऊले पुढच्या दिशेने प्रवास केला का, याचे मंथन आपण करत होतो. आणि आगामी २०२० या वर्षात त्या अनुषंगाने काय काय भर पडू शकेल याचा आढावा सामाजिक स्तरावर घेतला जात होता.  

पण आज जेव्हा आपण या वर्षाच्या शेवटास येऊन ठेपलो आहोत त्यावेळी काय स्थिती आहे ? मानवी जगताचे चलनवलन थांबवून टाकणारे अभूतपूर्व कोरोना-संकट येईल आणि या ग्रहालाच जणू मुखपट्टी बांधली जाईल याची आपल्याला किंचित जरी कल्पना असती तरी आपण २०२० च्या स्वागताला धजावलो नसतो, असं आज वाटतंय.  गेल्या दहा महिन्यांत जगात, भारतात आणि महाराष्ट्रात काय घडलं त्याचे आपण सगळेच डोळस साक्षीदार आहोत. त्यामुळे त्याची स्वतंत्र उजळणी करण्याची आवश्यकता नाही.    

आणि तसाही एखाद्या घटनेचा आढावा ती संपल्यावर घेतला जातो. आज दहा महिन्यांनी देखील कोरोना संकटाच्या कुठल्या टप्प्यावर आपण उभे आहोत, याचे भाकीत करण्यास मोठमोठे आरोग्यतज्ज्ञ  धजावत नसताना आपण काही गृहीत धरणे चूक ठरेल. मार्च महिन्यात जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा महिना-दोन महिन्यांत हे प्रकरण संपेल असा एकंदर अंदाज होता. मे महिना संपताना गणेशोत्सवापर्यंत तरी नक्की संकटमुक्त होवू अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पुढे ऑगस्ट-सप्टेंबर महीन्यात कोरोनाने भारतात एवढा हाहाकार उडवला की दिवाळीसुद्धा कोरोनाच्या भीतीत घालवण्याची  मानसिक तयारी आपण केली. आणि आज डिसेंबरमध्ये भारतात सर्वत्र रुग्णसंख्या झपाट्याने  कमी होतं चालली असतानाच इंग्लंडमधून येऊ घातलेल्या कोव्हीड विषाणूच्या नव्या प्रारूपाच्या भीतीने अनेकांची झोप उडाली आहे.     

त्यामुळे आता २०२० हे वर्ष म्हटल्यावर व्हिजन २०२० किंवा डॉक्टर कलाम न आठवता, एक विसरून जावे असे दुःस्वप्न डोळ्यासमोर येते. येऊ घातलेले २०२१ देखील जागतिक स्तरावरील नव्या संकटाचे सावट घेऊनच जन्माला येत आहे. त्यामुळे सरकारने नववर्षारंभ उत्सवांवर कडक निर्बंध घातले आहेतच, मात्र २०२१चे वैयक्तिक स्तरावर देखील स्वागत करावे की नाही याची साशंकता बहुसंख्य लोकांच्या मनात आहे.  

पण शेवटी माणूस हा स्वभावतः आशावादी  आहे. त्यामुळे सरत्या वर्षाबरोबर कोरोना संकटही सरतच जाईल अशी आशा वजा तीव्र इच्छा सर्वत्र आहे. कोरोनाने जागतिक संदर्भ आणि गणिते अनेक बाबतीत बदलून टाकली आहेत. वर्क फ्रॉम होम सारखी नवी संज्ञा अतिशय उपयुक्त वाटू लागली आहे. त्याच अनुषंगाने या कोरोनोत्तर काळात कुठले नवीन तंत्रज्ञान, कुठले नवीन शोध, कुठल्या नवीन संधी, कुठल्या नवीन सुविधा उपलब्ध झालेल्या असतील याची उत्सुकता लोकांच्या मनात आहेत. कोरोना संदर्भात अमेरिका किंवा युरोपच्या विपरीत सध्या भारतात जे दिलासादायक चित्र दिसतेय ते जर कायम राहिले तर येणारे नवीन वर्ष हे आपल्यासाठी नक्कीच सकारात्मक असेल.   

अब्दुल कलामांच्या व्हिजन २०२० मध्ये शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, माहिती -तंत्रज्ञान आणि आण्विक विकास या सहा क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होता. कोरोनोत्तर काळात उद्योगांच्या स्वरूपात झालेले बदल आणि निर्माण होऊ घातलेल्या संधी हे वरील क्षेत्रांसाठी कसे फायदेशीर ठरू शकतील याकडे सरकार आणि खाजगी उद्योगांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कोरोना संकटाला ब्लेसिंग इन डीस्गाईझ ठरवण्याची हीच वेळ आणि संधी असू शकेल. देशातील सरकार, प्रशासन, अर्थतज्ञ आणि समाजधुरिण यांच्या एकत्रित प्रयत्नांनी ते शक्य होवू शकेल. अर्थात हा भलताच आदर्शवादी विचार आहे. असे घडण्याचा इतिहास आपल्या देशाला नाही. आणि आज राजकीय व आर्थिक स्तरांवर टोकाचे ध्रुवीकरण झालेली परिस्थिती पाहता या विचाराला मूर्खांच्या नंदनवनात बागडण्याची उपमा मिळण्याचीच शक्यता अधिक आहे.  

पण वर म्हटल्याप्रमाणे सामान्य माणूस आशेवर जगत असतो. उद्यादेखील कालचाच सूर्य उगवतो हे त्याला मनोमन माहीत असते. पण तरी नवीन वर्षात काहीतरी अधिक चांगले घडण्याची आशा मनाशी बाळगून तो त्याचे स्वागत करत असतो. म्हणूनच मग जगाच्या इतिहासात २०२० हे जरी कायमस्वरूपी दुःस्वप्न असले, तरी येणारे वर्ष नव्या संधीची चाहूल म्हणून गणले जावे अशी हुरहूर मनाशी बांधून सामान्य माणूस उत्सुकतेने २०२१  कडे बघत असेल, यात शंका नाही.      

आपल्या सर्वांच्या मनात जे आहे तसेच घडो या सकारात्मक प्रार्थनेसह, बहुविध टीमकडून सर्व सभासद व वाचकांना येत्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपली पुढील भेट आता नवीन वर्षातच होईल.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609318278.jpeg [postimage] => upload_post-1609318278.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Dec 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1594] => Array ( [PostID] => 22483 [post_title] => कापलेले पंख माझे... [post_content] => [post_excerpt] => पक्ष्यांना उडण्यासाठी चारशे ऐंशी घनफूट असे जागा आणि हवा यांचे रेशनिंग करणे किती योग्य आहे? [post_shortcontent] =>

अंक : श्रावण, मे १९९५

लेखाबद्दल थोडेसे : केवळ २५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख विविध अर्थांनी ऐतिहासिक म्हणाला लागेल. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी १७७० साली पर्वतीच्या पायथ्याशी खासगी प्राणी संग्रहालय स्थापन केले होते. १९५३ साली पुणे महापालिकेने त्याचेच रूपांतर पेशवे पार्क प्राणी संग्रहालयात केले आणि प्राण्यांची संख्या वाढवली, विस्तार करत पक्ष्यांनाही तिथे पिंजराबद्ध केले. आपल्या अनेक प्रकल्पांचे जे होते तेच पुढे या पार्कचेही झाले आणि त्याला अवकळा प्राप्त झाली., त्याचेच गंभीर आणि गंमतीदार चित्र प्रस्तुत लेखात रेखाटलेले आहे. खंत व्यक्त करतानाही, गांभीर्य कमी होऊ न देता कशी गंमत करता येते. याचे हा लेख उत्तम उदाहरण आहे.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर काही वर्षांनी पेशवे पार्कचे रुपांतर एनर्जीपार्कमध्ये झाले. १९९७ ते २००२ या काळात येथील सर्व प्राण्यांचे, नव्याने स्थापन झालेल्या राजीव गांधी झूऑलॉजीकल पार्कमध्ये स्थलांतर केले गेले. या लेखातील शेरेबाजी त्यामुळेच ऐतिहासिक म्हणावी लागेल.

.........................

आपण पेशवे पार्क प्राणीसंग्रहालयातील (अ) व्यवस्थेची  माहिती घेत आहोत. या पेशवेपार्काचा हेतू लोकांना प्राणी दिसावेत व त्यांची माहिती व्हावी असा असावा. म्हणजे आतील काही पिंजऱ्यांवर तसे माहितीचे फलक आहेतही. पण त्यातील नव्वद टक्के फलक तर आजही ‘वाईल्डली’ लावलेले आहेत असे दिसेल.

याच दुर्व्यवस्थेत अडकलेला एक पिंजरा आहे. एक पिंजरा म्हणण्यापेक्षा छोटे कैदखाने आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि या पिंजऱ्यांमध्ये काय असेल सांगा बरे? सात असे जीव आहेत, की ज्यांनी फार पूर्वीपासून मानवाचे मनोरंजन केले, ज्यांना मानवाने जमेल तेव्हा मारले, कधी नेमबाजी दाखवायला तर कधी क्षुधा भागवायला. ज्यांना पाहून मानवाला आकाशातून भराऱ्या मारण्याची कल्पना सुचली आणि आज ते आहेत म्हणूनच आपणही व्यवस्थित जगत आहोत! ते जीव म्हणजे पक्षी! या उद्यानाचे नाव जरी पेशवे उद्यान प्राणी संग्रहालय असले तरीही या ‘प्राणी’ संग्रहालय नामक जेलमध्ये हे ‘पक्षी’ गटातील उडते कैदी सुद्धा ठेवले आहेत.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609267267.jpeg [postimage] => upload_post-1609267267.jpeg [userfirstname] => Utkarsha [userlastname] => Tambe [post_date] => 30 Dec 2020 [post_author] => 5950 [display_name] => उत्कर्ष तांबे [Post_Tags] => श्रावण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1595] => Array ( [PostID] => 22494 [post_title] => पोस्टमन बनला सांताक्लॉज [post_content] => [post_excerpt] => जेडेनच्या घरी पोस्टमनकाका वारंवार पत्रे घेऊन येत. कधी नियतकालिके आणि मासिके घेऊन येत. कधीतरी मनीऑर्डर आणत. छोट्या जेडेनला त्याचे खूप कुतूहल वाटे. [post_shortcontent] =>

छोट्या जेडेनची उत्सुकता उतू जात होती. सोफ्यावर ठाण मांडत त्याने तो बॉक्स उघडला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. काय होती ती गोष्ट ?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609349166.jpg [postimage] => upload_post-1609349166.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Dec 2020 [post_author] => 3300 [display_name] => जोसेफ तुस्कानो [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1596] => Array ( [PostID] => 22492 [post_title] => बदलाचा आनंद (भाग - चार) [post_content] => [post_excerpt] => क्रमिक अभ्यासकौशल्याबरोबरीनेच मुलांमध्ये अभ्यासेतर जाणिवा, कौशल्ये विकसित होणेही आवश्यक आहे. [post_shortcontent] =>

घरातल्या पहिल्या शिकत्या पिढीला क्रमिक पाठ्यपुस्तकांइतकीच इतर अनेक जाणिवा, कौशल्ये शिकवणे आवश्यक असते. ठाणे येथील सिग्नल शाळेतील शिक्षिका आणि प्रकल्पप्रमुख आरती पवार - परब अशा जाणिवा, कौशल्ये शिकवण्याच्या आपल्या अनुभवांविषयी सांगतायत -

‘गरज ही शोधाची जननी आहे’, याची प्रचिती आम्हांला सिग्नल शाळेच्या विश्वातून येत गेली. मुळात इथे ‘गरज’ कसली आहे हे देखील आम्हा ‘शिक्षक’ म्हणवून घेणाऱ्या मोठ्या माणसांना मुलांकडूनच हळूहळू उमगत गेले. शिकवणे आणि शिकणे यांतला फरक समजून घेताना, मुलांना नेमके कळले आहे  की नाही, याचीही समज येत गेली. रस्त्यावरच्या मुलांना नेमके काय हवे आहे? पुस्तकातील खिळवून ठेवणारी चित्रे? भरलेले जेवणाचे ताट की नुसते ताटात मोजमाप शिकवण्यासाठी टाकलेले रंगीत खडे? मुलांच्या गरजेप्रमाणे शाळा उभी राहत गेली. शाळा आणि मूल यांचा प्रवास हळूहळू मूळ शिक्षणाच्या दिशेने सुरू होत होता.

वाचन कट्टा आणि खेळ कट्टा

मध्यंतरी ‘छोटा पक्षी’ नावाचे पुस्तक वाचनात आले होते. या पुस्तकात, उडता येत नाही म्हणून घरट्यात बसून कंटाळलेले पिल्लू खाली उतरून जग बघायला बाहेर पडते. अनेक जणांना भेटते, त्यांचे जगणे समजून घेते. शेवटी, मांजर समोर आल्यावर जिवाच्या भीतीने ते चक्क भरारी मारत उडू लागते! अगदी याप्रमाणेच, आमच्या मुलांमध्ये वाचन कट्टयामुळे बदल झालेला दिसून येतोय. हातात घेतलेले पुस्तक सुलट आहे का उलट, हेही समजत नसलेली आमची मुले आता चक्क तासन्-तास पुस्तके चाळताना दिसतात, हा विलक्षण बदल आहे. बरं, पुस्तक छोटे असो वा मोठे, अधाशासारखे ते आधी कुणाच्या हातात येतेय, यात हल्ली चुरस लागते. मग ज्याच्या हातात ते येते, तो अगदी डोळे फाडून पुस्तकातली चित्रे डोळ्यांत सामावून घेतो आणि त्या चित्रांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो.  झाली, आमची चित्रांद्वारे गोष्ट तयार, मग ती पुस्तकातल्या गोष्टीपेक्षा वेगळी ठरली तरी चालेल.
वाचन कट्टा म्हणजे नुसती पुस्तके आणि पुस्तके. छोटी-मोठी, जाडी-बारकुशी, चित्रे असलेली, चित्रे नसलेली, अशा सगळ्या पुस्तकांची मैफील. या जागेवर मुलांनी कधी यायचे यावर बंधने नाहीत. मुलांच्या वयाची देखील अट नाही. दम लागेस्तोवर खेळणे आणि डोळे कंटाळेपर्यंत पुस्तके चाळणे, हे मुलं खुशीने करू लागली.
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर काम नसेल तर कंटाळलेली मुले पुन्हा रस्त्यावर भटकत असत.  शाळा सुटल्यानंतरच्या मोकळ्या वेळेत मुले पुन्हा आशेने रस्त्यावर फिरताना दिसायची. हे थांबवणे गरजेचे होते. दिलेला घरचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी शाळेच्या बाहेरील बाकड्यावर बसून मुले तो पूर्ण करत असत. पण अभ्यास झाल्यानंतर काय? हा प्रश्न सतावत होता. त्यातूनच शिक्षकांना खेळ कट्टा आणि वाचन कट्टा यांची कल्पना सुचली. भीक मागणे, रस्त्यावर भटकणे या सगळ्यांतून मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्यासाठी हा चांगला उपाय सापडला. त्यामुळे काहीच दिवसांत मुलांमध्ये फरक जाणवायला लागला.
एकतर मुलांचे सतत भटकणे काही प्रमाणात बंद झाले. लहान मुलेदेखील पुलाखाली खेळण्यांसोबत खेळताना दिसू लागली. चित्रांची पुस्तके घेऊन ती चाळू लागली. काहीजण तर नेहमी आम्हांला चित्रांची पुस्तके रंगवताना दिसतात. पुस्तकांसोबत आम्ही काही चित्रकलेची पुस्तके, वह्या बाहेर ठेवल्या आहेत. त्यामुळे मुले फावल्या वेळेत चित्रे रंगवताना दिसतात. चित्रे रंगवणे हे या मुलांचे आवडीचे काम झाले आहे.
मुलांचा अभ्यासातला रस कमी होऊ नये यासाठी खेळघरात खेळ, संवाद, कला या माध्यमांतून मुलांना रोजच्या अनुभवांकडून अभिव्यक्तीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे खेळकट्टा व वाचनकट्टा. मुलांचं शिकणं आनंदाचं व्हावं; खेळघरात समजुतीचं, मैत्रीचं वातावरण टिकावं, हा विचार आणि प्रयत्न आम्ही महत्त्वाचे मानतो; कारण समूहात आनंदाने ‘खेळणं’ हा अनुभव त्यांच्या वाट्याला दुर्मीळच. मुलांच्या अशा समूहातून त्यांच्यात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांबद्दल स्नेहभावना निर्माण व्हावी, एकमेकांसोबत असताना मुले आनंदी राहावीत, आणि हे सर्व काही त्यांच्या नकळत खेळाच्या माध्यमातून व्हावे यासाठी हा प्रयत्न होता.
ऐकणं, पाहणं, स्पर्श करणं, विचार करणं या संवेदनांचा मुलांनी वापर करणे गरजेचे होते; जे या कट्टयांमुळे शक्य झाले. चित्रमय पुस्तकांचा वापर करून मुलांमध्ये वाचणं, लिहिणं, बोलणं, विचार करणं, चित्रांप्रमाणे ती रंगवणे इ. अनेक क्षमता विकसित झाल्या. बुद्धीबळ, कॅरम, असे खेळ मोठ्या मुलांसाठी मांडले गेले; तर मराठी, इंग्रजी अक्षरांचे ठोकळे जोडणे, शब्द तयार करणे, प्राण्यांचे आकार जोडणे, अशा  खेळांच्या मदतीने  इतर मुलांमध्ये शिकण्याची गोडी लावायचा प्रयत्न केला.
क्षमतांच्या विकासाबरोबरच जाणिवांचा विकास होणेदेखील तितकेच महत्त्वाचे. खेळकट्टा आणि वाचनकट्टा व्यवस्थित चालू राहावा म्हणून आम्ही कुणाचीही नेमणूक केली नाही. मुलांनीच पुस्तके वाचून झाल्यावर किंवा खेळून झाल्यावर पुस्तके, खेळ जागच्या जागी ठेवावेत, अशी अपेक्षा आम्ही बाळगली होती. सुरुवातीला फक्त वस्तू जागच्याजागी ठेवा अशा सूचनाच दिल्या. थोड्या दिवसांनी, खेळण्यांचा, पुस्तकांचा पसारा झाल्याचे लक्षात आले. मुले पुस्तक वाचत आणि तिथेच टाकत. ठोकळ्यांच्या खेळातले ठोकळेही इतरत्र पसरलेले दिसत.
एके दिवशी एका लहानग्याला प्राण्याच्या आकाराचा एक भाग सापडेनासा झाला. त्याने शिक्षिकेकडे तक्रार केल्यावर बाईंनीच त्याला तो भाग का सापडत नाही, याचे उत्तर सगळ्यांसमोर समजावून सांगितले. पुलाखाली एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत सर्वांना पाहायला सांगितले. आपली किती खेळणी अस्ताव्यस्त पडली आहेत, हे मुलांच्या लक्षात आले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मुलांनी खेळणी कपाटात व्यवस्थित आवरायला सुरुवात केली. मोठ्यांनी पुस्तके नीट लावली. जाणिवांचा विकास व्हायलाही खेळकट्टा, वाचनकट्टा मदतीला आले   
आमचा विलास नावाचा छोटुकला विद्यार्थी आहे. शाळेत भेटीसाठी सातत्याने कुणी ना कुणी येत असतात. भेटीसाठी येणारे पाहुणे मुलांसाठी खाऊ घेऊन येतात. त्या दिवशी फ्रुटीचे छोटे पॅकेट होते. त्या छोट्याशा पॅकेटसोबत स्ट्रॉदेखील प्लास्टिक आवरणात बंद असते. सगळ्या मुलांनी स्ट्रॉचे छोटेसे प्लास्टिक आवरण तसेच खाली फेकले, पण विलासने मात्र ते प्लास्टिक आवरण कचराकुंडीत टाकले. शिक्षकांनी कौतुक केल्यावर इतर मुलांना आपली चूक लक्षात आली. खेळघर व पुस्तकघराने आम्हांला अशी जाणीव विकसित होण्यास मदत केली आहे. 
- आरती पवार - परब
(लेखिका ठाणे येथील सिग्नल शाळेत शिक्षक आणि प्रकल्प प्रमुख आहेत.)
संपर्क – ८१०८५१११८५, samarthbharat@gmail.com

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1609173275.jpg [postimage] => upload_post-1609173275.jpg [userfirstname] => Arati [userlastname] => Pawar-Parab [post_date] => 28 Dec 2020 [post_author] => 5316 [display_name] => आरती पवार - परब [Post_Tags] => शिक्षण, शाळा, आरती पवार-परब, सिग्नल शाळा, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1597] => Array ( [PostID] => 22482 [post_title] => राहून गेलेल्या गोष्टी ३ -डॉ. जयंत नारळीकर आणि दत्ता सामंत [post_content] => [post_excerpt] => नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. [post_shortcontent] =>

डॉ. जयंत नारळीकर – बागेत काम करता आलं असतं तर?

माझा केंब्रिजमधील एक मित्र म्हणतो की दिवस छत्तीस तासांचा असता तर बरे झाले असते. त्याला जी जी कामे उपकायची असतात त्यासाठी दिवसाचे चोवीस तास अपुरे पडतात. त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात.

दिवस छत्तीस तासांचा असो, आठवडा दहा दिवसांचा असो किंवा आयुष्य शंभर वर्षांचे लाभो...राहून गेलेल्या गोष्टींची मालिका संपत नाही. माझ्या राहून गेलेल्या वस्तूंच्या मालिकेतील काही उदाहरणे अशी आहेत.

दत्ता सामंत – माझ्या कामगारांनी मला थोडासा राजकीय पाठिंबा दिला असता तर....

मी डॉक्टर झालो. त्यापूर्वी देशातली आणि जगातली मोठी कामगार चळवळ मी करणार असा कधी विचारही केला नव्हता. या क्षेत्रात पडेन असं वाटलंही नव्हतं. अगदी लहानपणापासून डॉक्टर व्हावं असं मात्र वाटत होतं—त्यासाठी प्रयत्न केले. खरं तर माझं गणित खूप चांगलं होतं. मॅट्रिकला गणितात १०० पैकी १०० मार्क मिळाल्यानं बक्षिसंही पटकावली. पण डॉक्टर व्हायचं म्हणून मग गणित सोडून बायॉलॉजी वगैरे सारख्या विषयाकडे वळावं लागलं. ह्यामुळेच गणितामध्ये दाखवलं तसं प्रावीण्य मला डॉक्टरी अभ्यासक्रमात दाखवता आलं नाही. एम.बी.बी.एस. पूर्ण केलं एवढंच! आता कामगार चळवळीत पडलो आणि डॉक्टरकी सोडावी लागली याची अजिबात खंत वाटत नाही.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608901187.jpeg [postimage] => upload_post-1608901187.jpeg [userfirstname] => संध्या [userlastname] => टाकसाळे [post_date] => 27 Dec 2020 [post_author] => 5934 [display_name] => मुलाखतकार: संध्या टाकसाळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1598] => Array ( [PostID] => 22481 [post_title] => ओढा [post_content] => [post_excerpt] => भाद्रपदात भरून आलेला ओढा पुढे उन्हाळ्यापर्यंत झुळूझुळू वाहत राही. ओढ्याच्या कांठावर दुतर्फा नाना जातीची झाडे होती [post_shortcontent] =>

अंक : हंस, जानेवारी १९५८

पावसाळा साधून गांवी निघालो की, गांवचा ओढा आतां भरून वहात असेल, निर्मळ धारेत बसून अंघोळ करावी.

आजारी माणसाला जशी कांहीबांही खाण्याची वासना होते, तसेच हे होते. मी कांही गांवाला फार वर्षांनी जात होतो अशांतला प्रकार नव्हता. वर्षा-दोन वर्षांनी एखादी धांवीत भेट होतेच, नाही असे नाही; पण गेल्या अनेक वर्षांत गांवच्या ओढ्यात मी अंघोळ केली नव्हती. आठवण करून पाहिले तर, काळ जवळजवळ बारा-तेरा वर्षांचा गेला आहे असे दिसून आले. निर्मळ धारेत माशासारखे पोहून जवळजवळ तप लोटले होते! गांवचा ओढा सोडला तरी या एवढ्या काळांत दुसऱ्या कुठल्याही ओढ्यात अंघोळ केल्याचे स्मरेना. इतकी वर्षे झाली, कावळ्याच्या डोळ्यासारखा स्वच्छ धारेत मी कधी पडलोच नव्हतो; झुळूझुळू वाहणारी धार पाठीपोटावरून खळाळत गेली नव्हती; चिंगळ्या माशांचे कळप अंगावरून खेळले नव्हते. वरून पाहिले तर साधी वाळू, पण पाण्यांत बुडून डोळे उघडले की वाळूचे रंगीबेरंगी खडे कसे मोठ्यामोठ्या माणिकमोत्यांसारखे दिसतात! ते धन कितीतरी दिवसांत मी पाहिलेंच नव्हते. उन्हाची तिरीप धारेवर पडल्यावर धारेच्या मध्यभागी विणली जाणारी तिपेडी-चौपेडी पाण्याची वेणी कशी रूप्यासाररखी चमकते! खूप वेळ पाण्यांत राहिल्यावर हातापायांचे तळवे कसे पांढरे-स्वच्छ, फिक्कट गुलाबी दिसूं लागतात! बोटांच्या शेवटांना सुरकुत्या पडतात, धारेंतून बाहेर काढले की, अंगावर कसे रोमांच उभे रहातात! — कितीतरी वर्षे झाली, माझे तळवे धारेने असे कधी पांढरट गुलाबी झाले नव्हते; माझ्या अंगावर कधी रोमांच उभे राहिले नव्हते!...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608282130.jpeg [postimage] => upload_post-1608282130.jpeg [userfirstname] => Vyankatesh [userlastname] => Madgulkar [post_date] => 19 Dec 2020 [post_author] => 5949 [display_name] => व्यंकटेश दिगंबर माडगूळकर [Post_Tags] => अनुभव कथन, हंस [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1599] => Array ( [PostID] => 22488 [post_title] => इअरफोन्स [post_content] => [post_excerpt] => मी संत्याला माझे इअरफोन्स देऊ केले. बाबांना मी काहीतरी सांगितलं असतं, हरवला वगैरे. तसाही तो स्वस्तातलाच होता. संत्या तो घ्यायला आढेवेढे घेत राहिला, पण मीच त्याला पटवलं. त्याशिवाय उद्या नक्की काय करायचं, कसं चालायचं, कानात काही नसताना गाणं ऐकतोय हे कसं दाखवायचं, याची तालीम करून घेतली. कपडेही जरा ठीकठाक घालायला सांगितले, आणि दुसऱ्या दिवशीच एक नवा संत्या चेतनच्या गँगपुढे उभा केला. आपल्या विश्वात रमणारा. कोणाची पर्वा न करणारा. हे सारं जर एका इअरफोन्सच्या किमतीत होत असेल, तर यात वाईट काय होतं? [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1608101195.jpg [postimage] => upload_post-1608101195.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Dec 2020 [post_author] => 5737 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1600] => Array ( [PostID] => 22487 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - पेवात पडणे (भाग - २०) [post_content] => [post_excerpt] => प्रेमात नव्हे, पेवात पडणे. तुमच्या वाचण्यात काहीही चुकलेलं नाही की ही मुद्रित शोधनाची चूकही नाही. [post_shortcontent] =>

भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. पेवासंबंधी या लेखातून कृषिसंस्कृतीतील आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या केवढ्या तरी क्लृप्त्या समोर येतात -

हेही वाचलंत का?
लागोभागो दिवाळी!
'घ
ट'स्थापना

प्रेमात नव्हे, पेवात पडणे. तुमच्या वाचण्यात काहीही चुकलेलं नाही की ही मुद्रित शोधनाची चूकही नाही. प्रेमात पडणं तर सगळ्यांनाच माहीत असतं, पण पेवात पडणं कदाचित आत्ताच ऐकलं असण्याची शक्यता आहे. हे नवीन काय म्हणून तुम्ही गूगल महाराजांकडे ‘पेवात पडणे’ ही अक्षरं टंकून विचारणा केलीत तर,  सगळे निकाल तुम्हाला प्रेमात पडण्यासंबंधीच दिसतील, इतकं पेवात पडणं अडगळीत गेलेलं आहे.  पेवात पडणं हा मराठीत आताशा वापरात नसलेला एक वाक्प्रचार आहे, पण ...

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607916054.jpg [postimage] => upload_post-1607916054.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 14 Dec 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्दवेध, शब्द व्युत्पत्ती, शब्दांशी मैत्री, साधना गोरे, मराठी अभ्यास केंद्र, मराठी प्रथम [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1601] => Array ( [PostID] => 22479 [post_title] => दिवाळी अंक- १९४७ [post_content] => [post_excerpt] => इतका गंभीर मजकूर यापूर्वी दिवाळी अंकांत क्वचितच आला असावा.स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कुठले राजकीय-सामाजिक विषय समाजाच्या डोक्यात घोळत होते, त्याचा अतिशय सुंदर असा आढावा आजच्या लेखात घेतलेला आहे. [post_shortcontent] =>

अंक – रसना, जानेवारी १९४८

लेखाबद्दल थोडेसे : दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे,कथा-कवितांचे विश्लेषण करुन त्या त्या वर्षाचे एक समग्र चित्र मांडायचे ही अतिशय चांगली प्रथा अलिकडे लोप पावताना दिसत आहे. खरे तर अशा प्रकारच्या आढाव्यातून एकत्रितपणे वातावरणाचा अंदाज येत असतो. १९४७ साली म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कुठले राजकीय-सामाजिक विषय समाजाच्या डोक्यात घोळत होते, त्याचा अतिशय सुंदर असा आढावा आजच्या लेखात घेतलेला आहे. मूळ लेख जानेवारी १९४८च्या रसनाच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचताना आपण त्यातील मुदद्द्यांचे गेल्या काळाच्या संदर्भात आपसूकच परिशिलन करतो. या धर्तीवर असा आढावा पुन्हा सुरु व्हायला हरत नाही. लेखाच्या लेखकाने आपली ओळख एक गंभीर वाचक’ अशी दिली आहे, यावरुन लेखातील मुद्दे थोडे वादग्रस्त आहेत याची कल्पना येते.

..................

दिवाळी म्हणजे चमचमीत जेवण आणि चुरचुरीत वाचन! जड अन्न हलके (लाइट) वाचन! आपण दिवाळी याप्रमाणे पार पाडली. पुन्हा ही स्वातंत्र्यातली पहिली दिवाळी! आतां दिवाळीनंतर थोडेसे गंभीर व्हावयास हरकत नाही. दिवाळी अंकांतल्या कथा, कविता इत्यादी मजकुराच्या आसपास राजकीय, सामाजिक इत्यादी विषयावर जे लेखन झालेले आहे त्याकडे वाचकांचे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी हे धावते टांचण केले आहे.

नव्या राजवटीत जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यांत अनेक प्रश्न चर्चेचा विषय झालेले आहेत. जमातींचे संबंध, भाषा, प्रांताप्रांताचे संबंध, भाषा भाषांचे संबंध, आर्थिक संबंध अशा अनेक प्रश्र्नांची चर्चा दिवाळी अंकांतून झालेली आहे. इतका आणि इतका गंभीर मजकूर यापूर्वी दिवाळी अंकांत क्वचितच आला असावा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607707275.jpeg [postimage] => upload_post-1607707275.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Dec 2020 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => रसना, समाजकारण, इतिहास [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1602] => Array ( [PostID] => 22485 [post_title] => शाळा-वापसी आणि कोरोना संसर्ग [post_content] => [post_excerpt] => मुलांना शाळेत पाठवताय, मग हे वाचाच...! [post_shortcontent] =>

राज्यात ‘मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेतविविध सेवा आणि विभाग सुरू करण्यात आले आहेतयाच पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाया संदर्भातील गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा हा लेख -

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील २४ जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागातील शाळाही हळूहळू सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरीकांना कोविड-१९ प्रतिबंधाबाबत  ‘मास्क वापरा, हात धुवा आणि सुरक्षित अंतर राखा’ असे आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक  लस अजून उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर आपण आता कोरोनासह जगण्याची तयारी करायला हवी. त्यामुळे शाळा  सुरू करताना योग्य ती खबरदारी घेऊनच आपल्याला त्या सुरू कराव्या लागणार आहेत. या पुढील काळात शाळेशी संबंधित सर्वच घटकांची जबाबदारी महत्त्वाची असणार  आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, आदी सर्व घटकांनी  या काळात पुरेशी काळजी  घेतली, तर कोरोना संसर्गाच्या या जागतिक महामारीवर आपण सहज मात करू शकतो. शाळेतील सर्वच घटकांनी  योग्य तो समन्वय ठेवून निर्धारित जबाबदाऱ्या पार  पाडणे महत्त्वाचे राहील.

हेही वाचलंत का?
नवीन राष्ट्रीय शेक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण
शालेय शिक्षण - टाळेबंदीतील आणि नंतरचे

 

शालेय व्यवस्थापनमुख्याध्यापक आणि शिक्षक  यांच्या जबाबदाऱ्या:

 

 

याशिवाय प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरही परिस्थिती पाहून ऐनवेळी काही बदल करावे लागतील. या पुढील काळात विद्यार्थी आणि पालकांबरोबरचा सुसंवाद महत्त्वाचा असणार आहे.  शाळांनी  पालक सभांतून समुपदेशक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना शाळांत निमंत्रित करून विद्यार्थी आणि पालकांच्या कोरोना संसर्गासंबंधी सर्व शंकांचे निरसन करणे गरजेचे राहील. राज्यातील अनेक शाळांनी अशा प्रकारे सभा घेऊन विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधला आहे. सध्या मुले ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शाळेशी जोडली आहेत. त्यामुळे मुले आणि पालक  या दोघांपर्यंत योग्य त्या सूचना पोहोचवणे आता सहज शक्य आहे. विद्यार्थ्याची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर असणार आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग शाळांना होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. शाळा  सुरू झाल्यानंतर काही विदयार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत, अशा मुलांसाठी पूर्वीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत.

 

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सध्या तरी अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रमांच्या आयोजनास मनाई आहे. काही महत्त्वाचे विषय  या कालावधीत  शिकवले जाणार आहेत. यात गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर  मुख्यतः भर दिला जाणार आहे. कोविड-१९वर सध्या ‘प्रतिबंध’ हाच उपाय आहे.  योग्य ते सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हातांची स्वच्छता पाळल्यास कोरोना संसर्गाच्या या आव्हानाला आपण सर्व सहज सामोरे जाऊ शकतो. गरज आहे ती सर्वच घटकांच्या सहकार्याची.
- मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई येथे इंग्रजीचे शिक्षक आणि समुपदेशक आहेत)
संपर्क - ९८९२८३०६६३, borhadem@gmail.com
फोटो सौजन्य - गूगल

 

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607605605.jpg [postimage] => upload_post-1607605605.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 10 Dec 2020 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => कोरोना, शाळा. टाळेबंदीनंतरचे शिक्षण, मच्छिंद्र बोऱ्हाडे, नंदादीप विद्यालय, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1603] => Array ( [PostID] => 21736 [post_title] => देवमासे आणि शिकारी [post_content] => [post_excerpt] => देवमाशाच्या तेलामुळेच युरोप प्रकाशमान होत होता. [post_shortcontent] =>

अंक – श्रावण, जून १९९९ लेखाबद्दल थोडेसे : देवमासा उर्फ व्हेलची दहशत, ताकद आणि अवाढव्यता आपल्याला स्पिलबर्गच्या सिनेमांत दिसली, एरवी त्याचे हे रूप एवढ्या सहजतेने दिसले नसते. निसर्गाने निर्माण केलेल्या अद्भभूत प्राणीसृष्टीतले देवमासा हे एक आश्चर्य आहे. देवमासा आणि मानव यांच्यातील संघर्षाच्या कथेची अनेक पुरातन आवर्तने आहेत.  प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असतो, कारण अनेकदा  क्रोर्य कुठले आणि जगण्यातली अपरिहार्यता कुठली हे ठरवणे अवघड असते. माणूस अर्थातच ताकदीने नसला तरी बुद्धीने अफाट असल्याने देवमाशांवर भारी पडत आला आहे. या दोघांमधील संघर्षावरील हा लेखही तेवढाच अफाट आहे. < [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/4devmasa.jpg [postimage] => /2020/09/4devmasa.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Dec 2020 [post_author] => 5785 [display_name] => डॉ. सविता घाटे [Post_Tags] => श्रावण,ज्ञानरंजन,पर्यावरण [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1604] => Array ( [PostID] => 22477 [post_title] => टुनटुन- गाणे आणि हसवणे [post_content] => [post_excerpt] => अफसाना लिख रही हूं [post_shortcontent] =>

अंक  :रोहिणी,  फेब्रुवारी १९५९
लेखाबद्दल थोडेसे : 'होत्याचे नव्हते' किंवा 'नव्हत्याचे होते' झाल्याची अनेक उदाहरणे हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी लागू पडतील अशा टुनटुन या गायिका अभिनेत्रीची ही कथा आहे. 'अफसाना लिख रही हू' हे गाणे ज्या काळात लोकप्रिय झाले तो काळ शमशाद बेगम, नूरजहां, सुरैया यांचा होता. लता मंगेशकरांचा उदय थोडा दूर होता.त्या काळात उमादेवी आणि पुढे टुनटुन म्हणून अपार लोकप्रियता मिळवलेल्या या कलावतीचा हा जीवनप्रवास. हा लेख जवळपास साठ वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर पुढली जवळपास दोन अडीच दशके टुनटुन पडद्यावर हसवत होती. २४ नोव्हेंबर २००३ रोजी तिचे देहावसान झाले. 
********
“अफसाना लिख रही हूं दिले बेकरार का। आंखो में रंग भर के तेरे इंतजार का।” हे गीत आपण विसरला नसाल असं वाटतं. विसरलाच असाल तर “काहे जिया डोले हो कहा नहीं जाए।” हे गीत तर आपणांस नक्कीच आठवत असेल. पहिले गीत आहे, ‘दर्द’ या बोलपटांतील. हे उमा हिने गायिले होते; आणि दुसरेही तिनेच गायले आहे, “अनोखी अदा” या बोलपटांत. या दोनही बोलपटांचे सं. दिग्दर्शक नौशाद होते. त्यांच्या सुमधूर संगीताने सजलेल्या या गाण्यांना उमाच्या मोहक स्वरांची जोड मिळाल्यानं या गीतांनी अशी जादू केली की, ही गीतं कित्येक वर्षे सिनेरसिकांच्या तोंडांतून नकळत बाहेर पडत. ही गीतं गुणगुणणाऱ्यांनी याचा विचार केला आहे कां कीं हे गीत कुणी गायलं आहे? लता मंगेशकरला कोण ओळखत नाही? पण ज्यावेळी वरील गीत गाणारी गायिका पार्श्र्वगायिका म्हणून चित्रपटांत येऊं लागली; त्यावेळी अशा कलाकारांकडे फारच थोड्या लोकांचं लक्ष जात असे. वरील गीतं गाणारी पार्श्र्वगायिका म्हणजे उमा ही होय.
[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607449558.jpeg [postimage] => upload_post-1607449558.jpeg [userfirstname] => Pramodkumar [userlastname] => Pramod Kumar [post_date] => 09 Dec 2020 [post_author] => 5947 [display_name] => प्रमोदकुमार (लेख संग्राहक) [Post_Tags] => रोहीणी, चित्रपट [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1605] => Array ( [PostID] => 22449 [post_title] => गंमतशाळा - (भाग १) [post_content] => [post_excerpt] => गप्पांतून, चर्चेतून, खेळांतून मुलं कुठून कुठून काय काय बरंवाईट शिकत असतात; हे कळू शकतं आणि त्यातून बरं तेच निवडण्यासाठी त्यांना प्रवृत्तही करता येऊ शकतं. [post_shortcontent] =>

दिवसाचे चार-पाच तास आणि आयुष्याची बारा-पंधरा वर्षं खर्ची करूनही, जगायला उपयोगी पडेल असं फारच कमी शिक्षण  मुलांना शाळा- महाविदयालयांतून मिळतं. ती बरेचदा ते बाहेरच्या जगातूनच, नैसर्गिक वृत्तीने आणि आपापल्या वकुबानुसार मिळवतात. बऱ्यावाईटाची सरमिसळ असलेल्या बाहेरच्या अफाट जगातून बऱ्याची निवड करण्यासाठी मुलांना कसं काय प्रवृत्त करायचं?सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी ह्यांनी, ह्या वर्षाच्या सुरुवातीला, करोनापूर्व काळात तेथे वस्तीतल्या मुलांसाठी  शाळा चालवली. याविषयीचे आपले अनुभव त्या सांगतायत, गंमतशाळा या सदरातून. 
                                                           
--------------------------------------------

खूप खूप वर्षांपूर्वी 'स्त्री उवाच'च्या एका अंकात मी नवल एल सदावी ह्यांची दीर्घकथा वाचली होती. नाव आठवत नाही, पण फिरदौस नावाच्या एका मुलीची होती ती. इराकमधली अनाथ मुलगी. ती म्हणते, 'कोणत्याही वेळी पुरुष समोर दिसला रे दिसला, की मला एकच जबरदस्त इच्छा होते, एक सणसणीत थोबाडीत मारण्याची इच्छा!'
मुलांमध्ये काम करायला लागल्यापासून अनेकदा मला एक इच्छा झाली आहे, त्यांच्या पालकांना सणसणीत थोबाडीत मारण्याची इच्छा. रवीन्द्र (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) म्हणतो, आपली पिढी सगळ्यात नादान निघाली. खरं आहे, आधीच्या पिढ्या आणि पुढच्या पिढ्या ह्यांच्यात सगळ्यात जास्त फरक दिसतो तो आमच्या पिढीला. त्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतःलाच मारून घेतलं पाहिजे.
                                                                            
*****
सेवाग्राम गावात राहायला येऊन तशी आम्हाला आता अडीच वर्षे होतील. त्यापूर्वी दोन वर्षे आम्ही हे घर घेतले होते, पण वर्ध्यातच राहत होतो. सेवाग्राम आश्रम म्हणजेच बापू कुटीवरून नांदुरा गावाकडे एक रस्ता जातो. त्याच्या उजव्या हाताला सेवाग्रामची जुनी वस्ती आहे, सुमारे दीड ते दोनहजार लोकसंख्या. हे आहे जुने शेगाव. बापूंनी त्याला 'सेवाग्राम' हे नाव दिले. भारताच्या मध्यभागी असलेल्या ह्या गावात बापू त्यांच्या उत्तरायुष्यात राहायला आले, राजकारणापासून थोडे दूर होऊन रचनात्मक कार्य करण्यासाठी. सेवाग्रामची  वस्ती ही बहुतेक दलितांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे प्रत्यक्ष आले होते म्हणतात. तसेच येथे त्यांची बापूंशी भेट झाली होती, असेही इतिहास सांगतो. विचाराने व कार्याने मुळात एकमेकांना पूरक असलेल्या ह्या दोन महापुरुषांना आजच्या सवंग राजकारणाने एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून रंगविले आहे. आजचा आंबेडकरी समाज गांधींना आपला कट्टर शत्रू मानतो. गावातील जुने लोक त्यांच्या आईबापांनी बापूंच्या सोबत काम केल्याची आठवण आजही जागवतात, पण पुढच्या पिढीत तसे काही नाही. अशा रीतीने, भौगोलिकदृष्ट्या बापू कुटीच्या अगदी जवळ आणि विचाराने त्यांच्यापासून अत्यंत दूर अशी ही वस्ती आहे.
आमचे घर नांदुरा रोडच्या दुसऱ्या बाजूला आहे. माळरानावर, काहीसे एकाकी. गावातल्या एका बिल्डरने हिंमत करून येथे आठ रो हाऊसेस बांधली आहेत. त्यातील पहिली दोन विकली गेली. दुसरे डुप्लेक्स घर आमचे. बापू कुटीच्या जवळ आणि स्वस्तात मिळाल्याने आम्ही ते घेतले. पुढील सहा घरे आता अर्धवट बांधून जुनी झाली आहेत. त्यावर बुरशीही चढली आहे. रहस्यकथेतील भूतबंगले शोभावेत असे त्यांचे स्वरूप आहे.
आम्ही राहायला आलो त्याच्या आदल्या वर्षी गावातील ४-५ मुलामुलींनी आत्महत्या केल्या होत्या. मुले दहावी-बारावीची होती. परीक्षा व्हायच्याच होत्या. त्यामुळे, परीक्षेतील अपयश हे काही त्याचे कारण नव्हते. तेव्हा माझे लक्ष किशोरवयीन मुलांच्या प्रश्नाकडे वेधले गेले होते. शहरात देखील हा वर्ग मोठ्या प्रमाणावर तणावाला बळी पडताना दिसत आहे. मनात काही विचार सुरू होता. मग इकडे राहायला आल्यावर त्यांच्यात काम करण्याची इच्छा होत होती, पण संधी मिळत नव्हती. सुरुवात होत नव्हती. अशातच एक दिवस तो प्रसंग घडला.

सायंकाळी साडेसहाचा सुमार असेल. नांदुरा रोडवरून मी घराकडे येण्यासाठी डाव्या हाताला वळले. प्रशस्त माळरानाचे आता प्लॉट पाडले आहेत. आम्ही घर घेतले तेव्हा येथे शेते डुलत होती. आता आहे नुसताच ओसाड परिसर. तेथे एक स्कूलबस उभी करून ठेवतात. तिच्या बाहेर कोंडाळे करून काही मुले उभी होती. मी थांबले.
“काय रे, इथे उभे राहून काय करताय?” मी विचारले. ह्या परिसरात अनेक मुले वस्तीपासून दूर येऊन जुगाराचा अड्डा भरवतात, बसमध्ये बसून दारू पितात, वगैरे मी ऐकले होते.
“काही नाही, असंच.”
“आत कुणी आहे का?”
“हो. दोघं जण आहेत.”
“काय करतायत?”
“.......”
“सिनेमा बघतायत का मोबाइलवर?”
“हो.”
“मग, तुम्हाला बाहेर घालवून दिलं वाटतं!”
“.........”
“का बरं?”
“नाही. आम्हीच नाही जात तिकडे. पांचट सिनेमा लावलाय त्यांनी.”
“तुम्ही शाळेत जाता का?”
“हो”
“कोणकोणत्या?”
मुलांनी वर्ध्याच्या दोन नामांकित शाळांची नावे सांगितली.
“बरं. त्या मुलांना बाहेर बोलावून आणा बरं”
एक-दोघे जण आत गेले. त्यांनी त्या दोघांना बाहेर काढले. दिवस होता २९ डिसेंबर २०१९. थंडी होती. अंधार पडला होता.
“काय चाललंय आतमध्ये?” मी विचारले.
“काही नाही. हा पाहा सिनेमा पाहत आहोत - ‘वॉर’ त्याने माझ्यापुढे मोबाइल धरला.
मी म्हटले, “मला दाखवायला नकोय. मला सगळे माहीत आहे ते. मी काय लहान आहे का आता? अरे, मी तर तुमची आजी शोभते.”
गावातल्या त्या मुलांच्या आज्या माझ्याच वयाच्या आहेत. त्यामुळे त्यांनी माझे म्हणणे लगेच मान्य केले.
“अरे, तुम्ही इतकी चांगली तरुण मुले आहात, चांगल्या शाळांमध्ये शिकत आहात, तुम्ही काही चांगले काम का करीत नाही? मैदानात जाऊन खेळावे, चांगली पुस्तके वाचावी...”
‘पुस्तके’ हा शब्द उच्चारल्याबरोबर मुले म्हणाली, “आज संडे आहे मॅडम”
“होय. मला माहीत आहे की आज संडे आहे. पण अभ्यासाच्या शिवायही काही चांगली पुस्तके असतात. ती तुम्ही वाचली पाहिजेत.”
असा काही प्रकार त्या मुलांना अजिबातच माहीत नसल्याने ती बिचारी गप्प बसली. ती संधी साधून मी पुन्हा म्हटले,
“तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला ती पुस्तके देईन वाचायला. हवं तर वाचूनही दाखवीन.”
मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव काही पालटतायत, असे मला रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात जाणवू लागले.
“शिवाय आपण खेळ खेळू, गाणी म्हणू, मज्जा करू आपण.”
“मग, याल का?”
एक दोन धिटुकली मुले हळूच होय म्हणाली. बाकीच्यांनी मूक संमती दिली. केव्हा येता म्हणून विचारल्यावर त्याच मुलांनी उद्या म्हणून सांगितले. एकाने तर ‘उद्यापासून’ अशी दुरुस्तीही केली.
“नको. उद्या मला जरा काम आहे. परवापासून या. किती वाजता येणार?”
“संध्याकाळी साडेसात वाजता”
“अरे, इतक्या उशिरा? थोडे लवकर या ना! अंधार किती पडतो! शाळा केव्हा सुटते?”
मी अनेक प्रश्न विचारू लागले. मुलांनी सांगितले की, सायंकाळी नळाला पाणी येते. ते भरून झाल्यावर ती येतील.
“तुम्ही पाणी भरता?” मी कौतुकाने विचारले.
मुलांनी होय तर म्हटले. मग मी मोजदाद केली. सात मुले होती. ह्यांपैकी किती जण प्रत्यक्षात येतात ते बघू. मी मनात म्हटले.
त्यानंतर मी घरी आले ते खुशीने उडतच. अनेक वर्षांपासूनचे माझे स्वप्न. ते खरेच साकार होणार होते की काय? परिस्थितीने मला शिकवले आहे, आशाआकांक्षांना वेसण घालायला. 'आत्ताच काही नको एवढे खूश व्हायला, ती मुले खरोखर येतील तेव्हा बघू', मी स्वतःला बजावले. त्यानंतर सोमवार गेला, मंगळवारही गेला. मुले काही आली नाहीत. बुधवारी मी त्या रस्त्याने घराबाहेर पडत होते, तेव्हा पुन्हा तीच मुले त्या जागेवर उभी दिसली. मला पाहून ती जरा गप्प-गप्प झाली. आधी तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले, पण मग मला राहवले नाही. मी परत फिरून त्यांच्यासमोर उभी राहिले. स्वप्नभंगाचे दुःख लपविण्याइतकी सहजता आवाजात आणून मी त्यांना विचारले,
“काय रे, काल तुम्ही आला नाहीत?”
मुले तशीच स्तब्ध, खाली मान घालून उभी.
“हे बघा, मी आपलं तुम्हाला सहज म्हटलं. यायचं असेल तर जरूर या. आल्याने तुमचं भलं व्हावं असाच माझा प्रयत्न असेल. पण नसेल यायचं, तर मी काही जबरदस्ती करू शकत नाही. मला काही अधिकार आहे का? मी कोण आहे तुमची? तसं पाहिलं तर कुणीच नाही.”
ह्यावर काही धिटुकली पुन्हा म्हणाली की “आम्ही येऊ. आम्हाला यायचे आहे.”
“मग काल का बरं आला नाहीत?”
“.........”
“थर्टी फस्ट साजरा करत होते का?”
“.........”
थोडा विचार करून एक मुलगा म्हणाला, “काल माझ्या मम्मीला बरं नव्हतं. मी तिला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो.” असे म्हणून तो इतरांकडे आशेने पाहू लागला. त्यांनीही असे काही सांगावे म्हणून.
“अरे, हे मला नका सांगत बसू. हे सगळं मला आधीपासून माहीत आहे. सांगितलं ना, मी तुमची आजी आहे म्हणून. तुम्हाला आज यायचं की नाही ते सांगा फक्त.”
“हो हो. येऊ आम्ही.”
(क्रमशः)
अनुराधा मोहोनी
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)
संपर्क - ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604562447.jpg [postimage] => upload_post-1604562447.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 07 Dec 2020 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => अनुभवकथन, भाषा, शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, नावीन्यपूर्ण शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र, अनुराधा मोहनी, बालसाहित्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1606] => Array ( [PostID] => 22474 [post_title] => पाणवठा (उत्तरार्ध ) [post_content] => [post_excerpt] => मनांत दडलेल्या त्राटिकेचं तोंड कधी तोंडभर बोलून मोकळं होणार आहे का? [post_shortcontent] =>

अंक – ललना, ऑगस्ट १९५९

बाईच्या जातीनं...या दोन शब्दांपासून सुरु होणारे उपदेशाचे अंगारे धुपारे मुलींना लहाणपणापासूनच सहन करावे लागतात. ‘काय करायचं ते घरतं सगळं सांभाळून कर’ हे पालुपद तर कायमच चिकटलेलं असतं. गेल्या अर्धशतकात परिस्थिती थोडीफार बदललेली असली तरीही स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही. नाती साभाळा, नातेवाईक सांभाळा, घर सांभाळा, रसिकता सांभाळा, सामान्य ज्ञान-भान ठेवा..हे सगळंच कसं जमणार? १९५९ साली पडलेला हा प्रश्न म्हणूनच आजही अनाठायी नाही. या लेखाचा पूर्वार्ध तुम्ही आधीच वाचलेला आहे, हा उत्तरार्ध-बाईच्या जातीनं...या दोन शब्दांपासून सुरु होणारे उपदेशाचे अंगारे धुपारे मुलींना लहाणपणापासूनच सहन करावे लागतात. ‘काय करायचं ते घरतं सगळं सांभाळून कर’ हे पालुपद तर कायमच चिकटलेलं असतं. गेल्या अर्धशतकात परिस्थिती थोडीफार बदललेली असली तरीही स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही. नाती साभाळा, नातेवाईक सांभाळा, घर सांभाळा, रसिकता सांभाळा, सामान्य ज्ञान-भान ठेवा..हे सगळंच कसं जमणार? १९५९ साली पडलेला हा प्रश्न म्हणूनच आजही अनाठायी नाही. या लेखाचा पूर्वार्ध तुम्ही आधीच वाचलेला आहे, हा उत्तरार्ध-

पूर्वीच्या बायका आणि त्यांचे संसार सुखी असत याचं बरंचसं श्रेय पाणवठा या आपल्याकडल्या अत्यंत जुन्या संस्थेला द्यायला हवं. शेजारची शेजीबाई, पलिकडली सखूबाई आणि रंगू आणि गीताबाई या एकदां डोक्यावर हंडा किंवा कडेवर घागर घेऊन ओढ्यावर किंवा विहिरीवर जायला लागल्या की वाटेबरोबर संसारांतली बरीचशी चडफडही तुडवली जात असे. हंडे-घागरीबरोबर चिंच-मीठ लावून दीराभावजयांनाही चिखल फांसता येत असे आणि धुणं बुडवतांना चार शिंतोडे सासूसासऱ्यांवर उडवतां येत असत. पाणवठ्याहून परततांना मनांतला खळमळ असा धुवून गेलेला असे. डोक्यावर भरलेल्या हंड्याचं आणि खांद्यावर धुतलेल्या पिळ्यांचं ओझं असलं तरी मन हलकं झालेलं असे. तोंडभर शिव्या द्यायला मिळाल्यामुळं ओठही पुढच्या सकाळपर्यंत मिटून रहायला राजी झालेले असत. दुडीवर दुडी ठेवूनसुद्धा ती सासूरवाशीण मोकळी चालूं शकत असे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607128653.jpeg [postimage] => upload_post-1607128653.jpeg [userfirstname] => Shejarti [userlastname] => Parameshwar [post_date] => 07 Dec 2020 [post_author] => 5932 [display_name] => सौ. शेजारती परमेश्वर [Post_Tags] => ललित, स्त्री विशेष [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1607] => Array ( [PostID] => 22478 [post_title] => भाषेचा आनंद [post_content] => [post_excerpt] => .... आपण चांगले कपडे घालतो आणि कपड्यांचा आनंद घेतो. आपण चांगली भाषा वापरू या आणि भाषेचाही आनंद घेऊ या. [post_shortcontent] =>

भाषा बोलण्याचा, ऐकण्याचा आनंद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे; याविषयी चर्चा करणारा मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक श्याम मनोहर यांचा हा लेख - 

कशी असते आपली भाषा? म्हणजे वाक्यरचना कशी असते? नीट असते का? शब्दाची निवड नीट असते का? जे सांगायचेय तेच भाषेत मांडले जाते का? तपशील अचूक असतो का? भाषा वापरायचा कंटाळा, आळस असतो का? की, मुद्दा सोडून बोलले जाते? की बडबड जास्त होते? प्रश्नाला प्रश्न विचारला जातो, मला असे म्हणायचे नव्हते, भाषा नीट वापरा की - असे प्रकार होतात - हे निरीक्षण बरोबर आहे का?
एका घरातला एक संवाद सांगतो: लहान भाऊ (७ वर्षे) व थोरली बहीण (१६ वर्षे) ह्यांच्यातला संवाद आहे.
‘मंदार, नीट बैस की’ बहीण म्हणते.
‘नीट सांग की’ भाऊ म्हणतो.
‘नीटच सांगत्येय न्?’ बहीण म्हणते.
‘बघ, कसं बोलतीयस’ भाऊ म्हणतो.
‘कसंही सांगितलं, तरी तुला वाकडंच वाटतं.’
‘न, की... ’ हे शब्द अनेकदा वापरले जातात. हे शब्द आवश्यक आहेत...

हेही वाचलंत का?
भाषेला निरुपयोगी ठरविण्यासाठी आमची चढाओढ!
माध्यमबदल - एक चिंतन 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607328937.jpg [postimage] => upload_post-1607328937.jpg [userfirstname] => श्याम [userlastname] => मनोहर [post_date] => 07 Dec 2020 [post_author] => 5946 [display_name] => श्याम मनोहर [Post_Tags] => भाषा, भाषा वापर, ललित लेखन, श्याम मनोहर, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1608] => Array ( [PostID] => 22476 [post_title] => विशफुल थिंकिंग आणि निशिकांत कामत [post_content] => [post_excerpt] => सकारात्मक भावनेचा आविष्कार निशिकांत कामतच्या चित्रपटातून पहायला मिळाला. त्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा न्याय मिळवण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार व्यवस्थेशी लढा देताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात. चित्रपटातील विशफुल थिंकिंग वास्तवात मात्र अभावानेच उतरतं, हे निशिकांत कामतच्या अकाली मृत्यूने सिद्ध करून दाखवलं. [post_shortcontent] =>

सकारात्मक भावनेचा आविष्कार निशिकांत कामतच्या चित्रपटातून  पहायला मिळाला. त्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा न्याय मिळवण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार व्यवस्थेशी लढा देताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात. चित्रपटातील विशफुल थिंकिंग वास्तवात मात्र अभावानेच उतरतं, हे निशिकांत कामतच्या अकाली मृत्यूने सिद्ध करून दाखवलं.

 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1607172214.jpg [postimage] => upload_post-1607172214.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Dec 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1609] => Array ( [PostID] => 22473 [post_title] => दिवाळी अंक येता घरा.. [post_content] => [post_excerpt] => साहित्याप्रती, दिवाळी अंकाप्रती आणि एकमेकांप्रती असलेल्या या सदिच्छांमुळेच दिवाळी अंकांचा प्रकाश कायम राहिला आहे. [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606835345.jpg [postimage] => upload_post-1606835345.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Dec 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1610] => Array ( [PostID] => 15595 [post_title] => मराठी शाळांमधील प्रयोगशीलता [post_content] => [post_excerpt] => तसं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलं मूल मराठी शाळेतच घालावंसं वाटेल. [post_shortcontent] =>

प्रयोगशीलतेच्या संदर्भात वरील चार प्रकारच्या शाळा पाहिल्यावर काही ठोस मुद्दे लक्षात येतात. पहिल्या प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी स्पष्टता आणि एकवाक्यता आहे. त्यामुळे अभ्यासघटक शिकवताना किंवा एखादा उपक्रम राबवताना त्यातून मुलांवर कोणते मूल्य रुजवायचे आहे, याची सखोल जाणीव आहे. इथे कृतिशील शिक्षणावर, अनुभवाधारित शिक्षणावर भर आहे, मात्र त्यासाठी शैक्षणिक साधनांचे फार स्तोम माजवले जात नाही. इतर तीन प्रकारच्या शाळांमध्ये मात्र शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात फारशी स्पष्टता नाही. त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासघटक शिकवण्यावर भर राहतो, उपक्रमासाठी उपक्रम करण्यावर भर राहतो. त्यासाठी भरपूर साधनांचा वापर होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचतोही. अशा प्रकारच्या शिक्षणातून रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणे हे शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र केवळ रोजगारक्षम मनुष्यबळावर  कोणताही देश  सामर्थ्यवान होऊ शकणार नाही, त्यासाठी आवश्यक असतो मूल्यांचा संस्कार. असे मूल्याधारित प्रयोग मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी ह्या चारही प्रकारच्या शाळांमध्ये समन्वय घडून येण्याची नितांत आवश्यक आहे. तसं झालं तर गावोगावी आणि गल्लोगल्ली पहिल्या प्रकारच्याच प्रयोगशील मराठी शाळा सर्वत्र दिसू लागतील.

-------------------------------------------------------------------------------------------

 

कोणत्याही देशाचे भवितव्य तिथल्या शाळांमध्ये घडत असते असे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे आणि त्याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या पुण्याइतके क्षेत्रफळ असणारा फिनलंड देश, पण तिथली शिक्षणव्यवस्था जगभरात सर्वोत्तम समजली जाते. फिनलंडने त्यांची अर्थव्यवस्था बळकट केली ती गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेच्या बळावरच! अशा प्रकारचे उदाहरण केवळ फिनलंडचेच नाही; तर युरोपियन देश आणि जपानसारख्या देशाबाबतही असेच म्हणता येईल. या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था पाहता येईल. महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये ग्रामीण भागांतील जिल्हापरिषदांच्या शाळा, शहरांतील महानगरपालिकेच्या शाळा, ग्रामीण आणि शहरी भागांतील अनुदानित खासगी शाळा व विनाअनुदानित शाळा अशा शाळांचा समावेश होतो. तसेच शासनाची मान्यता नसलेल्या काही मराठी शाळाही आहेत आणि त्यांचा मान्यतेसाठी लढा चालू आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण  प्रयोग होत आहेत. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शाळेतील शमशुद्दीन अतार यांनी गणिती संकल्पना समजून सांगण्यासाठी सातशेच्या घरात जीआयएफ इमेजस तयार केल्या आहेत. सध्याची पिढी ही जन्मतः डिजिटल माध्यमात वाढलेली आहे. या माध्यमातील नवनवीन गोष्टींचे त्यांना अप्रुप असते. काही सेकंद हालचाल करणाऱ्या जीआयएफ इमेजचा सध्या ट्रेंड आहे. एरवी मुलं आणि आपणही या इमेजस करमणुकीसाठी पाहतो. अत्तार सरांनी मात्र त्याचा शिक्षणात उपयोग करून घेतला. अत्तार सर त्यांच्या शाळेतील मुलांना तर या जीआयएफ पाठवतातच, पण त्यांच्या संपर्कातील अनेक शिक्षकांना या जीआयएफ पाठवून इतरही मुलांचे गणित सोपे करतात. त्यांच्या गणितातील प्रयोगाची इत्थंभूत माहिती देणारे Sopeganit.in या नावाचे संकेतस्थळही आहे. शिवाय त्यांच्या शाळेत SOLE (सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निग एन्व्हायरन्मेंट) हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाच्या अंतर्गत स्कायपच्या साहाय्याने जगभरातील दोनशेच्या वर शिक्षकांनी या शाळेला ऑनलाइन माध्यमातून शिकवले आहे.

तंत्रज्ञानाने शिक्षण सोपं अन् मनोरंजक करण्याचं दुसरं उदाहरण आहे सोलापूरमधील बार्शी येथील जिल्हा परिषद शाळेतील रणजित डिसले सरांचे. डिसले सरांची ख्याती शिक्षणातील क्यूआरकोड आणि व्हर्च्युअल ट्रिप या प्रयोगासाठी आहे. आपल्याला बँकेच्या खातेपुस्तकावरील तसेच वस्तुंच्या किमतीसाठी असलेला बारकोड माहीत असतो. पण डिसले सरांनी याच पद्धतीचा वापर आपल्या मुलांना शिकविण्यासाठी केला. ही पद्धत पालक आणि मुलांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की,  २०१५ पासून ‘बालभारती’ने त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्येही पूरक अभ्यासक्रमासाठी क्युआर कोड छापण्यास सुरुवात केली. या क्यूआरकोडमध्ये पाठ्यपुस्तकातील घटकासंबंधीचा मजकूर सांकेतिक रूपात साठवलेला असतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर पाठ्यपुस्तकातील कवितांचे, स्थळांचे व्हिडीओज्, मुलाखती अशा गोष्टी ह्या क्यूआरकोडमध्ये साठवता येतात. आपल्या मोबाईलमध्ये क्यूआरकोड स्कॅनर हे प डाऊनलाऊड केले की त्याच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील कोड स्कॅन करून संबंधित गोष्टी मोबाइलवर ऐकता, पाहता येतात.  या तंत्रज्ञानामुळे पालक आणि विद्यार्थी घरीही मोबाइलच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील घटक शिकू शकतात. इतकेच नव्हे तर एखादा घटक समजला नाही तर त्यावर तसा अभिप्रायही देऊ शकतात. डिसले सरांची आणखी एक प्रयोगशीलता म्हणजे व्हर्च्युअल ट्रिप. डिसलेसर सध्या व्हर्च्युअल ट्रिप ऑफ सायन्स सेंटरच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या मुलांसाठी त्रेपन्न प्रयोग दाखवतात. राज्यातील आणि देशातील एक हजार पाचशे शाळांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याशिवाय जगभरातील ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी सोलापूरच्या चादरी आणि कापड या उद्योगाची सफर घडवणारी व्हर्च्युअल टूर ऑफ टेक्स्टाइल इंडस्ट्री आणि व्हर्च्युअल टूर ऑफ डायनॉसॉर पार्क हेही उपक्रम पाहिलेले आहेत.
राडगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक गजानन जाधव यांनी कातकरी मुलांना शाळा आपली वाटावी, मुलं शाळेत टिकावी म्हणून कातकरी शब्दकोश तयार केला आहे. कारण कातकरी मुलांना मराठी भाषा परदेशी भाषेइतकीच अगम्य असते. जाधवसर पहिलीच्या मुलांना अध्ययनाची गोडी लागावी यासाठी त्यांना मुळाक्षरांची ओळख, त्यांच्या परिसरातील प्राण्यांची-वस्तूंची त्यांच्या भाषेतील नावे योजून सांगितात. जसे, की क- केल्यातील (माकड), कोहळ (भोपळा); ख- खुबे (गोगलगाय); ग-गोड (गूळ). परिणामी मुलं वाचन-लेखन प्रक्रियेत चांगला प्रतिसाद देतात. आज जाधव सरांच्या या शब्दकोशाचा लाभ कातकरी पट्ट्यात शिकवणारे अनेक शिक्षक आणि मुलं घेत आहेत.

नकाशे आणि विविध स्थळांच्या माहितीने खच्चून भरलेला भूगोल हा विषय तसा रटाळ.आपल्या शाळेतील मुलांना आपल्याच लातुर जिल्ह्यातील तालुके, नद्या सांगता येत नाहीत, हे लक्षात आल्यावर किरण साकोळे यांनी मुलांना खेळाच्या माध्यमातून भूगोल शिकवण्यास सुरुवात केली. या खेळात काही मुलांना तालुक्याची तर काहींना नद्यांची नावे दिली जातात. मैदानात खेळल्या जाणाऱ्या या खेळात मुलांना उभे करून जिल्ह्याचा आकार तयार केला जातो. नद्यांची नावे असणारी मुले त्या त्या तालुक्यापाशी उभी असतात. अशा प्रकारे जिल्ह्यातील इतरही वैशिष्ट्ये शिकवली जातात. नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडीच्या आश्रमशाळेतील शिवाजी आंबुलगेकर यांनीही ‘माझ्या गावचा भूगोल’ हा उपक्रम अभिनव राबवला आहे. नकाशा रेखाटन, स्थाननिश्चिती  भूगोलातील या अमूर्त संकल्पना मुलांना स्वतःच्याच गावाचा भूगोल लिहिल्यावर आत्मीयतेच्या वाटायला लागल्या. या उपक्रमाद्वारे मुलांनी १४ जिल्ह्यातल्या तब्बल १२८ गावांचा भूगोल लिहून काढला. 

महाराष्ट्रातील मराठी शाळांतील या प्रयोगशीलतेचा विचार करताना प्रामुख्याने तीन – चार प्रकारच्या शाळा दिसतात. पहिला प्रकार म्हणजे आपल्या शाळांमध्ये सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवता यावे म्हणून शासनाकडून जाणीवपूर्वक अनुदान न घेतलेल्या शाळा. यांमध्ये कोल्हापूर येथील लिलाताई पाटील यांची सृजन – आनंद (महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशील शाळा), फलटण येथील कमला निंबकर बालभवन, पुण्यातील अक्षरनंदन, लर्निंगहोम, नाशिक येथील आनंद निकेतन इ. शाळा येतात. ह्या सर्व शाळा शहरांमध्ये आहेत. दुसऱ्या प्रकारच्या प्रयोगशील शाळांमध्ये नाइलाजाने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्याव्या लागलेल्या नाशिक जिल्ह्यातील ज्ञानेश्वर जाधव यांची गुरुकुल, शिरूरमधील रवींद्र धनक यांची जीवन विद्या मंदिर इ. शाळांचा समावेश होतो. ह्या शाळा निमशहरी भागांतील आहेत. प्रयोगशील शाळांचा तिसरा प्रकार म्हणजे जिल्हापरिषदांच्या शाळा. आज गावोगावच्या शाळांच्या भिंती अन् परिसर ज्ञानरचनावादाचा अवलंब करून रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या दिसतात. सातारा, मिरज, धुळे, कोकण येथे डिजिटल झालेल्या शाळाही कितीतरी गावांत आहेत. चौथा प्रकार आहे खाजगी अनुदानित शाळांचा. यांमध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल, दापोली येथील लोकमान्य टिळक शाळा, मुंबईतील अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, कुमुद विद्यामंदिर, अमरकोर विद्यालय अशा कमी – अधिक प्रयोगशीलता असणाऱ्या शाळांचा समावेश करता येईल. ह्या शाळा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी आहेत. हे चार प्रकार फार ढोबळ आहेत अन्  प्रयोगशीलतेचा नेमका विचार करता यावा यादृष्टीने केलेले आहेत.

मेंढराप्रमाणे इंग्रजी माध्यमाचं अनुकरण करण्याने एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, आहे त्या शाळांची पटसंख्या घसरत आहे; तर दुसरीकडे वर उल्लेख केलेल्या ह्या शाळांना मुलांची कधीच कमतरता भासत नाही. ह्या शाळांच्या यशाचं गमक त्यांच्या प्रयोगशीलतेत आहे. जिल्हापरिषदांच्या शाळा वगळता ह्या शाळांत येणारी मुलं केवळ गरीब वर्गातील आहेत असंही नाही. उलट ज्यांच्या पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहज परवडू शकल्या असत्या अशीच मुलं ह्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या शाळांमध्ये प्रयोगशीलता आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर ह्या शाळांमध्ये अक्षरओळख, अंकओळख करून देण्यापासून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे सगळेच विषय नव्या पद्धतीने शिकवले जातात. सांगण्याची पद्धत तर नवी असतेच, पण विविध शैक्षणिक साहित्याद्वारे मुलांना विषय सहज कळेल असं वातावरण उपलब्ध करून दिलं जातं.

पहिल्या प्रकारच्या शाळांमधील प्रयोगशीलतेचा आधी विचार करू. ह्या शाळांच्या संस्थापकांना शाळा सुरू करतानाच आपल्याला ती रूढ शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी चालवायची आहे, आपल्या शाळेतील मुलांमध्ये कोणती मूल्ये रुजवायची आहेत, याची स्पष्ट कल्पना होती आणि आहे. त्यामुळे शिक्षकनिवडीवर आणि त्यांच्या प्रशिक्षणावर ह्या  शाळा विशेष लक्ष देतात. ह्या शाळा विनाअनुदानित असल्याने येथील शिक्षक अल्प मानधनावर तर काही केवळ प्रवासभत्ता घेऊन काम करतात आणि अर्थात हे ते स्वेच्छेने आणि आनंदाने करतात. या शाळा एसएससी बोर्डाचाच अभ्यासक्रम राबवतात, मात्र नववीपर्यंत त्यात लवचीकता असते. काही पाठ वगळण्याचं, त्याऐवजी दुसरा पाठ घेण्याचं स्वातंत्र्य घेतलं जातं. जेव्हा ‘गोरी गोरी पान दादा मला एक वहिनी आण’ ही कविता मराठीच्या पुस्तकात होती, तेव्हा सृजन – आनंद शाळेने ही कविता वगळली होती. कारण या कवितेतून गोऱ्या रंगाचं श्रेष्ठत्व ठसवलं गेलं होतं.  अशाप्रकारे वर्णमूल्य आपल्या मुलांवर ठसवणं शाळेला योग्य वाटलं नाही. दहावीच्या वर्गापेक्षा ह्या शाळा पूर्वप्राथमिकच्या तीन वर्गांवर विशेष लक्ष देतात. (तरीही ह्या शाळांची मुलं गुणवत्ता यादीत येतात.) मूल पुढे कसे घडणार याचा पाया बालवयातच घालता येतो असं ह्या शाळा मानतात. ह्या बालवर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिलं जातं.

ह्या शाळांमध्ये भूगोल केवळ नकाशातूनच शिकवला जात नाही. विविध राज्यांची माहिती शिकवताना त्या राज्यातलं एखादं कुटुंब आजूबाजूच्या परिसरात राहत असेल तर त्या कुटुंबाला भेटून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची संस्कृती जाणून घ्यावी म्हणून मुलांना प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमात पालकांनाही सहभागी करून घेतले जाते. माणसाच्या आदिम इतिहासाची ओळखही या शाळेत अशाच अनोख्या पद्धतीने करून दिली जाते. सर्वसाधारण शाळेत हा इतिहास शिकवताना आदिमानवाचं चित्र दाखवलं जात असेल किंवा त्याने केलेल्या हत्यारांची चित्रे दाखवून शिक्षक माहिती सांगत असतील. पण इथं मुलांना आदिमानवाच्या काळाचा मुलांना अनुभव येण्यासाठी त्या काळातील हत्यारे बनवायला सांगितली जातात. शिकार करण्यासाठी आदिमानव झाडा-वेलींचा वापर करत होता, याविषयीचे एका मुलाचे अनुभव वाचायला मिळाले. त्या मुलाने लिहिलं होतं की, ‘सुरुवातीला ताईंनी हे काम सांगितलं तेव्हा अजिबात आवडलं नव्हतं. पण मग शाळेत न्यायचं आहे म्हणून आजूबाजूच्या झाडांचा –वेलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. झाडावर चढून त्याच्या फांद्या काढताना हातापायाला खरचटलं. वेल हाताने तुटेना तेव्हा चाकूने तोडायचा विचार मनात आला, पण मग लक्षात आलं की आदिमानवाकडे चाकू नसणार. मग दगडाने वेल तोडताना बोटाला लागून रक्त आलं, खूप दुखलं. आता लक्षात येत होतं की, आदिमानव किती ताकदवान अन् बुद्धिमान असला पाहिजे.’ तिसरीतल्या मुलाचं हे लेखन वाचताना आपल्यालाही आदिमानवाविषयी नव्यानेच काही आकलन झालंय असं वाटायला लागतं.

ह्या शाळा आपल्या मुलांना कोणत्याही स्पर्धा परीक्षांना बसवत नाहीत. स्पर्धा म्हटलं की त्यात हार – जीत आली, डावं – उजवं आलं अन् शिकण्याचा आनंद गमावणंही आलं, असं ह्या शाळा मानतात. शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवलं जात नाही म्हणून काही पालक मुलांना शाळेतून काढतातही. या संदर्भात सृजन – आनंद शाळेतील सुचिता पडळकर यांनी सांगितलेला एक किस्सा -  ‘एकदा शाळेत मुलांची धावण्याची स्पर्धा होती. शाळेतल्या एका मुलाचा हात फ्रॅक्चर झाल्यानं त्याला स्पर्धेत भाग घेणं जमणारं नव्हतं. पण मग स्पर्धेत हार – जीत असं काहीच नसल्यानं घरातल्यांच्या अन् शिक्षकांच्या संमतीनं त्या मुलानं स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. स्पर्धेला सुरुवात करताना एक गोल रिंग डोक्याकडून घालून पायातून बाहेर काढायची होती. फ्रॅक्चर  असलेल्या आडव्या हातामुळं त्या मुलाच्या डोक्यातून घातलेली रिंग मध्येच अडकली. तेव्हा स्पर्धेतील इतरही मुलं त्याच्या मदतीला धावून आली अन् त्याच्या हाताच्या अडसरातून ती रिंग काढायला साऱ्यांनी मदत केली. सगळ्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला.’ थोडक्यात, जिंकण्यासाठी नाही तर इतरांच्या मदतीसाठी धावणारे नागरिक निर्माण करणं हे मूल्य मुलांच्या मनावर बिंबवण्यावर ह्या शाळांचा भर असतो. स्पर्धेबरोबरच इथल्या मुलांना घरचा अभ्यासही फार नसतो. त्यामुळे पालकांच्या तक्रारी येतात. शाळेत अशा पालकांचं समुपदेशनही  केलं जातं.

‘लर्निंग होम’ वगळता ह्या शाळांतील पटसंख्या २५ ते ३० आहे. लर्निगहोममध्ये एका वर्गात दहा विद्यार्थी आहेत. व्याख्यान पद्धतीशिवाय प्रकल्प पद्धती, मुलाखती, क्षेत्रभेटी इ. पद्धतींचा या शाळांमध्ये सातत्याने वापर केला जातो. उपक्रमांसाठी उपक्रम राबवणे हा हेतू नसतो. क्षेत्रभेटी, मुलाखती ह्या अभ्यासघटकांशी संबंधितच असतात. यांतील बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनही अभ्यासघटकाशी संबंधित थीम घेऊन केले जाते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनेच तो घटक शिकवला जातो, पुन्हा वर्गात पुस्तकातील रटाळ माहिती वाचून दाखवली जात नाही. त्यामुळे क्षेत्रभेटी, उपक्रम राबवण्यासंदर्भात  इतर शाळांतील शिक्षकांचा प्रश्न असतो की, ‘आम्ही हेच करत बसलो तर शिकवणार कधी?’ असे प्रश्न इथल्या शिक्षकांना पडत नाहीत. अर्थातच परीक्षेचे स्वरूपही घोकंपट्टीला फारसा वाव नसणारे  असते. कथेचा वेगळा शेवट करा किंवा पाहुणा ओळखा असा प्रश्न असेल तर त्यामध्ये गटात न बसणारा शब्द मुलाला ओळखायचा असतो. श्रावण, वैशाख, मे, आषाढ असा गट दिल्यावर विद्यार्थ्याने पाहुणा ओळखून त्याचे कारण लिहायचे असते. ते कारण तर्कदृष्टया योग्य असेल तर त्या विद्यार्थ्याला गुण दिले जातात. एकदा एका विद्यार्थ्याने ‘मे’असे उत्तर लिहून तो एकाक्षरी शब्द आहे असे कारण लिहिले होते. अशावेळी कारण बरोबर असल्याने त्या विद्यार्थ्याला पूर्ण गुण दिले जातात. शिक्षकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे उत्तर आले म्हणून त्या विद्यार्थ्यांची कल्पकता, सर्जनशीलता मारून टाकली जात नाही.

मुलांमध्ये असणाऱ्या विविध बुद्धिमत्तांचा विकास होण्याच्या दृष्टीने शाळेतील वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन केलेले असते. यामध्ये विविध वस्तू तयार करणे, भाजीमंडईत जाणे, बाजारजत्रा भरवणे, स्वयंपाक – इलेक्ट्रिसिटी – सुतारकाम – बागकाम इ. उपक्रम घेतले जातात. बालवाडीतील लहान मुलांसाठीही रुमाल धुण्याचा, खाऊ बनवण्याचा उपक्रम राबवला जातो. मुलांची निसर्गाशी जवळीक व्हावी यासाठीही उपक्रम असतात. काही ठिकाणी एक रात्र शाळेत मुक्काम करण्याचा उपक्रम असतो. ज्यातून मुलांना शाळेच्या गच्चीतून दिसणारे चांदणे, रात्रीची शांतता, शांततेचाही आवाज इ. अनुभवयाला मिळतात. एका विद्यार्थ्याने झाडाशी केलेला संवाद वाचायला मिळाला. त्याने लिहिलं होतं –  ‘झाडा तुला उभं राहून कंटाळा येतो का? तुझी पानं तोडल्यावर तुला दुखतं का? लोकं तुझ्यावर लाइटींग करतात तेव्हा तुला शॉक बसतो का?’ लहान वयात असे संस्कार झाले की पर्यावरण वाचवा असं या मुलांना वेगळं सांगावं लागणार नाही.

पुढील शैक्षणिक वर्षांतील सर्व उपक्रम, क्षेत्रभेटी, अध्यापनपद्धती इ. सर्व नियोजन उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू व्हायच्या आधीच तयार केलेले असते. वर्गात शिकवायला जाण्याआधीही शिक्षकाचे टाचण (टिचिंग प्लान) तयार असते. अर्थात हे नियोजन केवळ उपचारासाठी नसते. शिक्षकाने वर्गात जाण्याआधी पूर्ण तयारीनिशी जाणं हा भाग तर त्यामागे आहेच, शिवाय आपण शिकवत असलेला घटक सर्व अंगांनी वर्गात कसा मांडता येईल, विद्यार्थ्यांना विषय सोपा कसा होईल, याचाही विचार त्यामागे असतो. अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य झाली की नाही अन् का झाली नाही हे तपासण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. सृजन आनंद शाळेत प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यावर शिक्षकांच्या ह्या टाचणवह्या पालकांना पाहता याव्यात म्हणून वर्गात ठेवलेल्या असतात. जेणेकरून पालकांना घरी त्याच्याशी संबंधित तयारी करून घेता येईल. उदाः दुधापासून दही बनते हे विज्ञानात शिकवले गेले तर पालक घरी त्याचं प्रात्यक्षिक दाखवू शकतात.

सध्याच्या बहुसंख्यांना निराश करणाऱ्या शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळी म्हणजे सर्वांना सामावून घेणाऱ्या अध्यापन पद्धतींचा या शाळांत वापर केला जातो. सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हे ह्या शाळांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ग्रंथालयाचा वापर सर्व विद्यार्थी करतात की नाही याकडे शाळेचे विशेष लक्ष असते. कमला निंबकर शाळेत तर ग्रंथालयाचा वेगळा तासही असतो. ह्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अध्यापनाकडेही विशेष लक्ष दिले जाते. इंग्रजी वाचन आणि लेखन यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. आनंद निकेतनमध्ये सुसज्ज अशी खुली प्रयोगशाळा आहे. ‘विद्यार्थ्यांसमोर आपले प्रयोग फसले तर...?’ या मानसिकतेतून शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नवीन प्रयोग करायला धजावत नाहीत, ही अडचण ओळखून त्यांच्या शाळेतील तसेच शाळेबाहेरील कुठल्याही शिक्षकाला इथे येऊन सुचलेल्या कल्पना पडताळून पाहता याव्यात म्हणून ही खुली प्रयोगशाळा सुरू केली आहे. विविध साधनांनी सज्ज अशी ही प्रयोगशाळा आपल्याला पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे प्रात्यक्षिकासह दाखवते. उदा. वाहत्या पाण्यात निर्माण होणाऱ्या भोवऱ्यात माणूस अडकला की त्याचा मृत्यू का होतो? महाभारतातील भीष्म इच्छा मरण येईपर्यंत बाणांच्या शय्येवर कसा झोपू शकतो? यातील विज्ञान शिक्षक प्रात्यक्षिकासह समजावून सांगतात. असे प्रयोग पाहिलेला आणि विज्ञान शिकलेला विद्यार्थी अंधश्रद्धेच्या आहारी जाणं शक्यच नाही.
पहिल्या प्रकारातील शाळांतील प्रयोगशीलतेची उदाहरणे म्हणून बरेच उपक्रम सांगता येतील. ह्या शाळा वर्षानुवर्ष एकच उपक्रम राबवत नाहीत म्हणूनच तर त्यांना प्रयोगशील म्हटलं जातं. दरवर्षी काही नव्या उपक्रमांची भर पडत असते. या संदर्भात सुचिता पडळकर यांचे भाष्य अत्यंत उद्बोधक आहे. त्या म्हणतात, ‘दरवर्षी तोच तोच उपक्रम राबवताना आपल्यापुढील विद्यार्थी नवे असले तरी उपक्रम राबवणारे आपण तेच असतो. अन् असा नेहमीचा उपक्रम राबवताना आपल्याला शंभर टक्के यशाची खात्री असते तेव्हा त्यात मजा राहत नाही, आनंदही मिळत नाही. त्यामुळे आमच्या शाळेत एक उपक्रम एकदाच घेतला जातो.’ पडळकरबाईंचे हे भाष्य चिंतनीय आहे.
दुसऱ्या प्रकारच्या शाळांमध्ये नाइलाजाने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्याव्या लागलेल्या शाळा येतात. नाशिकची गुरुकुल आणि शिरूरची जीवन विद्या मंदिर इ. शाळा आहेत. शाळा सुरू होऊन पाच – सहा वर्षे झाल्यानंतर ह्या शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्यावी लागली. ही मान्यता मिळवण्यासाठीही ह्या शाळांना दीर्घ लढा द्यावा लागला. ह्या शाळांच्या संस्थापकांना स्वतःच्या मुलांना शाळेत घालायची वेळ आली तेव्हा परिसरात चांगल्या मराठी शाळा नसल्याचं लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी स्वतःच मराठी शाळा सुरू करायचं ठरवलं. ह्या शाळांतही पहिल्या प्रकारांतील शाळांप्रमाणे कमी – अधिक प्रयोगशीलता आहे. मात्र ह्या शाळा सुरू होऊन दहा – पंधरा वर्षेच झाली आहेत. त्यात सुरुवातीला शासनाच्या नियमांचा ससेमिरा, मान्यतेसाठी लढा ह्या सगळ्यातही या शाळांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. गुरुकुल शाळेत गेल्या तीन वर्षांपासून परदेशी पाहुणे इंटर्नशीप करण्यासाठी येतात. ह्या परदेशी व्यक्ती दीड महिना शाळेत वास्तव्य करतात. या अवधीत ते मुलांना त्यांना येत असलेली कौशल्ये तर शिकवतातच, महत्त्वाचं म्हणजे ह्या पाहुण्यांशी  इंग्रजीत संवाद साधायला लागल्याने मुलांचं इंग्रजी चांगलंच सुधारलं आहे. याचा परिणाम सांगायला एकच घटना पुरेशी ठरेल. गुरुकुल शाळेसमोरच असलेली एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती, ती बंद पडली. आधी केवळ प्राथमिकपर्यंत असणाऱ्या या शाळेने माध्यमिकचे वर्गही सुरू केले आहेत. यंदा तर शाळेला जागेअभावी प्रवेश थांबवावा लागला. जीवन विद्या मंदिरमध्येही विद्यार्थ्यांना इंग्रजीतून संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही शाळा शिरूरसारख्या निमशहरी भागात असल्याने   शाळेत मैदानी खेळांवर विशेष भर असतो. तायक्वांदो, भारत स्काऊट गाईड पथक यासारख्या शाळाबाह्य उपक्रमांत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे. मुलांच्या अंगभूत कौशल्यांची चौफेर वृद्धी व्हावी म्हणून पाबळ विज्ञान आश्रमाच्या मार्गदर्शनाने शेती, गृहविज्ञान, संगणक आणि मूलभूत तंत्रज्ञान याविषयी इयत्ता आठवीपासून मार्गदर्शन केले जाते.
गावोगावच्या जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये सध्या बरेच प्रयोग होत आहेत. गेल्या सात - आठ वर्षांपासून ज्ञानरचनावाद आणि विविध शैक्षणिक साधने यांच्याआधारे जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये अंकओळख, अक्षरओळख करून दिली जाऊ लागली. इतकेच नव्हे तर काही शिक्षकांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या. शाळेत प्रोजेक्टर, संगणक, स्क्रीन सगळे आले. तिथली मुलंही आता या नव्या साधनांना चांगली सरावलेली दिसतायत. समाजमाध्यमांमुळे इतर शिक्षकांपर्यंत हे प्रयोग पोहचून इतर शिक्षकांनाही असे प्रयोग करायला प्रेरणा मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हापरिषदांच्या अशा एकदोन शाळा नाहीत, तर ज्ञानरचनावादाचा अवलंब केलेल्या आणि डिजिटल झालेल्या अशा शेकडो शाळा दाखवता येतील. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील वाबळेवाडीच्या शाळेला तर आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. कराड येथील अर्जुन कोळी सरांच्या शाळेत, लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील शाळेत डॉक्टर, इंजिनियर, वकील यांची मुलंही आहेत. जिल्हापरिषदांच्या ह्या शाळांपुढे प्रवेशासाठी रांगा लागलेल्या असतात. बेळगाव – खानापूर ह्या सीमाभागातील जिल्हापरिषद शाळांमधील शिक्षकांनी मराठी अभ्यास केंद्र ह्या संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे एका आठवड्याचे दोनदा (२०१५ आणि २०१७) दौरे केले. इथल्या शाळांमधील प्रयोग त्यांनी सीमाभागातही करायला सुरुवात केली. आज तिथे हे प्रयोग चांगले रुजले आहेत. तिथल्या कन्नड – इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांचा पटही वाढला आहे.  जिल्हापरिषदांच्या ह्या शाळांतील हे चित्र बदललंय ते केवळ तेथील शिक्षकांमुळे. यात शासनाचा अजिबातच सहभाग नाही. काही ठिकाणी हे शिक्षक एकांड्या शिलेदाराप्रमाणे काम करतायत, तर काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांनी एकदिलाने शाळेचा कायापालट केला आहे. यासाठी कधी शिक्षकांनी लोकसहभाग मिळवला  तर कधी पदरमोडही केली.
चौथा प्रकार आहे अनुदानित खाजगी प्रयोगशील शाळांचा. पहिल्या प्रकारात उल्लेख केलेले प्रयोगच इथे कमी – अधिक प्रमाणात राबवले जातात, मात्र त्यात सातत्य नसते.  या प्रकारांतील शाळांची संख्या सर्वांत जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील बहुतांश शाळा ४० -५० वर्षे जुन्या, काही तर स्वातंत्र्यपूर्व काळातीलही आहेत. यातील काही शाळांनी तर गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या आहेत. इथला शिक्षकवर्ग  आता सातवा वेतन आयोग घेत आहे, मात्र वेतन आणि बांधिलकी यांचं प्रमाण व्यस्त दिसतं. अल्प मानधनातही पहिल्या दोन प्रकारांतील शिक्षकांची बांधिलकी कितीतरी पटीने अधिक आहे. ह्या शाळेतील शिक्षकांनी मनात आणलं तर पहिल्या प्रकारातील प्रयोगशीलता राबवणं अगदीच शक्य आहे. तसं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलं मूल मराठी शाळेतच घालावंसं वाटेल.
प्रयोगशीलतेच्या संदर्भात वरील चार प्रकारच्या शाळा पाहिल्यावर काही ठोस मुद्दे लक्षात येतात. पहिल्या प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी स्पष्टता आणि एकवाक्यता आहे. त्यामुळे अभ्यासघटक शिकवताना किंवा एखादा उपक्रम राबवताना त्यातून मुलांवर कोणते मूल्य रुजवायचे आहे, याची सखोल जाणीव आहे. इथे कृतिशील शिक्षणावर, अनुभवाधारित शिक्षणावर भर आहे, मात्र त्यासाठी शैक्षणिक साधनांचे फार स्तोम माजवले जात नाही. इतर तीन प्रकारच्या शाळांमध्ये मात्र शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात फारशी स्पष्टता नाही. त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासघटक शिकवण्यावर भर राहतो, उपक्रमासाठी उपक्रम करण्यावर भर राहतो. त्यासाठी भरपूर साधनांचा वापर होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोही. अशा प्रकारच्या शिक्षणातून रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणे हे शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र केवळ रोजगारक्षम मनुष्यबळावर  कोणताही देश  सामर्थ्यवान होऊ शकणार नाही, त्यासाठी आवश्यक असतो मूल्यांचा संस्कार. असे मूल्याधारित प्रयोग मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी ह्या चारही प्रकारच्या शाळांमध्ये समन्वय घडून येण्याची नितांत आवश्यक आहे. तसं झालं तर गावोगावी आणि गल्लोगल्ली पहिल्या प्रकारच्याच प्रयोगशील मराठी शाळा सर्वत्र दिसू लागतील.
- साधना गोरे
९९८७७७३८०२, marathipratham@gmail.com
(लेखिका मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत.)

 

 

 

[post_status] => publish [postmainimage] => /2019/12/IMG-20170421-WA0024.jpg [postimage] => /2019/12/IMG-20170421-WA0024.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 04 Dec 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => आरोग्यसंस्कार [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1611] => Array ( [PostID] => 22475 [post_title] => गंमतशाळा - (भाग २) [post_content] => [post_excerpt] => मुलांचे शब्दांमागील, त्यांच्या भाषेमागील भावविश्व समजावून घेताना... [post_shortcontent] =>

मुलांनी अहिंसा, अन्याय यांसरखे शब्द ऐकलेले तर असतात; पण त्यामागील अर्थ त्यांना कळलेला असेलच असं नाही. मुलांचे शब्दांमागील, त्यांच्या भाषेमागील भावविश्व समजावून सांगतायत अनुराधा मोहनी -

त्या दिवशी एकूण आठ मुले साडेसात वाजता घरी आली. साऱ्यांना बसवले. आधी परिचय करायला सांगितला. परिचय म्हणजे पूर्ण नाव, आईचे नाव, शाळा, वर्ग, गावात कुठे राहतो ते आणि मुख्य म्हणजे घरी कोणकोण आहे ते. ह्यातून त्यांची कौटुंबिक स्थिती समजून घ्यायची होती. आठातल्या तीन मुलांनी सांगितले, की त्यांच्या घरी ते, त्यांचे एखाददुसरे भावंड, आई आणि आजी-आजोबा राहतात. आजी-आजोबा कोणते, तर आईचे आईवडील. अच्छा, म्हणजे गावातील माघारी आलेल्या मुलींची अपत्ये होती तर! त्यांचे प्रमाण येथे खूप जास्त आहे.
“ह्यांच्या घरी ‘फॅमिली प्रॉब्लेम’ आहे,” त्यांच्यातील एका मोठ्या मुलाने उत्तर दिले. हा मुलगा अमरावतीला वकिली शिकतो. त्याचे वडील वर्ध्यात वकिली करतात. आई नागपूरच्या एका शाळेत शिक्षिका आहे.
“इथे काहीतरी चांगलं चाललंय असं वाटलं म्हणून ह्या माझ्या भावाबरोबर पाहायला आलो. हे खूपच मोठं काम आहे. खरं तर हे ग्रामपंचायतीने अंगावर घ्यायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला जागा तरी द्यायला पाहिजे.”
“ते तू वकील झाल्यावर बघू.” मी मनात म्हटले आणि कामाकडे वळले.
ओळख झाल्यावर त्यांना विचारले, ‘तुम्हाला इथे येऊन काय शिकायचे, काय करायचे आहे.’
एकेकाला विचारले तर सर्वांचे उत्तर एकच. “ग्रामर!”
“कोणत्या भाषेचे?”
हा प्रश्न त्यांना अनपेक्षित होता. ग्रामर तर एकाच भाषेला असते. मराठीला कसले आलेय ग्रामर?
“अरे मुलांनो, ग्रामर हा काही वेगळा विषय नसतो. ग्रामर शिकायचेय म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा शिकायचीय असं म्हणा. भाषा आली की तिचे व्याकरण आलेच.”
मुलांनी मान्य केले. त्यांचा मुख्य प्रश्न भाषा शिकण्याचाच होता.
“तुम्हाला तुमची भाषा येते का पण?”
मग, हा कसला आलाय प्रश्न, असा भाव तर त्यांच्या चेहऱ्यावर आला, पण त्यांनी बिनधास्त होय म्हणून उत्तर काही दिले नाही. मी आणखी स्पष्ट केले.
“तुमची सर्वांची भाषा मराठीच आहे ना? मग ती तुम्हाला येते का? भाषा येणे म्हणजे फक्त त्या भाषेत आपल्या गरजा सांगता येणे एवढेच नव्हे, तर आपल्या भावनांचे व्यवस्थापन करता येणे, आपले विचार मांडता येणे, समोरच्या व्यक्तीकडून त्याचे विचार ऐकून, समजून घेता येणे, युक्तिवाद करता येणे, इ. हे सारे तुम्हाला मराठीतून करता येईल का? मराठीतील उत्तम काव्य, साहित्य तुम्ही वाचता का? एखाद्या विषयावर तुम्हाला मराठीतून दहा ओळी लिहायला सांगितल्या तर लिहिता येतील का कुठेही न  पाहता?”
मुले निःशंकपणे ‘नाही’ म्हणाली.
“मग आधी तर आपलीच भाषा शिकावी लागेल. इंग्रजीदेखील शिकवली जाईल, पण नंतर. बरं मला आधी हे सांगा की भाषा शिकायचीच कशाला?”
ह्यावर पुन्हा हा कसला आलाय प्रश्न असा भाव. मग थोडीफार उत्तरे.
मी म्हटले, “आपल्या मनातल्या गोष्टी दुसऱ्याला समजतील अशा प्रकारे शांतपणे सांगता आल्या पाहिजेत ना? आपल्याला त्यासाठी भाषा लागते. आपले म्हणणे मांडता आले नाही तर तुम्हाला काय वाटते? स्वतःचाच राग येतो की नाही? आणि अनेकदा तो दुसऱ्यावर काढला जातो की नाही? बोलता नाही आले की कसे तुम्ही फायटिंगवर येता? येता की नाही? तर तशी वेळ येऊ नाही म्हणून भाषा हवी. अहिंसा म्हणजे हमरीतुमरीवर न येणे. त्यासाठी दुसऱ्याचे ऐकून घेता आले पाहिजे आणि आपले सांगता आले पाहिजे. मग मुलांकडून ‘अहिंसेसाठी भाषा’ हा पाठ वदवून घेतला. हा होता आमचा पहिला धडा. एक बरे आहे की इथे सेवाग्रामला ‘अहिंसा’ वगैरे शब्द मुलांच्या कानावरून गेले आहेत.
दुसऱ्या दिवशी मुलांना खेळ खेळायला लावला. सगळ्यांनी गोल बसायचे. प्रत्येकाने आपल्या स्वभावातील एक गुण सांगायचा. खेळ सुरू झाला. रंगू लागला. तशी आपली तारीफ करण्याची वेळ लहान मुलांवरच काय, समंजस अशा मोठ्या माणसावरदेखील येत नाही. त्यामुळे ती रंगून गेली होती. अशातच,  दहावीत शिकणारा एक मुलगा जरा तोऱ्यात म्हणाला,
“मी कधीही माझ्यावर झालेला अन्याय सहन करीत नाही.”
अरे बाप रे! आपली तर कधीच हिंमत झाली नसती असं काही म्हणण्याची. कितीतरी अन्याय आपण गप्प राहून सोसलेत, ते आठवून मला भडभडून आले. पण तसेही ते फार सोपे नाही. “अन्याय सहन करीत नाही म्हणजे काय? तुझ्यावर अन्याय झाल्यास तू काय करतोस? सत्याग्रह? ”
पुन्हा तेच. प्रश्न कळला नाही. “अन्याय तू कशाला म्हणतोस हेच प्रथम विचारायला हवे.”
“तुझ्या दृष्टीने अन्याय म्हणजे काय?”  उत्तर नाही. “तुला कॉलेज प्रवेशासाठी देणगी द्यावी लागली, तर तो अन्याय होईल का?”
ह्यावरही उत्तर नाही. बहुधा त्याची अन्यायाची कल्पना सरांनी किंवा वडिलांनी चुकीच्या प्रमाणात जास्त मार देणे, परीक्षेत उत्तर लिहूनही कमी मार्क मिळणे, आवडत्या मुलीला ‘लाइन’ मागितल्यावर तिने न देणे एवढ्यापुरतीच असावी.
पुढे आणखी कठीण प्रश्न विचारला. “तुझ्या ताईच्या लग्नात वरपक्षाने हुंडा मागितला, तर तो तुमच्यावर अन्याय होईल का?”
त्याला काही कळलं नाही. पण एकूण सगळा रागरंग पाहून तो म्हणाला, “होय.”
“मग त्यावर तू काय उपाय करशील? अन्याय तर सहन करायचा नाही आपल्याला.”
“..........”

हेही वाचलंत का?
गमंतशाळा (भाग १)
पालक आणखी काय काय विकणार आहेत?

मग आम्ही एक नाटक बसवले. अन्याय सहन न करणारा मुलगा प्रणित, त्याचे आईवडील, आजी-आजोबा, वरपक्षाकडील काही माणसे अशी सर्व पात्रे होती. कथानक साधारण असे :
प्रणितच्या ताईचे लग्न ठरते. सगाई होते. त्यानंतर लग्न जवळ आल्यावर त्यांच्याकडे हुंड्याची मागणी केली जाते. ही गोष्ट घरच्यांकडून नाही, तर शेजाऱ्यांकडून प्रणितच्या कानावर पडते. त्याला हे मान्य नाही. पण घरचे लोक मात्र इकडून तिकडून काहीतरी सोय करून हुंडा देण्याच्या तयारीत असतात. तो आपला निषेध आई व वडील ह्यांच्याकडे नोंदवतो. अशा ठिकाणी ताईचे लग्न करू नये म्हणून विनंती करतो, पण त्याचे कुणी ऐकून घेत नाहीत. तू लहान आहेस, तुला काय कळतंय, एवढे चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे नाही, असे म्हणून त्याला वाटेला लावतात. हुंडा मागणारे स्थळ चांगले कसे असू शकते, हा प्रणितचा प्रश्न आहे. त्याच्या ताईलाही आपले हुंडा देऊन लग्न पसंत नाही. पण तिला कोण विचारतोय? प्रणित मात्र हा प्रश्न धसास लावतोय. त्याला अन्याय सहन करायचा नाहीय.
“आता पुढे काय करायचं नाटकात?” आई-बाबांनी त्याला वाटेला लावल्यावर मी सर्वांना विचारले, “आता कोण त्याच्या मदतीला येईल?”
“अप्पाजी (आजोबा),” मुले सांगतात. आपल्या कथानायकाला जिंकवून द्यायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ठीक. मग प्रणित अप्पाजींकडे जाऊन त्यांची मदत मागतो. ते मात्र त्याचे ऐकून घेतात. ते आपल्या मुलाशी (प्रणितच्या वडिलांशी) बोलतात. मग प्रणितचे बाबा थोडे नरम येतात. मग प्रणित, त्याच्या घरची मंडळी, लग्न ठरवून देणारा मध्यस्थ, गावचा प्रमुख, शेजारचे बुजुर्ग काका वगैरेंची एक बैठक घेतो. आपली ताई गुणी मुलगी आहे, ती शिकलेली आहे, ती पुढे नोकरीही करू शकेल, तिच्यासाठी हुंडा मागणे योग्य नाही वगैरे सांगतो. आपण आपला हुंडा न देण्याचा निर्णय लवकरात लवकर वरपक्षाला कळवावा म्हणून तो वडिलांकडे हट्ट धरतो.
“आता आपल्या - म्हणजे प्रणितच्या बाजूचे मुद्दे कोणते?,” मी विचारले.
“एक म्हणजे त्यांनी सगाई झाल्यानंतर हुंडा मागितला. आधी नाही.”
“बरोबर. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आम्ही तर कोणत्याही परिस्थितीत देणारच नव्हतो. तुम्ही आधी म्हटले असते तर आम्ही लग्नच नसते ठरवले. आणखी काय? ”
“आपल्या समाजात अजून वाट्टेल तेवढी मुलं पडली आहेत.”
‘हो. हेही बरोबर.” या मुद्द्याची तर मला गंमतच वाटली. तरी बरं आपल्या वर्गात सगळी मुलेच होती. मुली नव्हत्याच.
ह्या मुद्द्यांवरून आपल्या वडिलांना पटवायचा प्रयत्न करतो. आधी ते लग्न मोडेल, गावात आपली बेइज्जती होईल वगैरे कारणे सांगून टाळाटाळ करतात, पण शेवटी इतर ज्येष्ठांचेही त्यांना ऐकावे लागतेच....  तर आता प्रणितच्या वडिलांनी आपण हुंडा देणार नसल्याचे वरपक्षाला कळवले आहे. तेव्हा आता बॉल वरपक्षाच्या क्षेत्रात आहे.
“मग आता काय होणार?” मी विचारले.
मुले विचारात पडली. त्यांना काही सुचले नाही.
“आपण असे करू या, की मग वरपक्षाचीही बैठक होते. आता काय करायचे ह्यावर चर्चा होते. केवळ हुंडा मिळत नाही म्हणून का इतके चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे? मग त्यांच्याकडेही एक आजी असते. ती शहाणी असते. ती म्हणते, हे बघा, मुलगी गुणाची आहे. शिकलेलीही आहे. त्यांच्याकडे हुंडा मागणे बरे नव्हे. शिवाय आपल्याकडेही काय कमी आहे तसे पाहिले तर? तेव्हा हे लग्न काही मोडू नका.” मग लग्न ठरते आणि होतेही. असा त्याचा शेवट होतो.
त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त कथाच वाचून दाखवल्या. लहान मुलांची खूप पुस्तके घरात आहेत. आमच्या मुलींच्या लहानपणची सांभाळून ठेवलेली पुस्तके, मासिके, ‘चकमक’चे अंक हे सगळे उपयोगी पडत आहे. कथावाचनाची सुरुवात साप्ताहिक साधनाच्या बालकुमार अंकांपासून केली. त्यातल्या काही कथा साभिनय वाचून दाखवल्या व मुलांना त्यावर प्रश्न विचारले. मुलांनी त्यांची चांगली उत्तरे दिली. त्यावरून लक्षात आले, की त्यांनी लक्ष देऊन कथा ऐकली होती. ती त्यात रंगून गेली होती. मग काही गोष्टी ध्यानात आल्या —
१. ऐकून समजून घेऊ शकणारी ही मुले आहेत.
२. त्यांची मराठी बोलीभाषा प्रमाणभाषेपेक्षा खूप वेगळी आहे. मी स्वतःला एवढी वऱ्हाडी म्हणवून घेते, पण मलादेखील ती परिचयाची नाही. ते भिंतीवरच्या पालीला इजगरी म्हणतात. शेवाळाला चीला म्हणतात. हे शब्द मला माहीत नाहीत.
३. असे असले तरी त्यांना प्रमाण मराठी कळते. बोलता मात्र येत नाही. उत्तरे देताना ते त्यांच्या बोलीभाषेत देतात.
४. साभिनय कथाकथन, नाटक बसवणे वगैरे त्यांना खूप आवडते.
५. काही मुलांच्या वाणीत दोष आहे. ती भिऊन गप्प बसतात. अशी मुले आकलनात ठीकठाक असली, तरी ती मतिमंद (वऱ्हाडी भाषेत ‘बह्याड’) समजली जातात. कालांतराने ती स्वतःही स्वतःला तसेच समजू लागतात.

(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
- संपर्कः ९८८१४४२४४८, anumohoni@gmail.com
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606985250.jpg [postimage] => upload_post-1606985250.jpg [userfirstname] => अनुराधा [userlastname] => मोहनी [post_date] => 03 Dec 2020 [post_author] => 5931 [display_name] => अनुराधा मोहनी [Post_Tags] => अनुभवकथन, भाषा, शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, नावीन्यपूर्ण शिक्षण, मराठी अभ्यास केंद्र, अनुराधा मोहनी, बालसाहित्य [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1612] => Array ( [PostID] => 17352 [post_title] => भाऊराव माडखोलकर : एक बहुपेडी व्यक्तिमत्व [post_content] => [post_excerpt] => “माडखोलकर नसते, तर विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्याचा प्रश्न उपस्थित झाला नसता,” असे बापूजी अणे यांनी, राज्यपुनर्रचना आयोगापुढे साक्ष देताना म्हटलेले असले, तरी राजकारण हाही त्यांच्या बौद्धिक जीवनातील अग्रक्रमाचा विषय नव्हता. [post_shortcontent] =>

अंक – ललित, जानेवारी, १९७७

लेखाबद्दल थोडेसे : मुंबई हे राजकीय प्रभावक्षेत्र असल्याने या परिसरातील संपादकांची, त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच अधिक चर्चा होते. परंतु अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, भाऊसाहेब माडखोलकर यांनी अनुक्रमे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात राहून जो संपादकीय ठसा उमटवला त्याला तोड नाही. त्यापैकी भाऊसाहेब उर्फ गजानन त्र्यंबक माडखोलकर (२८ डिसेंबर १९०० – २७ नोव्हेंबर १९७६) यांनी ललित लेखक म्हणूनही तेवढीच मोठी कामगिरी केली होती. भंगलेले देऊळ, मुक्तात्मा अशा त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यापर्यंत त्यांनी मजली मारली.  माडखोलकर हे मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले परंतु त्यांची कर्मभूमी होती विदर्भ. ते तना-मनाने पुढे विदर्भाचेच झाले. ‘तरुण भारत’ला त्यांनी विदर्भात दैनिक म्हणून लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली.अत्रेंसारखा धुरंधर संपादकही ‘मराठा’चा गाशा गुंडाळून वर्षभरात विदर्भातून निघून गेला तो तरुण भारतच्या वाचकांवरील प्रभावामुळेच. माडखोलकर यांच्या व्यक्तिमत्वाची, स्वभावाची आणि कर्तृत्वाची ओळख करुन देणारा प्रस्तुत लेख, माडखोलकरांच्या निधनानंतर ‘ललित’ मासिकाच्या जानेवारी १९७७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

**********

(मूळ शिर्षक -भाऊराव माडखोलकर )

ऑक्टोबर महिन्यात ती. भाऊरावांचा मला फोन आला, “माझा हा शेवटचा फोन आणि मी तुला आयुष्यातले अखेरचे काम सांगत आहे.’ “सांगा.” “तू ताबडतोब माझ्यासाठी मरणाची गोळी घेऊन ये—” आणि त्यांनी फोन बंद केला. मी लगेच भाऊरावांकडे जाऊन पोचलो. काम टाळणाऱ्या नोकराकडे मालकाने पाहावे, तशी नजर रोखत ते म्हणाले, “तू मरणाची गोळी आणली आहेस?” “हो भाऊराव.”

[post_status] => publish [postmainimage] => /2020/04/82735f21-315a-4676-90bf-1c9456ed1af8.jpg [postimage] => /2020/04/82735f21-315a-4676-90bf-1c9456ed1af8.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Dec 2020 [post_author] => 3876 [display_name] => सुनील सुभेदार [Post_Tags] => ललित,व्यक्ती विशेष [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1613] => Array ( [PostID] => 22471 [post_title] => पठित आणि कलावन्त [post_content] => [post_excerpt] => माझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे. [post_shortcontent] =>

अंक  :किर्लोस्कर मासिक,  डिसेंबर १९३१

नावापुढे एक दोन अक्षरे जोडण्याचा अधिकार विद्यापीठाने देण्यापूर्वीच मी प्रौढविद्यालय सोडले व आधुनिक तरुणांना पाठशालोत्तर ज्या कर्तव्याला लागावे लागते त्याच सेवाप्राप्तीच्या कर्तव्याला मी लागलो. सकाळी टाइम्स नाहीतर क्रॉनिकल चाळावयाचा, ‘पाहिजे’ या सदराचे पारायण करायवयाचे, दहा-वीस अर्ज लिहावयाचे, नित्याचेच कपडे. पण चापचूप अंगी बसवायचे व ‘आपला अति आज्ञाधारक सेवक’ अशा अंतेवचनाची ती लाचार पत्रे काखोठीला मारून सकाळी टेहेळलेल्या त्या दहावीस कचेऱ्यांतल्या दहा-वीस साहेबांची दर्शने घ्यावयाची. कुठे केवळ वाटण्याच्याच अक्षता तर कुठे “बाहेरची ‘जागा भरली’ ही पाटी दिसली नाही का? तुम्हांला येते काय?” वगैरे वाक्यपुष्पे प्राप्त करून घेऊन संध्याकाळपर्यंत ‘हुश्श हुश्श’ करीत, दैवाला बोल लावत, बेकारीबद्दल विचार करीत, निराश होऊन आप्तजनांच्या घरी परतावयाचे! हा माझा कार्यक्रम चांगला सहा महिने चालला होता. हे सहा महिने कोणाकडे दीनवाणीने याचना करून, कोणाला आप्तत्वाची आठवण करून देऊन, केव्हां घरी भिक्षांदेही मागून असा मी दैन्याने तो काळ घालवीत होतो.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606843964.jpeg [postimage] => upload_post-1606843964.jpeg [userfirstname] => Shankar [userlastname] => Sathe [post_date] => 02 Dec 2020 [post_author] => 5945 [display_name] => शंकर साठे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1614] => Array ( [PostID] => 22472 [post_title] => संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर [post_content] => [post_excerpt] => संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा. [post_shortcontent] =>

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा. मात्र आपल्या सहकाऱ्यांइतके श्रेय गव्हाणकरांना मिळालेले दिसत नाही. शाहीर गव्हाणकरांच्या या कार्याचा आढावा घेणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख -

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्याबरोबरच ज्यांचे मोलाचे योगदान आहे; त्यांपैकी शाहीर द. ना. गव्हाणकर हे एक आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला शाहिरी प्रेरणा या तीन शाहिरांनीच दिली होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर द. ना. गव्हाणकर हेही कम्युनिस्ट चळवळीच्या शिस्तीतून तयार झाले होते. कामगार वर्गाशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध होता. मार्क्सवादाचे, साम्यवादाचे वैचारिक संस्कार अण्णाभाऊ, अमर शेख यांच्याप्रमाणेच त्यांच्यावरही होते. लाल बावटा कला पथकाच्या स्थापनेमध्ये गव्हाणकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. या कलापथकाने सुरुवातीच्या काळात कामगार, शेतकरी, यांचे प्रबोधन केले. त्यांच्याच पाठिंब्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर शाहीर गव्हाणकर यांचा सहभाग होता. अनेक वर्षे ते या कारणास्तव कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्या समवेत तुरुंगात होते.
अण्णाभाऊंच्या सर्व लोकनाट्यात गव्हाणकरांची महत्त्वाची भूमिका असे. अण्णाभाऊंची बहुतेक गाणी, पोवाडेही गव्हाणकरच गात होते; त्यामुळे लाल बावटा कलापथकाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या या कार्याबद्दल कॉ. रोझा देशपांडे लिहितात, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आमच्या शाहिरांचे योगदान हा या चळवळीचा आनंद होता. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे तीन शाहीर महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांना त्रिशूल होते. त्यांची गाणी, कवने, पोवाडे ऐकून, स्फूर्ती घेऊन, प्राणाची पर्वा न करता मराठी माणूस लढत होता.” यावरून शाहीर द. ना. गव्हाणकरांचे कार्य इतर दोन शाहिरांप्रमाणेच किती मोलाचे होते हे स्पष्ट होते.

हेही वाचलंत का?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अमर शेख 

शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा जन्म दिनांक २२ एप्रिल १९१५ रोजी बेळगाव जिल्हयातील आजरे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजरे या गावीच पूर्ण झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना कलेची आवड निर्माण झाली होती. त्यांच्यावर प्रभाव होता तो ज्येष्ठ शाहीर नानिवडेकर यांचा. शाहीर गव्हाणकर हे नानिवडेकर यांच्याशिवाय शाहीर दीक्षित, शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर निकम यांच्या काव्यानेही प्रभावित होते. त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज, उमाजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, क्रांतिवीर नाना पाटील, यांचे पोवाडे गात असत. अनेक पोवाडे त्यांना तोंडपाठ होते. अत्यंत मधुर आवाज, शाहिरीची उत्तम जाण आणि प्रभावी सादरीकरण हे शाहीर गव्हाणकरांचे वैशिष्टय होते. गव्हाणकर हे अण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्यापेक्षा वयाने थोडे ज्येष्ठ होते व पक्षकार्याचा अनुभवही त्यांच्यापेक्षा अधिक होता. गव्हाणकर यांनी ‘कामगार रंगभूमी’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, एकदा कॉ. श्री. अ. डांगे तुरुंगातून सुटून आल्यावर कामगार मैदानावर एक मोठी सभा झाली. त्यावेळी गव्हाणकरांनी शाहीर शंकर निकम यांचा पोवाडा आणि काही गाणी म्हटली. सभा सुरू होण्यापूर्वी गीतगायनाचा कार्यक्रम संपत आला असताना, ज्यांना कुणाला गाणे गायचे आहे त्यांनी व्यासपीठावर येऊन ते म्हणावे, असे गव्हाणकर यांनी जाहीर केले. त्यावेळी श्रोत्यांमधून एका मुलाने हात वर केला, हा मुलगा व्यासपीठावर आला आणि आपल्या खड्या आवाजात त्याने एक गाणे म्हणून श्रोत्यांवर आपली छाप पाडली. हा मुलगा म्हणजे पुढे नामवंत शाहीर म्हणून

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606749580.jpg [postimage] => upload_post-1606749580.jpg [userfirstname] => Pratiksha [userlastname] => [post_date] => 30 Nov 2020 [post_author] => 2274 [display_name] => प्रतीक्षा रणदिवे [Post_Tags] => लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, प्रतीक्षा रणदिवे, मराठी अभ्यास केंद्र, महाराष्ट्राची स्थापना [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1615] => Array ( [PostID] => 22470 [post_title] => बदकांशी जादूई गप्पा! [post_content] => [post_excerpt] => “‘जा” सांगूनही बदकं काही जायला तयार नाहीत. मग मात्र झुबेन त्यांची समजूत काढत म्हणाले, “अरे बदकुल्यांनो, तुम्हांला लांब जायचं आहे, उंच उडायचं आहे हे मला माहीत आहे. त्यासाठी आधी थोडी तयारी करावी लागेल. मी नक्की मदत करीन, पण आत्ता इथून निघा बरं.” बदकं चोचा उंचावत चोचावली, “प्रॉमिसऽऽऽ प्रॉमिस?” आणि त्या क्षणी मी आणि झुबेन एका सुरात डकीशॉ भाषेत ओरडलो, “येस प्रॉमिस.. प्रॉमिस!” बदकं कलकलाट आणि फडफडाट करत निघून गेली. आणि माझी डकीशॉ भाषा पण! [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606479392.jpg [postimage] => upload_post-1606479392.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 30 Nov 2020 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1616] => Array ( [PostID] => 22456 [post_title] => राहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे) [post_content] => [post_excerpt] => तुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे [post_shortcontent] =>

अंक :किस्त्रीम दिवाळी अंक, १९८५

लेखाबद्दल थोडेसे : रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात असंख्य गोष्टी आपल्याला खुणावत असतात. अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. दरवर्षी नव्या उत्साहानं काही नवे संकल्प आपण करतो आणि ते राहून गेले म्हणून वर्षाच्या शेवटी हळहळतो. अगदी वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टीपासून ते थेट सामाजिक—राजकीय गोष्टींपर्यंत अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी वाढत राहाते. यातल्या काहीची चुटपूट लागते काही राहिल्या म्हणून सरळ खंतच वाटते. आयुष्य पुढे जाईल तसतशा त्या गोष्टी घडण्याची शक्यताही कमी होत जाते.तुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा या ‘राहून गेलेल्या गोष्टी’ आपण या आधीच्या भागात वाचल्या. आजच्या भागात जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘राहून गेलेल्या गोष्टी’ देत आहोत. पत्रकार आणि लेखिका संध्या टाकसाळे यांनी किस्त्रीमच्या दिवाळी अंकासाठी विविध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हा शोध घेतला आहे. 
***********

राहून गेलं खरं! - जयवंत दळवी 

आयुष्य थोडं असतं, करायचं खूप असतं, असं आपण नेहमी म्हणत असतो. ते काहीशा प्रमाणात खरंही असतं; पण सर्वार्थानं खरं असतं असं मात्र नाही. अनेकदा काही गोष्टी करणं शक्य असतं, पण जमत नाही—राहून जातं, एवढं खरं! मी शाळेत असल्यापासून माझ्या डोक्यात लेखनाची चक्र चालू असायची. आपल्याला लेखक व्हायचं आहे, असा एक ध्यास होता. बरा-वाईट कसाही असो, मी शेवटी लेखक झालो

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606492326.jpeg [postimage] => upload_post-1606492326.jpeg [userfirstname] => संध्या [userlastname] => टाकसाळे [post_date] => 28 Nov 2020 [post_author] => 5934 [display_name] => मुलाखतकार: संध्या टाकसाळे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1617] => Array ( [PostID] => 22469 [post_title] => पालक आणखी काय काय विकणार? [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”. [post_shortcontent] =>

इंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात, “आमची शाळा याला अपवाद आहे”. पालकांच्या या मानसिकतेचा परामर्श घेणारा पत्रकार नमिता धुरी यांचा हा लेख - (सदर लेख सर्वांसाठी खुला आहे.)

टाळेबंदीत ऑनलाइन शिक्षणाच्या आणि शुल्कवाढीच्या बातम्या करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, इंग्रजी शाळांसाठी पालक स्वत:चा मेंदू विकून बसलेत. (खरंतर ही गोष्ट आधीच जगजाहीर आहे. त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं इतकंच.) इंग्रजी शाळा आर्थिक लूट करतात, अनावश्यक गोष्टींना विनाकारण महत्त्व देतात, या शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडून ठेवलाय, वगैरे सगळ्या गोष्टी इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येक पालकाला  मान्य असतात. पण प्रत्येक पालकाचं हेच म्हणणं असतं की, “आमची शाळा याला अपवाद आहे”.
पालकांच्या मानसिकतेनुसार वेगवेगळे गट असतात. काही पालकांना कॉन्व्हेंटचा अभिमान असतो. साध्या इंग्रजी माध्यमात ज्यांची मुले शिकतात, ते पालक कॉन्व्हेंटमधल्या ख्रिश्चन संस्कारांना, कोकणी उच्चारांना नावे ठेवतात. एसएससी इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणारे पालक, त्यांना महाराष्ट्राचा कसा अभिमान आहे, हे ठासून सांगतात, महाराष्ट्र बोर्डाशिवाय इतर बोर्डांत शिकणाऱ्यांना चुकीचे ठरवतात. इतर शिक्षण मंडळांमधील सढळहस्ते गुणदानावर आणि शिवाजी महाराजांच्या त्रोटक इतिहासावर एसएससी इंग्रजी शाळांच्या पालकांचा आक्षेप असतो. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या पालकांचा आक्षेप विद्यार्थ्यांनी खच्च भरलेल्या एसएससीच्या वर्गांवर असतो. त्यांच्या शाळेत विद्यार्थीसंख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं, असं त्यांचं म्हणणं असतं. पण, तरीही कोचिंग क्लासला गेल्याशिवाय त्यांच्या मुलांना करमत नाही. या शिक्षण मंडळांच्या पालकांमध्येही शाळेच्या दर्जाबाबत एकमत असतंच असं नाही. त्यांची शाळा कशी लूटमार करते आणि आमची शाळा कशी कमी पैशांत चांगलं शिक्षण देते, अशी चढाओढ या पालकांमध्ये असते. आपल्या शाळेने दिलेल्या प्रकल्पांना कृतिशील शिक्षणाचं नाव पालक देतात. मात्र, इतर शाळांनी प्रकल्प दिले की ते पैसे काढण्याचे धंदे वाटतात.
कोणतीही शाळा शंभर टक्के चांगली असूच शकत नाही, अगदी मराठी शाळाही नाही. पण, मराठी शाळा सरकारी नियमांना बांधिल असतात. शिवाय इथला बहुतांशी शिक्षकवर्ग सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असतो. त्यांची फार पोहोच नसते. त्यामुळे मराठी शाळेत काही अन्याय झालाच तर भांडून न्याय मिळवायला भरपूर वाव असतो. त्रास कमी होतो आणि फायदा जास्त मिळतो. त्यात तुम्ही प्रतिष्ठित क्षेत्रात काम करत असाल आणि चांगली पोहोच असेल, तर मराठी शाळांना सहज नमवू शकता. पण याच्या उलट परिस्थिती इंग्रजी शाळांमध्ये असते. या शाळा सरकारी आदेशांना बिन्धास्त केराची टोपली दाखवतात. शिवाय त्यांची पोहोचही मोठी असल्याने पालकांचे त्यांच्यापुढे काहीही चालत नाही. इथे त्रास जास्त होतो आणि फायदा काहीच नाही.

हेही वाचलंत का?
मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात...!https://bahuvidh.com/marathipratham/16442
बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग-२)https://bahuvidh.com/marathipratham/22350

८ मे २०२० रोजी शासननिर्णय निघाला आणि आधीच शुल्कापासून पळ काढणाऱ्या पालकांची चांगलीच सोय झाली. यंदा शाळांनी शुल्कवाढ करू नये आणि वापरात नसलेल्या सुविधांचा खर्च कमी होणार असल्यास शुल्कात कपात करावी असे, हा शासननिर्णय सुचवतो. पालक आपल्या मुलांना कोणत्याही इंग्रजी शाळेत घालतात तेव्हा तेथील अभ्यासक्रम कसा आहे, याची चाचपणी त्यांनी केलेली नसते. अनेक पालक तर मुलांच्या शाळेचे आणि शिक्षण मंडळाचे नाव सांगतानाही गडबडतात. कोणत्या इयत्तेत कोणते विषय शिकवले जाणार आहेत, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता काय, याची माहिती त्यांच्याकडे नसते. शाळा कोणत्या गोष्टीसाठी किती शुल्क घेते याचीही कल्पना त्यांना नसते. यावरून हेच सिद्ध होतं की, पालक शाळेचा दर्जा ठरवताना शैक्षणिक गोष्टींचा विचार करतच नाहीत. बाह्यरूपालाच भाळतात. ही गोष्ट अगदीच चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. आकर्षक गोष्टींकडे आकर्षित होणे हा मानवी स्वभाव म्हणायला हवा. पण मग त्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारी हवीच ना!
पालक ज्या सोयी-सुविधा आणि बाह्यरूपावरून शाळेचा दर्जा ठरवतात त्यासाठी शाळेला खर्च करावा लागतो. इंग्रजी शाळांच्या शिक्षकांचा पगार सरकारकडून येत नाही, तो त्यांच्या संस्थेलाच द्यावा लागतो. मूल शाळेत जाण्यापूर्वीच ज्या अभ्यासक्रमाला पालक advance ठरवून मोकळे झालेले असतात, तो अभ्यासक्रम तयार करणारेसुद्धा पगार घेतात. त्याची रंगबेरंगी, गुळगुळीत पाने असलेली पाठ्यपुस्तके छापायलासुद्धा खर्च येतो. मे महिन्यात शाळा बंद असली तरी शिक्षकांचे पगार आणि सोयी-सुविधांची देखभाल-दुरूस्ती यावर खर्च करावाच लागतो. आता एवढे सगळे खर्च शाळेने भागवावेत कुठून ? साहजिकपणे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क हा एक मोठा उत्पन्नाचा स्रोत असतो. मग पालकांनी शुल्क भरायला विरोध का करावा? काही पालकांनी गेल्या शैक्षणिक वर्षाचे शुल्कही भरलेले नाही. टाळेबंदीपूर्वी पालकांची आर्थिक स्थिती दरवर्षीप्रमाणेच होती. मग तेव्हा शुल्क का भरले नाही, हा प्रश्न आहे. शिवाय आता कितीही पगारकपात झालेली असली तरी इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या उच्चभ्रू पालकवर्गाकडे यापूर्वी केलेल्या सेव्हींग्ज असतीलच ना. टाळेबंदीत प्रवासखर्च वाचलाय, दुकाने बंद असल्याने आपोआपच सर्व प्रकारच्या खरेदीचा खर्च वाचलाय. मग शाळेने शुल्क कमी करावे अशी मागणी कशासाठी? बऱ्याच पालकांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क टाळेबंदीपूर्वीच भरले आहे. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. शिवाय आधीच शुल्क भरलेले असल्याने सध्या शुल्काच्या एका रुपयाचाही भार पालकांवर नाही. मग शाळेकडून परतफेडीची अपेक्षा कशासाठी?
एका आयजीसीएसई शाळेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची शाळा दरवर्षी अनधिकृतरित्या शुल्कवाढ करते, म्हणजे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक शुल्क वाढवते; पण तरीही सर्व पालक मुकाट्याने शुल्क भरतात. हे कशासाठी ? शाळेच्या पालक-शिक्षक संघाची आणि त्याच्या कार्यकारी समितीची स्थापना नियमानुसार झालेली नाही, अशीही पालकांची तक्रार आहे. इतकी वर्षे शाळेत काहीतरी अनधिकृत घडते आहे आणि शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार करायला पालकांना टाळेबंदीचा मुहूर्त सापडावा? करोनाची भीती बाजूला सारून पालकांनी शाळेबाहेर एकत्र येऊन आंदोलनही केले. शाळेकडून प्रतिसाद शून्य. शिक्षण निरीक्षकांच्या पत्रांनाही शाळेने जुमानले नाही. याउलट, शाळेवर आरोप करणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले. वर, ‘पूर्व प्राथमिकला शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही’, असेही सांगितले.
मागे एकदा एका आयसीएसई शाळेची बातमी केली होती. दहावीच्या निरोप समारंभासाठी नववीच्या विद्यार्थ्यांकडून शुल्क उकळले जाते, शिक्षकांना भेटवस्तू देण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शुल्क उकळले जाते, असे पालकांचे म्हणणे होते. शुल्कावरून पिळवणूक करण्याची शाळेची ही पहिली वेळ नव्हती. त्याआधीही शाळेने विविध प्रकारचे क्लासेस अनिवार्य करून, नंतर ते रद्द करून पालकांचा पैसा वाया घालवलाच होता. तरीही तक्रार करणाऱ्या पालकांना त्या शाळेवर बहिष्कार वगैरे घालावासा वाटला नाही. एका पूर्व प्राथमिक शाळेत वयाची अडीच वर्षेही पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेऊन त्यांचा बुद्ध्यांक आणि करिअर कल ओळखण्याचे आमिष दाखवले जाते. पालक म्हणतात, “आम्हाला माहितीये असं काही नसतं”. तरीही सहाशे रुपये खर्चून बसतात. ही चाचणी खरंतर मानसशास्त्रज्ञांनी अवैध ठरवली आहे.
गेल्या वर्षी दहावीच्या निकालासंदर्भात एका सीबीएसई शाळेचे पालक न्यायालयात गेले होते. शाळेच्या विश्वस्तांच्या मुलीला पहिला क्रमांक मिळावा म्हणून शाळेने इतर मुलांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अंतिम निकालात कमी दाखवले होते. एरवी, विविध शालेय उपक्रमांमध्येही त्याच मुलीला प्राधान्य दिलं जातं, असंही पालकांचं म्हणणं होतं. पुढे शाळेचे मुख्याध्यापक सीबीएसईच्या मुख्यालयात जाऊन आले. पण, ‘चूक शाळेने केली आहे शाळेनेच सुधारावी’, असे सांगून मंडळाने हात झटकले. न्यायालयात जाऊन त्यांना न्याय मिळाला की नाही माहीत नाही, पण तोपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया उलटून गेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम महाविद्यालयास मुकावे लागले असणार. पण एवढे सगळे होऊन पालकांचे इंग्रजी माध्यमाबाबतचे मत वाईट बनले नाही. काही इंग्रजी शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा म्हणून विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असतात. दादरच्या एका कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थीसंख्या एवढी आहे की, काही विद्यार्थ्यांना जमिनीवर बसावे लागते. याबाबत पालकांची काहीच तक्रार नाही.
ऑनलाइन शिक्षणाचीही हीच गत. साधनांच्या अनुपलब्धतेमुळे जे ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहिले, ते वाचलेच म्हणायचे. दीड वर्षांच्या बाळासाठी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे पालकांनी त्यात प्रवेशही घेतले. आयसीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका अभिमानाने सांगतात की, ऑनलाइन वर्गात विद्यार्थी टंगळमंगळ करत असेल तर आम्ही लगेच ईमेलवरून पालकांकडे तक्रार करतो. एकाच ठिकाणी खूप वेळ बसून, स्क्रीनकडे एकटक बघून मूल कंटाळलंय याच्याशी शाळेला घेणंदेणं नसणं स्वाभाविक आहे, पण पालकांनाही ते असू नये? ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी दाखवून देणारी बातमी छापल्यानंतर एका सीबीएसईच्या पालकाचा मेसेज आला. “माझ्या ज्युनिअर केजीच्या मुलीचं ऑनलाइन शिक्षण सुरू झालंय. आम्ही वैतागलोय.” त्यांना एक साधा प्रश्न विचारला. अशा शाळा पालकांना का आवडतात? तर म्हणे, “शाळा तशी चांगली आहे.” मग वैतागता का? प्रत्येक पालक असेच वागत असतात. इंग्रजी शाळांमध्ये त्यांना काही ना काही त्रास होतच असतो. पण त्याची वाच्यता करायची नाही. समाधानी पालकाचा मुखवटा घेऊन फिरायचं आणि शाळेची चांगली बाजूच समाजापुढे मांडत बसायचं. राजकारणी, पत्रकार, वकील, डॉक्टर अशा कोणत्याही मोठ्या क्षेत्रात काम करणारा पालक असू दे; पालकसभेत उभं राहून एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची हिंमत त्यांच्यात नसते. काय तर म्हणे, आमच्या मुलांवर राग काढतील. पालकांना अशी असुरक्षिततेची भावना घेऊन जगायला भाग पाडणाऱ्या शाळेला चांगलं कसं म्हणायचं? 
ऑनलाइन शिक्षण सुरू झालं तेव्हा त्याच्या मर्यादा आणि दुष्परिणामांबद्दल बोलणाऱ्या पालकांनी हळूहळू ऑनलाइन प्रवाहाशी जुळवून घेतलं. आज आपण त्यांना त्यांच्या मतांची आठवण करून दिली तर, आमची शाळा कशी वेगळ्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण देतेय, हे सांगत ऑनलाइन शिक्षणाचं समर्थनच केलं जाईल. एकाही पालकाने शाळेला ठामपणे सांगितलं नाही की, ‘तुम्हाला जे काही ऑनलाइन सुरू करायचं ते करा. आमची मुलं त्यात सहभागी होणार नाहीत. आठवड्याला किती अभ्यास शिकवणार ते सांगा, आम्ही घरी करून घेऊ’. मुलं कंटाळलीत हे माहीत असूनही पालकांना तोंड उघडावंसं वाटत नाही, याला काय म्हणायचं ? 
पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधीही शाळेच्या बाजूने निर्णय घेतात, अशी पालकांची तक्रार असते. पालकांमध्येच कंपूशाही असते. पण, तरीही शाळा सोडायला पालक तयार नसतात. अशाप्रकारे आपल्या अक्कलशून्यपणाचे पावलोपावली दर्शन घडवणाऱ्या पालकांच्या पाठीशी राजकीय नेते उभे राहतात. पैसैवाल्यांच्या मुलांसाठी पैसेवाल्यांच्या मुलांनी तलवारी उपसणं स्वाभाविक आहे, पण शाळा त्यांचीही पर्वा करत नाहीत. शुल्क भरायचे तर भरा, नाहीतर चालते व्हा, अशी वागणूक शाळेकडून मिळूनही पालकांचा स्वाभिमान दुखावत नाही.
इंग्रजी शाळांसाठी पालक आणखी काय काय विकणार आहेत ?
- नमिता धुरी
(लेखिका पत्रकार आहेत)
संपर्क - namitadhuri96@gmail.com, ९८१९७४२०९५

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606394167.jpg [postimage] => upload_post-1606394167.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Nov 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => मराठी शाळा, इंग्रजी शाळा, शिक्षण, शुल्क वाढ, पालकांची मानसिकता, नमिता धुरी, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1618] => Array ( [PostID] => 22468 [post_title] => शाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा. [post_content] => [post_excerpt] => शाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा. नक्कीच! शाळेनं मला बंडखोरी करायला शिकवलं. बंडखोरी म्हणजे पटलेल्या गोष्टी मनापासून करणं आणि न पटलेल्या गोष्टी अजिबात न करणं, हे मी शाळेकडून शिकलो. आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे 'हाती घ्याल ते तडीस न्याल'. या वाक्याचं स्मरण मला बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार करताना उपयोगी पडलं. मी दहावीत असतानाची गोष्ट आहे, आमच्या शाळेतल्या सरांनी आम्हाला सांगितलं की शाळा सोडल्यावरही तुमची काहीतरी चांगली आठवण शाळेत रहावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहा. मग आम्ही सगळ्यांनी एकेक अध्याय आमच्या हस्ताक्षरात लिहून संपूर्ण ज्ञानेश्वरी नेटाने पूर्ण केली. ती हस्तलिखित प्रत आजही शाळेत जपून ठेवलेली आहे. आपण शाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करावं हा विचार मला फारच भावला. [post_shortcontent] => [post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606301205.jpg [postimage] => upload_post-1606301205.jpg [userfirstname] => अंजली [userlastname] => कुलकर्णी- शेवडे [post_date] => 27 Nov 2020 [post_author] => 5943 [display_name] => अंजली कुलकर्णी- शेवडे [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1619] => Array ( [PostID] => 22451 [post_title] => कृष्णराव मराठे [post_content] => [post_excerpt] => वाङ्मयातील अश्लीलता आणि ग्राम्य विनोद नाहीसा करण्यासाठी ते प्रचारकार्य करत. [post_shortcontent] =>

अंक : वाङ्मय शोभा – सप्टेंबर १९६०

लेखाबद्दल थोडेसे : व्यक्तिचित्रणात्मक लेखनासाठी प्र. श्री. कोल्हटकर यांचे नाव का घेतले जाते हे आपल्याला हा लेख वाचून कळेल.  व्यक्तिचित्रण करताना ज्या व्यक्तिविषयी लिहायचे आहे, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचे नाही किंवा विरोधातही भूमिका घ्यायची नाही. त्या व्यक्तीमध्ये असलेले गुण-अवगुण या दोन्हीचा परामर्ष घ्यायचा. मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांपासून तर शारिरीक वैशिष्ट्यांपर्यंत सर्वच पैलू त्यात रसाळपणे यायला हवेत. अश्लीलमार्तड कृष्णराव मराठे यांच्यावरील या लेखात हे सगळे गुणविशेष मौजूद आहेत.
पुणे येथे वास्तव्य असलेले कृष्णराव मराठे  महाराष्ट्र ब्राह्मणसभा, अभ्युदय मंडळ इत्यादी संस्थांचे चिटणीस होते. तसेच पुणे येथील संस्कृतिसंरक्षक मंडळाचे एक प्रमुख कार्यकर्ते होते. ते सामाजिक आणि नैतिक विषयांवर व्याख्याने देत. वाङ्मयातील अश्लीलता आणि ग्राम्य विनोद नाहीसा करण्यासाठी ते प्रचारकार्य करत. जिथे कुठे काही लैंगिक लिखाण असेल, उल्लेख असतील तिथे मराठे त्वेषाने तुटून पडायचे. यातून त्यांनी अत्र्यांसारखे बलाढ्य शत्रू, आणि कर्व्यांसारखे ऋजू शत्रू निर्माण केले. ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांच्या या लढावू स्वभावाचे चित्रण यात अतिशय रसाळ भाषेत आले आहे. साठ वर्षांपूर्वीचा हा लेख व्यक्तिचित्रणातला अमोल ठेवा आहे.  

********

कैकृष्णराव मराठे यांच्यासारखी एखाद्या नैतिक मूल्यांसाठी जिद्दीने जिवाचे रान करणारी माणसे ही समाजाची भूषणे होतत्यांचे यथार्थ शब्दचित्र प्रश्रीकोल्हटकर यांनी लिहिलेल्या (प्रकाशन-१९४२ऋणाबंधी या पुस्तकावरून उधृत करीत आहोत.

अंगाने काटक, कमरेला पंचा, अंगांत गुंड्या असलेला किंवा नसलेला सदरा, डोक्यावर टोपी, पायांत तुटक्या वहाणा आणि डोळ्यांत कमालीचा मिस्किलपणा अशा थाटाचा उंचसा म्हातारा पुण्यांतील टिळक रोडवरील भाऊ कॉलेजच्या कोपऱ्यावर गवत विकणाऱ्या माणसाबरोबर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भाव ठरवितांना सांपडला, तर त्याच्या पाठीवर कृष्णराव मराठे म्हणून, आपल्या बोटांना फारशी इजा होणार नाही अशा बेताने थाप मारायला हरकत नाही. तो तुमचे स्मित-वदनाने स्वागत करील, गवताच्या महागाईबद्दल चार शब्द बोलेल आणि जवळ उभ्या असलेल्या आपल्या गाईचे दावे धरून घराकडे चालू लागेल. रस्त्यांत कोणी ओळखीचा मनुष्य भेटलाच तर ही स्वारी हसतमुखाने त्याच्याकडे पाहील आणि पुन्हा नाकासमोर चालू लागेल. याच स्वारीला उभा महाराष्ट्र ‘अश्लील मार्तंड मराठे’ म्हणून ओळखतो. दुसऱ्याची गैरसोय करण्याइतका हा गृहस्थ सनातनी नाही किंवा स्वतःची कुचंबणा करून घेण्याइतका सुधारकही नाही. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605028086.jpeg [postimage] => upload_post-1605028086.jpeg [userfirstname] => प्र.श्री. [userlastname] => कोल्हटकर [post_date] => 25 Nov 2020 [post_author] => 5935 [display_name] => प्र. श्री. कोल्हटकर [Post_Tags] => वाड्मयशोभा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1620] => Array ( [PostID] => 22455 [post_title] => बस....एक वाट पाहणे [post_content] => [post_excerpt] => ‘तुम्हाला ज्या दिशेला जायचे आहे त्याच्या उलट दिशेने येणाऱ्या वाहनास बस म्हणावे.’ [post_shortcontent] =>

अंक : वाङ्मय शोभा, जानेवारी १९६०

शास्त्रज्ञ म्हणतात की हे स्पुटनिकचे युग आहे. राजनितिज्ञ सांगतात हे लोकशाही समाजवादाचे युग आहे. शिक्षणशास्त्रज्ञांना हे ‘मुलांचे युग’ वाटते. मी शास्त्रज्ञ, राजकारणी किंवा शिक्षणशास्त्रज्ञ यापैकी कोणीच नसल्यामुळे मला त्यांच्या युगांशी काहीच कर्तव्य नाही. माझ्या मते सध्या जर कोणते युग असेल तर ते रांगांचे आहे. उपहारगृहे किंवा चित्रगृहे, पोस्टाची कचेरी किंवा रेल्वे तिकिटघर किंबहुना सूतिकागृहापासून तो स्मशानापर्यंत कुठेही केव्हाही जा तुम्हा नेहमी स्त्रीपुरुष रांगेत वाट पाहत उभे असलेले दिसतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी लांबच लांब रांगा पाहिल्यावर व या रांगांत केव्हांना केव्हां अडकून पडण्याचा अनुभव घेतल्यावर हे रांगांचे युग नव्हे असे कोण म्हणेल?

आपल्या देशांतील लोकशाही ज्यावेळी बाल्यावस्थेंत होत त्यावेळी रांग चुकवून आपले काम चटकन् करून घेण्याचे एक फार प्रभावी साधन उपलब्ध होते. ते म्हणजे ‘स्त्री’. लवकर तिकिट मिळण्यासाठी रेल्वेऑफिसांत अथवा चित्रगृहांत मी माझ्या पत्नीला किंवा भगिनींना कितीदां तरी पाठवून घरांत स्वस्थ बसूं शकलो आहे. त्यावेळी रांगांची संस्था ही, स्त्री स्वस्थता मिळवून देऊं शकते हे सिद्ध करण्यासाठीच जन्माला आली की काय असे मला वाटत असे. बाकी स्त्री व स्वस्थता हे विरुद्धार्थी शब्द आहेत हे माझे पूर्वीचे मत अद्याप कायम आहे. काही मते उच्चरण्याजोगी नसतात एवढेंच. सत्य हे दाहक असते म्हणतात ना?

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606238019.jpeg [postimage] => upload_post-1606238019.jpeg [userfirstname] => शं. रा. [userlastname] => देशपांडे [post_date] => 25 Nov 2020 [post_author] => 5942 [display_name] => शं. रा. देशपांडे [Post_Tags] => वाड्मयशोभा, विनोद [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1621] => Array ( [PostID] => 4410 [post_title] => ग्लासनोस्त व पेरेस्त्रॉइका- भाग १ [post_content] => [post_excerpt] => शतकाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी दोन घोषवाक्ये आणि त्यांचे परिणाम [post_shortcontent] =>

असे म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौध्दिकानंतर एका कार्यकर्त्याने गोळवलकरांना संघाच्या विचारसरणीत काही बदल सुचवले होते. त्यावर गुरूजी म्हणाले, 'बदलला की संघ संपला हे लक्षात ठेव'. कम्युनिस्ट पक्षालाही हे वर्णन तंतोतंत लागू होते. मिखाइल गोर्बाचेव यांनी ११ मार्च १९८५ रोजी रशियाच्या पॉलिटब्युरोचे महासचिव म्हणून सूत्रे हाती घेतली आणि २५ डिसेंबर १९९१ रोजी राजीनामा देऊन रशियाची सूत्रे बोरिस येल्तसिन यांच्या हाती सोपवली. आपल्या कारकिर्दीच्या सहा वर्षात गोर्बाचेव यांनी  पक्षाची पारंपरिक ताठर भूमिका सोडून  देऊन ग्लासनोस्त (खुली चर्चा) व  पेरेस्त्रॉइका (पुनर्रचना) यांची मात्रा दिली आणि जनतेत असलेला अनेक वर्षाचा असंतोष उफाळून आला. परिणामस्वरूप २६ डिसेंबर १९९१ रोजी रशियाचे विघटन होऊन प्रजासत्ताकातील छोट्या छोट्या राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्यात आले. या गोष्टीला आता सव्वीस वर्षे झाल्यावरही रशियाची ताकद आणि ताठा टिकून आहे. पण या सर्व घडामोडी घडत असताना त्यांचा काय अर्थ काढला जात होता, त्याकडे पाहण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टीकोन कसा होता, याचे विवेचन करणारा एक दीर्घ लेख १९८८ साली मौजेत प्रसिध्द झाला होता. जुने विचारवंत आणि एकेकाळी स्वतः कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असलेले  श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी हा लेख लिहिल्याने त्याचे महत्व अधिक आहे. १ मे कामगार दिनाच्या निमित्ताने, कामगारांच्या कल्याणाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या सोविएत रशियाच्या विघटनाचा पाया कसा घातला गेला ? त्याची पार्श्वभूमी काय होती ? याचा उहापोह करणारा पहिला भाग आज वाचा. ******** अंक- मौज;  वर्ष- १९८८  अलीकडे सोविएत युनियनने सेऊल ऑलिम्पिक्समध्ये १३२ पदके मिळविण्याचा  विक्र

[post_status] => publish [postmainimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [postimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Nov 2020 [post_author] => 77 [display_name] => प्रभाकर ऊर्ध्वरेषे [Post_Tags] => इतिहास,राजकारण,मौज [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1622] => Array ( [PostID] => 22294 [post_title] => भाषाविचार - भाषिक संचित (भाग - ९) [post_content] => [post_excerpt] => पुस्तकं, ईबुक्स, ऑडिओ बुक्स, संकेतस्थळं, ब्लॉग्ज ही एकविसाव्या शतकातील नवी शस्त्रं आहेत. ज्या भाषकांकडे ती असतील त्यांचा निभाव लागेल [post_shortcontent] =>

एका शोधनिबंधासाठी संदर्भ शोधायचे म्हणून 'नवभारत' मासिकाचे १९५० सालापासूनचे आजपर्यंतचे अंक हल्लीच मागवून घेतले. 'नवभारत' हे शंकरराव देवांनी सुरू केलेले आणि त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, वसंत पळशीकर अशा दिग्गजांनी चालवलेले नियतकालिक आहे. प्रादेशिक भाषांमधल्या बऱ्याच नियतकालिकांची असते तशीच या नियतकालिकाची देखील अवस्था फारशी बरी नाही. पण मुद्दा तो नाही. नेहरूंच्या भाषावार प्रांतरचनेच्या धोरणाबद्दलचा अभ्यास करण्यासाठी दर्जेदार लेखनाचा शोध घ्यायचा आणि तोही मराठीत, तर मला नवभारतकडे वळावं लागतं. पंचवीस-एक वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकांनी वर्गणी भरली म्हणून नवभारतचे अंक मी काही वर्षे सलग वाचत होतो. त्यानंतर आवड वाटली म्हणून मीही काही काळ वर्गणीदार झालो. मधल्या काळात कधी वाचनालयात हा अंक समोर यायचा, पण थेट संबंध मात्र सुटला. वाईच्या घाटावर दरवर्षी होणाऱ्या एका व्याख्यानमालेत दोनेक वर्षांपूर्वी मी वक्ता म्हणून गेलो होतो. तेव्हा वाईतल्या 'प्राज्ञ पाठशाळेत'ली उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं उचलून आणली होती. पण अंक मात्र दोन वर्षांनी हाती लागले. शरद पाटलांपासून नी. र. वऱ्हाड्यांपर्यंत आणि अ. भि. शहांपासून स. ह. देशपांड्यांपर्यंत अनेकांचं नंतर पुस्तकरूपात आलेलं लेखन इथे मला दिसलं. सगळे उद्योग बाजूला टाकून हे वाचण्यातच चार-सहा महिने घालवावे असं वाटू लागलं आहे.
नियतकालिक हा महाराष्ट्राच्या वैचारिक संचिताचा भाग आहे. असाच ठेवा भारतातल्या प्रत्येक भाषेत असेल आणि तो परिश्रमाने हाती लागला की, माझ्यासारखेच हजारो लोक अत्यानंदाने वेडावून जात असतील, हे स्पष्ट व्हावं एवढाच हेतू आहे. खरा प्रश्न असा की, 'नवभारत'सारखं नियतकालिक एखाद्या भाषेत जोम का धरत नाही? त्याला कधीच पुरेसे वर्गणीदार का मिळत नाहीत? यामागे संबंधित नियतकालिक चालवणाऱ्यांची प्रशासकीय अक्षमता असते? की एखाद्या भाषेतून ज्ञानव्यवहार गंभीरपणे चालवण्याबद्दलची आपली सामूहिक उदासीनता असते? कदाचित सगळं; पण त्यामुळे एखाद्या भाषेचं अंतिमतः नुकसान होतं हे नक्की!
माझा एक मित्र एका फिल्म सोसायटीच्या नियतकालिकाचा संपादक आहे. त्यावर 'महाराष्ट्रातल्या सिनेचळवळीचं एकमेव नियतकालिक' अशा अर्थाची जाहिरात आहे. नियतकालिक अतिशय देखणं आणि अभ्यासू लेखकांच्या लेखनाने भरलेलं आहे; मात्र मला खटकतो तो त्यातला 'एकमेव' हा शब्द. बारा कोटींच्या राज्यात सिनेविषयक चर्चा करणारी दहा नियतकालिकं का असू नयेत? सिनेमा पाहणं ज्या लोकांना आवडतं, त्यांना त्यावरची चर्चा करायला आवडतंच असं नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? मी उदाहरणं मराठीतली देतोय, कारण ती माझ्या माहितीतली आहेत. पण हीच परिस्थिती भारतातल्या अनेक भाषांची असणं सहज शक्य आहे. विविध व्यवहारक्षेत्रांमधल्या ज्ञानाचं आदानप्रदान आपल्या भाषेत का होऊ नये, हा खरा प्रश्न आहे. यासाठी काय करता येईल यावर साधकबाधक चर्चा होण्याची गरज आहे. एका वृत्त वाहिनीवरील चर्चेत इंग्रजीच्या प्रच्छन्न प्रेमापोटी उतावळेपणाने तिचं समर्थन करणारे एक संपादक जणू काही मला खिजवल्यासारखं म्हणत होते की, ‘भारतीय भाषांमधला लेखनव्यवहार किती मर्यादित आहे, त्यापेक्षा इंग्रजीत पहिलीच आवृत्ती आठ–दहा हजाराची निघते. मग तेच चांगले नाही का?’ व्यावहारिक विचार करायचा, तर त्यांच्या म्हणण्यात काही गैर नाही; पण इंग्रजीत काहीही टुकार दर्जाचं लिहून त्याच्या खपावर त्यांची गुणवत्ता मोजायची आणि मग प्रादेशिक भाषांचा आग्रह धरणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ही आपल्या प्रसारमाध्यमांची जुनी पद्धत आहे. ज्या भाषेतली प्रसारमाध्यमं न्यूनगंडाने ग्रासलेली असतात,

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606117516.jpg [postimage] => upload_post-1606117516.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 23 Nov 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा, सिनेमा, नियतकालिके, वाचन, मराठी माणूस, दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1623] => Array ( [PostID] => 20665 [post_title] => ह्या गंगेमधिं गगन वितळले... [post_content] => [post_excerpt] => केवळ उत्कट भावसामर्थ्याच्या बळावर अज्ञाताचा थांग लागावा अशी जाणीवेनेणीवे पलीकडील ही स्थिती आहे. [post_shortcontent] =>

अंक – सत्यकथा, जून १९५१ लेखाबद्दल थोडेसे :  बाळ सीताराम मर्ढेकर ( १ डिसेंबर १९०९-२० मार्च १९५६) हे मराठीतील आजवरचे सर्वाधिक 'लिहिले गेलेले', 'चिकित्सा केले गेलेले' कवी आहेत. त्यांच्या कवितांची संख्या फार नाही, परंतु एकेका कवितेवर लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांची संख्या मोठी असेल. त्यांच्या मृत्यूला साठहून अधिक वर्षे झाली आहेत तरीही त्यांच्या कवितांच्या नवनव्या अर्थाचे विविध पदर उलगडवून दाखविण्यास समीक्षक उत्सुक असतात. मर्ढेकरांच्या ज्या कवितांचे गुढ सौंदर्य वारंवार साद घालते त्यात 'पिपांत ओल्या मेले', 'बढवित टिर्र्या अर्धपोटी' या कवितांएवढीच 'ह्या गंगेमधिं गगन वितळले' ही कविताही महत्वाची आहे. मर्ढेकर हयात असतानाच १९५१ साली सत्यकथेत प्रस्तुत लेख प्रसिद्ध झाला होता. कवीच्या हयातीतच त्याच्या काव्याची अशी चर्चा होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. हा लेख वाचताना कविता तर कळतेच, मर्ढेकरही नव्याने कळतात, आवडू लागतात.

सत्यकथा मासिकात जून १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

********

मराठी कवितेच्या इतिहासांत मर्ढेकरांचे स्थान स्वतंत्र आहे. मर्ढेकर आजच्या नवकाव्याचे युगप्रवर्तक असले तरी मर्ढेकरांची कविता आणि इतर नवकाव्य यांत मोठाच फरक दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे मर्ढेकर हे अतिशय आत्मनिष्ठ कवि आहेत. त्यांच्या गाण्यांतील भावभावना, कल्पना, प्रतिमा वगैरे सारेच विश्व खास मर्ढेकरांचे आहे. त्याचे अनुकरण करतां येणार नाही. म्हणनच मर्ढेकर संप्रदाय हा शब्दप्रयोग अर्थहीन ठरतो. मर्ढेकरांच्या काव्यांत आशय आणि अभिव्यक्ती यांत एकजीवपणा आहे.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/07/मर्ढेकर-.jpg [postimage] => /2020/07/मर्ढेकर-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Nov 2020 [post_author] => 5437 [display_name] => भालचंद्र कृष्ण देसाई [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,सत्यकथा [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1624] => Array ( [PostID] => 22467 [post_title] => कमल शेडगे : एका अक्षरयुगाचा प्रवर्तक [post_content] => [post_excerpt] => मराठी अक्षरांचं एक अभिरुचीने समृद्ध असलेलं दालन आपल्यासमोर खुलं केलंय. [post_shortcontent] =>

अंक :  ललित, सप्टेंबर २०२०

८०-८१ चा सुमार असेल. बालगंधर्व रंगमंदिरात अक्षरांचं प्रदर्शन भरलं आहे असं सुभाष अवचटने आम्हाला सांगितलं. प्रदर्शनं चित्रांची असतात हे माहीत होतं, पण अक्षरांचं प्रदर्शन? आम्हाला कल्पनाच करता येईना. पहिल्यांदाच कमल शेडगे हे नाव कानावर आलं होतं. काय असेल या प्रदर्शनात, ही उत्कंठा मनात ठेवूनच आम्ही बालगंधर्वच्या कलादालनात पोहोचलो. आता या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली आहेत. पण तो अनुभव आजही ताजा आहे. आत शिरताक्षणी जे काही डोळ्यांनी अनुभवलं... नवेपणाची एक लाट अंगावर आली त्याचं वर्णन करणं खरंतर अवघडच आहे, कारण कमल शेडगेंचं अक्षर प्रदर्शन हा प्रत्येक कलासक्त मनाला झालेला साक्षात्कार होता. शेडगेंच्या प्रतिभाशाली विचारांची ती रसरसलेली अभिव्यक्ती होती. ‘धुक्यात हरवली वाट’ ही अक्षरं पाहताना सर्वांच्याच नजरा विस्फारल्या होत्या. खरंतर त्या वर्षी कॅलीग्राफी हा विषय आम्हाला स्पेशलायझेशनला होता. त्यावेळी देवनागरी आणि रोमन अक्षरांपलिकडे अक्षरांचं एक सुंदर जग आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती. त्यामुळेच शेडगेंची अक्षरं पाहताना त्यांतील विविधता, आशय, आकार, स्पेसिंग आणि कल्पकता पाहून आम्ही अक्षरशः मोहरून गेलो होतो. कमल शेडगे नाव कायमचं मनावर ठसलं होतं.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1606154082.jpg [postimage] => upload_post-1606154082.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Nov 2020 [post_author] => 2868 [display_name] => सतीश भावसार [Post_Tags] => ललित. सप्टेंबर २०२० [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1625] => Array ( [PostID] => 22454 [post_title] => ब्रिटिशांनी चीनवर लादलेली अफूबाजी [post_content] => [post_excerpt] => तुमच्या त्या महाराणी व्हिक्टोरियाला असे करणे शोभते का? आम्ही तिच्यासाठी येथून उत्कृष्ट रेशमी वस्त्र व चहा पाठवतो व त्यांच्या मोबदला आम्हाला ठार करण्यासाठी ती हे विष पाठवते!’’ [post_shortcontent] =>

बलाढ्य राष्ट्रांचे जूं मानेवर येऊन पडताच दुर्बल राष्ट्रांवर ओढवणाऱ्या अनेक आपत्तीत अत्यंत हानिकारक व दीर्घपरिणामी अशी कोणती आपत्ती असेल, तर त्या राष्ट्रांचा होणारा नैतिक अध:पात व त्याबरोबरच होणारी पौरुषहानी ही होय!

अंकित देशाचे द्रव्यशोषण करताना ज्या अनेक कुटील उपायांचे प्रबल राष्ट्रांकडून अवलंबन केले जाते त्यात त्या देशात व्यसनलोलुपता वाढवणे व तिच्या शमनार्थ लागणारी सर्व साधने आपल्या ताब्यात ठेवणे, हा एक आहे. आपला द्रव्यलोभ पुरवून घेण्याचे सुधारलेल्या राष्ट्रांचे हे सुधारलेले साधन म्हणजे त्यांच्या वर्चस्वाखाली आलेल्या राष्ट्रांच्या उरात भोसकलेला हा सोन्याचा खंजीरच होय! कारण त्यामुळे त्या दुर्दैवी राष्ट्रांचे पौरुषत्वच खच्ची होत जाते व त्यांची कधीही भरून येणार नाही इतकी दिवसेंदिवस अपरंपार हानी होत जाते आणि शेवटी ती राष्ट्रे मृत्यूपंथासच लागतात, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर पाहावयाचे असल्यास आम्हा हिंदी लोकांस फार दूर जावयास नको. ज्या सरकारने आमचे स्वातंत्र्य हरण केले तेच, पूर्वी हिंदुस्थानात कोणत्याही राज्यकर्त्यांकडून मिळाले नाही, इतके अमर्याद पानस्वातंत्र्य सध्या हिंदी लोकांना देण्यात किती औदार्यबुद्धि दाखवीत आहे, हे पाहून त्या गोष्टीची चांगली साक्ष पटते! इंग्रजांच्या तोफांच्या व बंदुकीच्या गोळ्यांनी गेल्या दीडशे वर्षांत हिंदुस्थानची जितकी हानी झाली नसेल, त्याच्या दसपट हानी दर साल हिंदी लोकांच्या घशाखाली उतरणाऱ्या दारूच्या प्यालांनी सध्या होत आहे!

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605893087.jpeg [postimage] => upload_post-1605893087.jpeg [userfirstname] => V.S. [userlastname] => Sukhthankar [post_date] => 21 Nov 2020 [post_author] => 5941 [display_name] => वि. स. सुखठणकर [Post_Tags] => राजकारण [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1626] => Array ( [PostID] => 22461 [post_title] => दीपत्कार ! चमत्कार ! [post_content] => [post_excerpt] => टांगलेल्या दिव्यांमुळे जास्त प्रकाश पडतो आणि या प्रकारात अनेकविध सुंदर दिवे पहायला मिळतात. तसेच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये नानाविध दिव्यांची एक परंपराच पहायला मिळते. यामध्ये विविध कलात्मक आकार, रचना पाहण्यासारख्या असतात. पितळ, तांबे, चांदी, दगड, माती, लाकूड इत्यादी गोष्टी दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गरुड, मोर व पोपट हे पक्षी तर गाय, बैल, उंदीर, कासव, नाग इत्यादी आकार दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात. काही प्रसंगी तर पीठाचे दिवे बनविण्याची पद्धतही आहे. मकरंद काकांकडे ह्या सर्व प्रकारचे दिवे आहेत बरं. [post_shortcontent] =>

मित्रांनो, दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. दिव्यांचा हा सण. मग हे दिवे कोणतेही असोत. तेल-वात लावून पेटवलेले किंवा विजेचे. या दिव्यांच्या झगमगाटात आपण दिवाळी साजरी करतो. आता तुम्हीही दिवाळी साजरी करत असाल, आईला दिवे लावायला मदत करत असाल. हो ना! पण एक काका आहेत... दिवे जमवणे हाच त्यांचा छंद. आणि या छंदामुळे त्यांचे नाव आता लिम्का बुकमध्ये गेले आहे. त्यांच्याशी गप्पा मारून लिहिलेला हा लेख-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605252379.jpg [postimage] => upload_post-1605252379.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Nov 2020 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1627] => Array ( [PostID] => 22452 [post_title] => तुमच्या खर्चाचें अंदाज-पत्रक तयार करा! [post_content] => [post_excerpt] => श्रमाची फुलें ज्याने हुंगली तो खरा माणूस, असे साने गुरुजी नेहमी सांगत. [post_shortcontent] =>

अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३

लेखाबद्दल थोडेसे : मध्यमवर्ग सधन झाला तो गेल्या दोन अडीच दशकांत. त्या आधी काटकसर आणि मध्यमवर्ग हे दोन समानार्थी शब्द होते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुले जेंव्हा बाहेरगावी जात  तेंव्हा त्यांना घरुन महिन्याला येणाऱ्या रकमेत कसेबसे दिवस काढून शिक्षण पूर्ण करावे लागे. अनेकदा तर फावल्या वेळात चार पैसे कमावण्याचा प्रयत्नही करावा लागे. अशा परिस्थितीत त्या पिढीने निगुतीने शिक्षणाचा  संसार चालवला आणि ज्ञानसाधना केली. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना हे भान नव्हते तेंव्हा स्वतःचा खर्च नियंत्रणात ठेवून शिक्षण कसे घ्यावे याबाबत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा हा लेख आहे. १९६३ साली किर्लेोस्करमध्ये प्रकाशीत झालेला हा लेख वाचताना त्याकाळच्या मध्यमवर्गीय संवेदनांचा अंदाज आपल्याला येतो. 

********
आपल्या खर्चाचा योग्य अंदाज तुम्ही बांधाल, तर एरवी खर्चिक वाटणारे कॉलेजशिक्षण तुम्ही सहज पार पाडूं शकाल!
प्रत्येकाला खिसा चाचपल्याशिवाय भागतच नाही. ‘खिसा पाकीट सम्हालो’ अशा सूचना आगगाडी, बस आणि गर्दीची ठिकाणें या जागी मुद्दाम लावलेल्या असतात. पाकीटमार आणि खिसेकापू गफलतीच्या क्षणी आपला खिसा आणि गळा साफ कापतात. राष्ट्रपुरुषाच्या कोटाला तर प्रचंड खिसे असतात. अमेरिका, इंग्लंड, रशिया यांसारख्या प्रचंड खिशांबरोबरच, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडसारखे आंतले छोटे खिसेदेखील भारताच्या राष्ट्रपुरुषाच्या कपड्यांना आहेत. त्यांतला नया पैसादेखील सांभाळावा लागतो. उधळपट्टी, लाचलुचपत, खोटा व्यवहार, खोटी इभ्रत यांपासून आणि प्रत्यक्ष खाबूपणापासून या खिशांचे रक्षण करावे लागतें!
मग आपण तर महाविद्यालयीन वर्गातले विद्यार्थी. आपला खिसा कोणी कापलाच तर निराशा व्हायची अशी स्थिती. पण या बाहेरच्या शत्रूंपेक्षा अगदी उघडउघड वावरणारे अंतस्थ शत्रूच आपल्याला फार! कपडे, पोषाख हाच खिसा कापणारा शत्रू नंबर एक! मग खानावळी, हॉटेल्स्, चित्रपट, नाटके असे अनेक क्रमाने येतात. यांच्यापासून आपला खिसा कसा सांभाळायचा हा खरा प्रश्न आहे. 

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605287477.jpeg [postimage] => upload_post-1605287477.jpeg [userfirstname] => प्रा. चंद्रकुमार [userlastname] => डांगे [post_date] => 14 Nov 2020 [post_author] => 5937 [display_name] => प्रा. चंद्रकुमार डांगे [Post_Tags] => किर्लोस्कर [EditorChoice] => 1 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1628] => Array ( [PostID] => 22460 [post_title] => Thank you [post_content] => [post_excerpt] => दरवर्षी दिवाळीला आपण काहीतरी घेण्याचा विचार करतो- नवीन कपडे, खाऊ, खेळणी, एखादी वस्तू... पण या काळाने आपल्याला शिकवलंय की, नवीन काही खरेदी केली नाही तरी काही बिघडत नाही. आपल्याला जाणवले आहे की, खूप काही आहे आपल्यापाशी, त्याबद्दल कृतज्ञ राहूया. [post_shortcontent] =>

'वयम्' चा दिवाळी अंक विविध विषयांनी सजला आहे. त्यातील हे संपादकीय-

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1605250601.jpg [postimage] => upload_post-1605250601.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 13 Nov 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1629] => Array ( [PostID] => 22459 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604911189.jpg [postimage] => upload_post-1604911189.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Nov 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => 0 [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1630] => Array ( [PostID] => 22350 [post_title] => बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २) [post_content] => [post_excerpt] => तर, आलाराम (alarm), टॉक्डं (talked) आणि वॉक्डं (walked) हे उच्चारही आपण स्वीकारायला हवेत. [post_shortcontent] =>

"व्याकरणाचे साधे नियमही बोलीभाषांची ढाल पुढे करून अमान्य केले जातात. त्यावर ‘कशाला हवंय व्याकरण वगैरे?’ असाही एक प्रश्न येतो. व्याकरण हे फक्त मराठी भाषेचंच असतं असं नाही, ते प्रत्येक क्षेत्रात असतं. ‘मला वाट्टेल तसं गाणं मी म्हणेन’ किंवा ‘मला वाट्टेल तसा अभिनय मी करेन’, असं आपण कधी म्हणतो का? एखाद्या क्षेत्रात काम करताना संबंधित गोष्टीचे नियम आपण शिकतोच ना! मग भाषेच्या बाबतीत आपल्याला नको तेवढं स्वातंत्र्य का हवं असतं? कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते हे खरंच खरं असेल तर, आलाराम (alarm), टॉक्डं (talked) आणि वॉक्डं (walked) हे उच्चारही आपण स्वीकारायला हवेत." भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या लेखमालिकेतील पत्रकार नमिता धुरी यांचा हा दुसरा लेख. सदर लेख सर्वांसाठी खुला आहे. 

--------------------------------------------

भाषाशुद्धीची दहशत

काही कुटुंबांमध्ये अक्षरांचे चुकीचे उच्चार हे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असतात. त्याला कारण हे असते की, ते कुटुंब ज्या समाजातून आलेले असते त्यांना मुळातच शिक्षणाचा अधिकार खूप उशिरा मिळालेला असतो. त्यामुळे कुटुंबातून होणाऱ्या अनौपचारिक भाषासंस्कारांतून गरजेपुरता भाषाविकास झालेला असतो. औपचारिक भाषाशिक्षण  त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नसते. अशा समाजाला आपल्या भाषेबाबत शिक्षित आणि जागृत करणे ही त्याच समाजातल्या सुशिक्षितांची जबाबदारी असते. पण हे सुशिक्षित स्वत:च आपल्या भाषेबाबत जागरूक नसतात. त्यामुळे चुकीचेच उच्चार पुढे नेले जातात.

जातव्यवस्थेत शिखरावर असणाऱ्या समाजाला शिक्षणाचा अधिकार सर्वांत आधी प्राप्त झाल्याने त्यांच्यात वाचनसंस्कृती रुजली आणि भाषाविकास इतरांच्या तुलनेत लवकर सुरू झाला. अशा समाजातील व्यक्ती जेव्हा शुद्ध उच्चार शिकवू पाहते तेव्हा त्यांच्या समाजाने इतरांवर केलेला अन्याय आठवून भाषाशुद्धीकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिले जाण्याची शक्यता असते. अशुद्ध भाषा किंवा भाषाशुद्धी या शब्दांची प्रचंड दहशत आपल्या मनात असते. माझ्या उच्चारांना कोणी व्यक्ती अशुद्ध म्हणते म्हणजे ती मला किंवा माझ्या समाजाला कमी लेखू पाहते या न्यूनगंडातून आपण बाहेर पडले पाहिजे.

हेही वाचलंत का?

बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध – अशुद्धता (भाग – एक)

भाषाविचार – इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग – ४)

थोडंसं विषयांतर करून आणखी काही उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात. आपण शब्दांना खूप घाबरतो. ‘मतिमंद’ म्हटलं की ते अपमानास्पद वाटतं. मति म्हणजे बुद्धी आणि मंद म्हणजे वेग कमी असणे. ज्याची मति इतरांच्या तुलनेत मंदगतीने विकसित होते तो मतिमंद, इतका साधा अर्थ आहे. शिवाय मतिमंदपणा ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. अपमान वाटण्यासारखं त्यात काहीच नाही. तरीही विनाकारण मतिमंद शब्दाची भीती बाळगली जाते. ‘अपंग’ शब्दाचीही अशीच भीती बाळगून त्याऐवजी ‘दिव्यांग’ या हिंदी शब्दाचा वापर केला जातो. ज्याला अपमानच करायचा असेल तो ‘विशेष मूल’ असा उल्लेख करूनही मतिमंद मुलांचा अपमान करू शकतो. त्यामुळे इथे मतिमंद शब्द योग्यच आहे. फक्त दृष्टिकोन चांगला किंवा वाईट असू शकेल. भीक मागणाऱ्याचा उल्लेख ‘भिकारी’ असा केला की काही अति चांगल्या लोकांना राग येतो. त्यांचं म्हणणं असतं की, तो गरीब आहे. कष्ट करून पैसे कमावणारे गरीब आणि भीक मागणारा भिकारी यांना एकाच पारड्यात तोलण्याची काय गरज?

अशाच प्रकारच्या गैरसमजातून ‘भाषाशुद्धी’ या शब्दाबद्दल आपल्या मनात भीती निर्माण झाली आहे. सामाजिक रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून काही भाषाप्रेमी “शुद्ध किंवा अशुद्ध भाषा असे काही नसते. सर्व भाषा शुद्धच असतात”, अशी भूमिका घेतात. भाषाविषयक अज्ञानातून आलेल्या चुकीच्या उच्चारांचे बोलीभाषेच्या नावाखाली उदात्तीकरण करण्यापेक्षा त्या समाजाला भाषेबाबत शिक्षित केले गेले पाहिजे. प्रत्येकाच्या कुटुंबातून मिळालेले भाषासंस्कार चांगलेच असतात आणि ते पुरेसे असतात, पुढे त्यात सुधारणा करण्याची काहीच गरज नसते, अशी आपली धारणा असेल तर शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषयाचा स्वतंत्रपणे समावेश करण्याला आपण विरोध केला पाहिजे. कारण, या विषयाचा उद्देशच मुळात भाषेबाबतचे अधिकचे ज्ञान देणे म्हणजेच भाषाविकास करणे हा असतो. अशावेळी 'न' आणि 'ण' या दोन स्वतंत्र चिन्हांचा स्वतंत्र उच्चार करायला शिकवले जाण्याचा ‘धोका’ संभवतो. शिवाय इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने मराठी बोलत असतील तर ती त्यांची बोलीभाषा म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. कारण तशा प्रकारचे भाषासंस्कारही त्यांना त्यांच्या कुटुंबानेच दिलेले असतात.

‘आम्ही ब्राह्मणांची भाषा का बोलावी?’ असा काहींचा प्रश्न असतो. भाषा ही विशिष्ट एका जातीची मक्तेदारी कशी असू शकते? भाषेचे नियम सर्वांसाठी सारखे असतात. ब्राह्मणांची भाषा म्हणून प्रमाणभाषेचा द्वेष करणारे मराठी भाषक स्वत:हूनच सर्व क्षेत्रांत जाण्यासाठीचे स्वत:चे मार्ग बंद करून टाकतात. आपली हक्काची गोष्ट एखाद्या जातीला बहाल करून टाकण्यापेक्षा आपले त्यावरील प्रभुत्व सिद्ध करून प्रगती करणे आपण का टाळतो? मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांसाठी वृत्तनिवेदन, नाटक, इत्यादी क्षेत्रांत जाण्याचे मार्ग खुले होतात.

इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, भाषाज्ञान आणि समाज (जात) यांबाबतची समीकरणे अलीकडच्या काळात बदललेली दिसतात. पिढ्यान् पिढ्या शिक्षणाची परंपरा लाभलेल्या समाजातही अशुद्ध उच्चार ऐकायला मिळतात. याचे कारण, इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमुळे मराठीबाबत आलेली उदासीनता. ‘इंग्रजी म्हणजेच सर्व काही’, या मानसिकतेमुळे या वर्गाने मराठीची गरज कौटुंबिक संवादात भावना पोहोचवण्यापुरतीच मर्यादीत ठेवली. त्यामुळे या वर्गाने पिढ्यान् पिढ्यांचे मराठीचे संस्कार कचराकुंडीत फेकले. याउलट, वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाची संधी मिळताच त्यांतील काहीजण मराठी भाषेवर आपले प्रभुत्व सिद्ध करतात. कोणत्याही परक्या भाषेच्या क्षेत्रात काम करतानाही ते मराठीबाबत जागरूक असलेले दिसतील.

बऱ्याचदा वेगात बोलताना आपण काही स्वरचिन्हे गिळतो, तर काही ठिकाणी ती निर्माण करतो. बोलण्याच्या ओघात झालेल्या चुका लक्षात आल्या तरी त्या सुधारण्याचा आळस करतो. मग पुढच्या पिढीवरही त्याच उच्चारांचे संस्कार होतात. एक साधं उदाहरण – ‘खूप लोक जमले होते’ असं म्हणण्याऐवजी काहीजण ‘खूप लोकं जमली होती’ असं म्हणतात. ‘लोक’ हा शब्द आधीच समूहवाचक म्हणजेच अनेकवचनी आहे. त्याचा ‘लोकं’ असा उच्चार करून पुन्हा अनेकवचनी करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी मात्रा येतो त्या ठिकाणीच अनुस्वार येतो. उदा. पाहिले = पाहिलं, आणले = आणलं, वर्षे = वर्षं. काही शब्दांचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं. उदा. ‘केस’ या शब्दाचं ‘केसं’ हे अनेकवचन होत नाही. बऱ्याचदा मुली ‘मी आली, मी गेली’, असे म्हणतात. मुलं मात्र, ‘मी आलो आणि तो आला’ असे म्हणतात. जर मुलांसाठी ‘आलो’ आणि ‘आला’ अशी दोन वेगवेगळी क्रियापदं असू शकतील तर मुलींसाठी एकच क्रियापद का असेल, इतका साधा विचारही मुलींना करावासा वाटत नाही. स्वत:बद्दल बोलताना ‘मी आले, मी गेले’ म्हणावं. दुसऱ्या मुलीबद्दल बोलताना ‘ती आली, ती गेली’ म्हणावं. पण हे व्याकरणाचे साधे नियमही बोलीभाषांची ढाल पुढे करून अमान्य केले जातात. त्यावर ‘कशाला हवंय व्याकरण वगैरे?’ असाही एक प्रश्न येतो. व्याकरण हे फक्त मराठी भाषेचंच असतं असं नाही, ते प्रत्येक क्षेत्रात असतं. ‘मला वाट्टेल तसं गाणं मी म्हणेन’ किंवा ‘मला वाट्टेल तसा अभिनय मी करेन’, असं आपण कधी म्हणतो का? एखाद्या क्षेत्रात काम करताना संबंधित गोष्टीचे नियम आपण शिकतोच ना! मग भाषेच्या बाबतीत आपल्याला नको तेवढं स्वातंत्र्य का हवं असतं? कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते हे खरंच खरं असेल तर, आलाराम (alarm), टॉक्डं (talked) आणि वॉक्डं (walked) हे उच्चारही आपण स्वीकारायला हवेत.

भाषेवरील प्रेम जितकं भावनिक तितकंच व्यावहारिक असायला हवं. तुमचं ज्या भाषेवर प्रेम आहे मग ती प्रमाण असो अथवा बोली, ती भाषा टिकवणं गरजेचं आहे. भाषा टिकवायची असेल तर तिचा प्रचार, प्रसार व्हायला हवा. त्यासाठी ती भाषा परभाषकांना शिकवली पाहिजे. ‘मी बोलतो, माझ्यामागून तू बोल…’ असं म्हणून कोणीही भाषा शिकत नाही. परभाषकांना भाषा शिकवायची तर ती व्याकरणशुद्धच शिकवावी लागेल आणि त्यासाठी मुळात आपल्यालाच व्याकरण पाळता आलं पाहिजे.

भाषेविषयीच्या उदासीनतेतून आलेल्या चुकीच्या भाषासंस्कारांवर हळूहळू बोलीभाषेची पाटी चिकटवली जाते. कारण, भाषा सुधारायची म्हणजे मोठमोठे शब्दकोश, व्याकरणाची पुस्तकं घेऊन बसावे लागेल असं एक चुकीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. स्पष्ट उच्चारांच्या आग्रहाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहाण्याची सवय आपण सोडली नाही तर मराठीला आपली उच्चारश्रीमंती गमवावी लागेल.

हे झाले उच्चारांचे….पण बोलीभाषेतील शब्दांचे काय?

बोलीभाषेतील जे शब्द प्रमाणभाषेतील शब्दांना समानार्थी असतील ते औपचारिक संभाषणातही स्वीकारले गेले पाहिजेत. उदा. फार-लय, लादी-फरशी, ढकलणे-लोटणे, वस्तू पुसण्याचे कापड किंवा कपडा यासाठी ‘फडकं’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. असे शब्द स्वीकारल्याने काहीही गमावण्याची भीती नसते, उलट प्रमाणभाषेत भर पडत राहील.

शालेय अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या पुस्तकात बोलीभाषेतील धड्यांशी संबंधित उत्तरे बोलीभाषांमध्येच लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. उदा. – अहिराणी भाषेतील धडा शिकवताना अहिराणीत चर्चा करावी. परीक्षेतील प्रश्न अहिराणीतच विचारावेत. उत्तरे अहिराणीतच लिहावीत. काही भाषांमध्ये होय की, नाय की, करून राहिलो, बोलून राहिलो म्हणण्याची पद्धत असते. या पद्धती उत्तरं लिहिताना वापराव्यात. इतर विषयांसाठी आणि मराठीच्या इतर धड्यांसाठी मात्र प्रमाणभाषाच वापरली जावी. त्यामुळे दोन्ही भाषांचा समतोल राखला जाईल.

(क्रमशः)
– नमिता धुरी
(लेखिका पत्रकार आहेत.) 
संपर्क – ९८१९७४२०९५ namitadhuri96@gmail.com    

 

[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/भाषाशुद्धी-२.jpg [postimage] => /2020/10/भाषाशुद्धी-२.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Nov 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,नमिता धुरी,बोलीभाषा,प्रमाणभाषा,भाषेची शुद्ध-अशुद्धता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1631] => Array ( [PostID] => 22445 [post_title] => बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग ३) [post_content] => [post_excerpt] => ...अशा लोकांनी सर्व प्रकारच्या भाषांना स्वत:च्या आयुष्यातून हद्दपार करून भाषाविरहित आयुष्य जगून दाखवावं. [post_shortcontent] =>

‘राम’ शब्दाचं स्पेलिंग ‘एम’ अक्षरावर आणि ‘भरत’ शब्दाचं स्पेलिंग ‘टी’ अक्षरावर संपायला हवं. तरीही दोन्ही नावांपुढे ‘ए’ अक्षर जोडून ‘रामा’ आणि ‘भरता’ उच्चार करण्याची आपल्याला फारच हौस असते. आपल्या शुद्ध मराठीचा कायम अभिमान मिरवणाऱ्या पुणेकरांना आपल्या शहराच्या ‘पुणे’ नावाची लाज वाटते की काय, म्हणून इंग्रजीत बोलू लागल्यावर ते शहराचं नाव बदलून ‘पुना’ असं ठेवतात. ठाणेकरही तोच कित्ता गिरवत शहराचं नाव ‘ठाना’ असं ठेवतात आणि हळूहळू हिंदीतल्या पुलिस ‘थाना’पर्यंत पोहोचतात. ‘संस्कृत’ या शब्दाचं sanskrut हे स्पेलिंग लिहिता येऊ शकतं. पण आपल्याला हिंदीच्या प्रभावाने ‘संस्क्रित’ असा उच्चार करायचा असल्याने त्याचं स्पेलिंग जाणीवपूर्वक Sanskrit  असं लिहिलं जातं. ‘हृदय’ शब्दाचा उच्चार ‘ऱ्हिदय’ (hriday) असा केला जातो. भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या लेखमालिकेतील पत्रकार नमिता धुरी यांचा हा तिसरा आणि शेवटचा लेख -

हेही वाचलंत का?

बोलीभाषांची ढाल... (भाग- २) 

बोलीभाषांची ढाल... (भाग- १) 

‘ऑफ’ हा शब्द ‘माणूस मेला’ या अर्थाने इग्लंडमध्येही वापरला जात नसेल, पण मराठीत मात्र तो तसा वापरला जातो. मरणे, वारणे, देवाघरी जाणे, देवाज्ञा होणे, मृत्यू होणे असे अनेक शब्द मराठीत उपलब्ध असताना ‘माणूस ऑफ झाला’, असं म्हटलं जातं. मग ही अशुद्ध भाषा नाही का? काहींना तर ‘आमच्या घरी चुहा आला होता’,  ‘माझी बॉडी पेन होते’ वगैरे म्हणण्याची सवय असते. काम राहिलंय किंवा खोळंबलंय, थांबलंय असं म्हणण्यापेक्षा ते पेंडिंग आहे हे सांगणे आपल्याला अधिक सोयीचे वाटते. यामागे कारण दिलं जातं की, “ऑफीसमध्ये आम्ही अमराठी वातावरणात वावरतो. तिथे मराठीचा आग्रह धरून चालत नाही”. नका धरू, पण मग

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604398950.jpg [postimage] => upload_post-1604398950.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Nov 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => भाषा, शिक्षण, प्रमाणभाषा, शुद्ध भाषा, भाषेची शुद्ध-अशुद्धता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1632] => Array ( [PostID] => 22458 [post_title] => राहून गेलेल्या गोष्टी -१: नानासाहेब आणि बाळासाहेब [post_content] => [post_excerpt] => नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा या ‘राहून गेलेल्या गोष्टी’. [post_shortcontent] =>

राहून गेलेल्या गोष्टी १- नानासाहेब आणि बाळासाहेब

अंक :किस्त्रीम दिवाळी अंक, १९८५

लेखाबद्दल थोडेसे : रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात असंख्य गोष्टी आपल्याला खुणावत असतात. अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. दरवर्षी नव्या उत्साहानं काही नवे संकल्प आपण करतो आणि ते राहून गेले म्हणून वर्षाच्या शेवटी हळहळतो. अगदी वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टीपासून ते थेट सामाजिक—राजकीय गोष्टींपर्यंत अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी वाढत राहाते. यातल्या काहीची चुटपूट लागते काही राहिल्या म्हणून सरळ खंतच वाटते. आयुष्य पुढे जाईल तसतशा त्या गोष्टी घडण्याची शक्यताही कमी होत जाते.तुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा या ‘राहून गेलेल्या गोष्टी’. आणखीही काही प्रमुख लोकांच्या ‘या राहून गेलेल्या गोष्टी’ पुनश्चमधून पुढे देणार आहोत.

पत्रकार आणि लेखिका संध्या टाकसाळे यांनी विविध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हा शोध घेतला आहे. त्यातीलच या दोन मुलाखती आहेत. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे. एकमेकांचे राजकीय विरोधक परंतु दोघेही दिलखुलास. बाळासाहेबांनी राहून गेलेल म्हणून जे सांगितलं, त्यातील किमान एक गोष्ट पुढे प्रत्यक्षात आली.

********

नानासाहेब गोरे – सबळ विरोधी पक्ष आजही निर्माण झालेला नाही!

राजकारणात पडायचचं ठरवलं त्यावेळी ते संघर्षमय आहे याची खात्री होतीच. त्यामुळे जे करायचं ते झालं नाही अशी खंत वाटत नाही. कारण या संघर्षमय जीवनात काही गोष्टी राहून जाणार हे गृहितच होतं. तरी काही गोष्टींची चुटपूट आहे.

१९३० साली तुरुंगात गेलो आणि माझं ‘व्हायोलिन’ सुटलं. व्हायोलिन हे माझं अत्यंत आवडतं वाद्य. त्याचे धडे मी घेत होतो. बाहेर आल्यानंतर मी कार्यकर्ताच झालो. व्हायोलिन ही अशी चीज आहे की नियमित रियाझ केल्याशिवाय जमणं शक्य नाही. त्यामुळे तेव्हापासून व्हायोलिन मागे पडलं ते पडलंच.

बाळासाहेब ठाकरे – महाराष्ट्रामध्ये ‘डिस्नेलँड’ धर्तीवर काहीतरी व्हायला पाहिजे होतं.

लहानपणी मला चित्रकलेची जेवढी आवड होती आणि गोडी होती तेवढी शिक्षणाची कधीच लागली नाही. गरीबीमुळे शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. परंतु चित्रकला हा खरा रक्तातून आलेला वारसा! मी संगीतकार व्हावं असं वडिलांना वाटत होतं. पण ते मला कधीच जमलं नाही. तो माझा पिंड नव्हता. हे कळल्यावर वडिलांनी माझ्या चित्रकलेलाच प्रोत्साहन दिलं. चित्रकार म्हणून मी फार समाधानी आहे. ओळींमधलं दिसणं हा माझ्यातल्या व्यंगचित्रकाराचा जो गुण आहे तो शिवसेनाप्रमुख म्हणूनही मला फार उपयोगी पडला. पण अलीकडे व्यंगचित्रांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे व्यंगचित्र काढणं थांबवलं आहे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604689356.jpeg [postimage] => upload_post-1604689356.jpeg [userfirstname] => संध्या [userlastname] => टाकसाळे [post_date] => 07 Nov 2020 [post_author] => 5934 [display_name] => मुलाखतकार: संध्या टाकसाळे [Post_Tags] => राजकारण, किस्त्रीम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1633] => Array ( [PostID] => 22450 [post_title] => पाणवठा (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => रक्ताची नि मंगळसूत्राचीही नाती सांभाळणं मला तितकंसं जमत नाही याची मला नम्र जाणीव आहे. [post_shortcontent] =>

अंक – ललना, ऑगस्ट १९५९

लेखिका – सौ. शेजारती परमेश्र्वर

“तुम्हां हल्लींच्या मुलींना नात्याची माणसं देखील नकोशी झालीयत. मुलगी आईला विचारत नाही, भाऊ बहिणीशी तोडून वागतो, एकदां शिक्षण घेऊन नोकरीला लागला की मुलाला आईवडील डोळ्यांपुढे नकोसे होतात अन् एकदां लग्न झाल्यावर बायकोपुढे त्याला दुसरं कांही सुचेनासं होतं. सुनांना तर काय, आपण न् आपला नवरा, आपलं घर न् आपली मुलं यांच्या पलीकडे कांही दिसतच नाही. आमच्या तेव्हां नव्हतं, बाई असं!”

आईची जुनी शेजारीण माझ्याकडे बसायला, माझं घर पाह्यला आलेली असते. एवढी शिकली न् शेवटी रांधावाढायला लागली हे डोळे भरून पाह्यचं असतं तिला. मुलांच्या गराड्यांत पुस्तकांची कशी पोतेरी होत असतील हे पाह्यचं असतं. न् शेवटी “बायकांच्या जातीला नसते धंदे (म्हणजे शिक्षण!) काय कामाचे? आम्हांला नव्हती सहीसुद्धा करतां येत, पण काय राह्यालं आमचं? लग्नं झाली, मुलं झाली. कुठं काही चुकलं का?” असा शेरा मारून जायचं असतं तिला—जुन्या काळाचा न् जुन्या माणसांचा टेंभा मिरवीत. पहिल्या वर्षी पहिला मुलगा झाल्याचं, पंधरा माणसांचं धुणं-पाणी, झाडलोट अन् स्वैपाक एवढं काम हूं का चूं न करतां पंधरा वर्ष रेटल्याचं, जावेच्या सुनेचं बाळंतपण न् मुलीच्या नणंदेचं लग्न स्वतः खपून करून दिल्याचं सांगून झाल्यावर विषय निघाला. हाच नात्याची माणसं, जीव लावणं, अडचण ओळखणं, त्यांच्यासाठी खस्ता खाणं हा. अलिकडच्या मुलांना आपली माणसं कशी नकोशी झालीयत् हा.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604680676.jpeg [postimage] => upload_post-1604680676.jpeg [userfirstname] => Shejarti [userlastname] => Parameshwar [post_date] => 07 Nov 2020 [post_author] => 5932 [display_name] => सौ. शेजारती परमेश्वर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1634] => Array ( [PostID] => 22457 [post_title] => ती मंगलाष्टके अन् ते श्लोक [post_content] => [post_excerpt] => केवळ प्रथा उपयोगी नाही. कारण या प्रथेतूनच या अशा नसत्या व्यथा निर्माण होतात. [post_shortcontent] =>

अंक वाड्मयशोभा, मे १९६०

लेखाबद्दल थोडेसे :  मंगलाष्टके न ऐकलेला माणूस विरळाच. इतरांच्या नाही तर किमान स्वतःच्या लग्नात तरी मंगलाष्टके निमूट ऐकावीच लागतात. शब्द वेगवेगळे पण चाल संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच, असा हा एकमेव काव्य-गान प्रकार असेल. वर- वधूंची, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे गुंफुन गावोगावचे हौशी कवी मंगलाष्टकांवर स्वतःचा ठसा उमटवत असतात. त्यातून अनेक विनोद घडतात परंतु लग्नाच्या घाईत किंवा खुशीत असणारी मंडळी त्या विनोदांचा आस्वाद घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. वऱ्हाडी मात्र याची मनसोक्त मजा लुटतात. कवी सोपानदेव चौधरी (१६ ऑक्टोबर १९०७ – ४ ऑक्टोबर १९८२) हे जेवढे रसाळ कवी तेवढेच रसाळ लेखक. त्यांनी या लेखात मंगलाष्टकांच्या नाना तऱ्हांविषयी लिहिताना जी काही धमाल केली आहे, ती जबरदस्त मनोरंजक आहे. फक्त अट एकच – हा लेख वाचताना त्यात दिलेली मंगलाष्टके त्या ‘खास’ चालीत म्हणून बघा, तरच या लेखाची खरी मजा घेता येईल... तर होऊन जाऊ द्या !

********

लग्नसराईच्या दिवसांत माझ्या लहानपणी नाना प्रकारचे विचार यायचे, अगदी येऊ नये ते यायचे; लग्न, हा शब्दच मुळीच चुटकी वाजवल्याप्रमाणे वाटत असे. माझे एक चुलत मामा म्हणायचे, “अरे लग्न लग्न म्हणजे काय चुटकीसरशी झालं पाहिजे!” हाच आकार माझ्या मनांत बिंबला असावा. मंगलाष्टके गाणार भटजी केवळ सूर्यास्त पहावयाला मिळावा म्हणून शक्य तितक्या उंच जागेवर जातो याची मला कल्पना नव्हती. तो शक्य तितक्या उंच ठिकाणी म्हणजे आपण गायिलेली मंगलाष्टके देवालाही ऐकूं जातील या कल्पनेने जात असावा असे वाटे. मी पहिल्या प्रथम मंगलाष्टके ऐकली ती आमच्या नारायण भटजींची. त्यांचा आवाज फार गोड असे. ‘कुर्यात सदा मंगलम्’ म्हटले की, जिकडे तिकडे चोहिकडे मांगल्य भरल्यागत वाटे. परंतु या स्थितीतही एक गोष्ट माझ्या मनाला खटकत असे. लग्नसमारंभांत विशेषतः वराच्या आईचा-वरमाईचा मोठा तोरा! ती नेहमी कुर्ऱ्यात वागायची याच प्रमाणांत वर पक्षाच्या बाजूला कुर्रा वाढीला लागत असे. ही माणसे अशी कुर्ऱ्यात वागतात म्हणून तर नारायण भटजी “कुर्यात् सदा मंगलम्” म्हणत नसेल ना? एक ना दोन विचार माझ्या जरतारी टोपीखाली गोंधळ घालीत असत. तसे म्हटले तर मंगलम्, हा शब्द माझ्या हृदयांत घर करून बसला होता. मला तो फार आवडे. मग मंगलम् हे कुर्ऱ्यात कसे होईल? मी फार बेचैन होत असे.

[post_status] => publish [postmainimage] => upload_post-1604654839.jpeg [postimage] => upload_post-1604654839.jpeg [userfirstname] => सोपानदेव [userlastname] => चौधरी [post_date] => 06 Nov 2020 [post_author] => 5933 [display_name] => सोपानदेव चौधरी [Post_Tags] => वाड्मयशोभा, ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1635] => Array ( [PostID] => 22376 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => राकेश रोशनच्या दिग्दर्शनातील अमिताभ फक्त घोषणेपुरताच! [post_shortcontent] =>
राकेश रोशनच्या दिग्दर्शनातील अमिताभ फक्त घोषणेपुरताच!
 
       अमिताभ बच्चनच्या ‘पडद्यावर न आलेल्या चित्रपटांची ‘ एक खूपच मोठी ‘स्पेशल स्टोरी ‘ आहे. एकात एक गोष्ट निघत जाते.
     काही चित्रपट फक्त घोषणेपुरतेच राहिले ( विश्वजीत दिग्दर्शित ‘राॅकी ‘), तर बरेच मुहूर्तापुरतेच राहिले ( एस. रामनाथन दिग्दर्शित  ‘रुद्र ‘), काहींचे तर चार पाच रिळांचेही शूटिंग झाले ( मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सरफरोश ‘).
      यातील अर्धे चित्रपट जरी पडद्यावर आले असते तर…. जर तरच्या अशा अनेक गोष्टी करता येतील. जवळपास प्रत्येक स्टारचे अनेक चित्रपट असेच निर्मितीच्या कोणत्या तरी पायरीवर डब्यात जातच असतात. तोही एक ‘चित्रपट निर्मितीचा महत्वाचा भाग आहे ‘.
        पण ‘जाहील ‘ पडद्यावर यायला हवा होता.
[post_status] => publish [postmainimage] => /2020/10/jahil.jpg [postimage] => /2020/10/jahil.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Nov 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => मनोरंजन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1636] => Array ( [PostID] => 22292 [post_title] => भाषाविचार - अन्यायालये? (भाग - ८) [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी भाषेच्या वापरामुळे न्यायव्यवहाराला गतिमानता प्राप्त झाली असती तर हे चित्र असं नसतं. [post_shortcontent] =>

"कायद्याचं शिक्षण आजही अनेक ठिकाणी फक्त इंग्रजीतच दिलं जातं. उच्च शिक्षण देशी भाषांमध्ये देणं याचा अर्थ फक्त कला शाखेत देणं असा नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान, विधी, वाणिज्य अशा सर्व शाखांमध्ये ते दिलं जाणं गरजेचं आहे. याबाबतीत गांभीर्यांने कोणतेच प्रयत्न न झाल्याने आपल्या भाषा पांगळ्या झाल्या आहेत. इंग्रजीचं शेपूट धरून चालणाऱ्या भ्रांत विकासवादी लोकांना त्यामुळे आयतीच संधी सापडते. 'न्यायालयांचं कामकाज प्रादेशिक भाषांमधनं करावं इतपत आपल्या भाषा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा आग्रह धरणे म्हणजे न्यायप्रक्रियेच्या वेगात कोलदांडा घालणे' असा मूर्ख युक्तिवाद काही लोक करतात. त्यामागची खरी भीती देशी भाषांमधून सर्व नव्यानं करावं लागेल, इंग्रजीतून जे आयतं उपलब्ध आहे त्यावर पाणी सोडावं लागेल हे आहे. अशा माणसांचं कोणत्याही भाषेवर प्रेम नसतं, त्यांचं प्रेम असतं ते उपयुक्ततेवर. उद्या इंग्रजीऐवजी दुसरी एखादी भाषा उपयुक्त ठरली तर ते तिचा वापर करतील आणि इंग्रजी टाकून देतील." ‘भाषाविचार’ सदरातून न्यायव्यवहारातील इंग्रजीच्या वर्चस्वाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

----------------------------------------------------------

भारतीय घटनेतील भाग १७ मध्ये राजभाषेचा विषय हाताळण्यात आला आहे. संघराज्याची राजभाषा म्हणून 'हिंदी' आणि सह-राजभाषा म्हणून इंग्रजीचा उल्लेख करण्यात आला आहे. या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात प्रादेशिक भाषांचा विचार करण्यात आला आहे. हा विचार कलम ३४५ ते ३४७ मध्ये मांडण्यात आला आहे. प्रत्येक राज्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/अन्यायालये-८.jpg [postimage] => /2020/10/अन्यायालये-८.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 21 Oct 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => राजभाषा,कायद्याचं शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1637] => Array ( [PostID] => 22411 [post_title] => रूप पाहता लोचनी [post_content] => [post_excerpt] => चोखंदळपणात ग्रंथातील मजकुराइतकेच ग्रंथ-सहवासाला व ग्रंथरूपाला महत्त्व असते. [post_shortcontent] => अंक : ललित, सप्टेंबर २०२० पुस्तकांच्या दुकानांची पहिली ओळख ही आपल्या वाचनाकरता आवडणारी पुस्तके विकत घ्यावी ह्या माफक गरजेतून झाली. लहानपणी मी पाहिलेल्या मराठी पुस्तकांच्या दुकानात पुस्तक घेणार्‍यात व देणार्‍यात एक काऊंटर असायचा. पुस्तक घेणार्‍याचा देश वेगळा व देणार्‍याचा वेगळा. त्यात फक्त आर्थिक देवाणघेवाण. काऊंटर ओलांडून दुकानात जाण्याचा व्हिसा मिळत नसे. वाचकाने पुस्तकाचे नाव सांगितल्यावर विक्रेता आपल्या साथीदारांना ते ओरडून जाहीर करत असे. त्याचे साथीदार पुस्तकांच्या रांगांत वेगवेगळ्या उंचीवर किंवा पुस्तकाच्या अदृश्य भागात मोक्याच्या जागी दबा धरून बसलेले असत. ते नाव ऐकून किंवा त्याने दिलेली मार्गदर्शक सूचना ऐकून त्यातला योग्य तो मदतनीस अरुंद जागेत व अपुर्‍या प्रकाशात ते पुस्तक शोधायला लागे. उंचीवर आरूढ झालेला मदतनीस एक तर ते पुस्तक वरून  फेकत असे किंवा एखाद्या टोपलीत टाकून दोरीने विक्रेत्याच्या डोक्यावर आदळत असे. वाचकाने पुस्तकांच्या रांगांतून फिरावे, आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांत रममाण व्हावे, वाटल्यास त्यातली काही खरेदी करावी ही ग्रंथव्यवहाराची सुसंस्कृत पायरी क्वचितच गाठली जाई. कुमठाशेट यांच्या प्रार्थनासमाजाजवळ असलेल्या ‘बॉम्बे बुक डेपो’त मला मराठी पुस्तकांमध्ये वावरल्याचे सुख सर्वप्रथम मिळाले ते  १९५८ साली म्हणजे मी तेरा वर्षांचा असताना. त्यानंतर  फोर्टातल्या ‘स्ट्रँड बुक स्टॉल’चा  १९६२सालच्या आसपास परिचय झाल्यानंतर सुसंस्कृत ग्रंथव्यवहाराचा खरा धडा मिळाला. विशिष्ट पुस्तक विकत घेण्याकरता पुस्तकांच्या दुकानात जाणारा वाचक व पुस्तकसंस्कृतीचा दर्जेदार वाचक यातला  फरक म्हणजे हा दर्जेदार वाचक पुस्तकांच्या दुकानात न [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/bb.jpg [postimage] => /2020/08/bb.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Oct 2020 [post_author] => 5929 [display_name] => अरुण खोपकर [Post_Tags] => ललित - सप्टेंबर २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1638] => Array ( [PostID] => 22443 [post_title] => नागरिकायनच्या ‘माझा नगरसेवक’ ॲपचे लोकार्पण [post_content] => [post_excerpt] => तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकाने करोनाकाळात काय केले जाणून घेण्यासाठी... [post_shortcontent] =>

माहितीचा अधिकार वापरून करण्यात आलेले नगरसेवकांच्या कार्याचे मूल्यमापन म्हणजे ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या ‘नागरिकायन’ या संशोधन केंद्राच्यावतीने माझा नगरसेवक My Corporator हे ॲप बनविण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी संध्या ६ वाजता ऑनलाइन वेबसंवादाच्या माध्यमातून या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो, माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, मनीलाइफ फाऊंडेशनच्या सुचेता दलाल, माहिती अधिकार मंचाचे भास्कर प्रभू, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक संजीव चांदोरकर आणि परिवर्तन भारतचे तन्मय कानिटकर या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास पीसीजीटीच्या विश्वस्त ॲना सलढाणा आणि तेथील माहिती अधिकार विभागाचे सल्लागार रंगा राव, ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या प्रकल्पात आजवर सहभागी झालेले मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागांमधील कार्यक्रर्तेही उपस्थित होते.

या ॲपच्या कार्यक्रमात पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो यांनी सांगितले की, ॲपचा वापर करून नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविणे हा एक स्तुत्य उपक्रम असून तरुणांपर्यंत हे ॲप पोहोचविण्यासाठी पीसीजीटी नक्कीच सहकार्य करेल. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी सांगितले की, कोरोना काळात लोकांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी आम्हांला माहिती आयुक्तांच्या मागे लागावे लागते. मात्र त्याच काळात संपूर्ण देशातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अधिक [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/IMG-20201017-WA0010.jpg [postimage] => /2020/10/IMG-20201017-WA0010.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 20 Oct 2020 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => लोकशाही,मराठी अभ्यास केंद्र,नागरिकायन,नगरसेवक,नगरसेवकाचे प्रगतिपुस्तक,माझा नगरसेवक माझा प्रभाग [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1639] => Array ( [PostID] => 22424 [post_title] => असिस्टंटच्या नजरेतून... चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी [post_content] => [post_excerpt] => साहित्यकार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या   'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात त्यांना दिग्दर्शनात सहाय्य करणारे त्यांचे सहकारी अरविंद औंधे यांनी वाहिलेली आदरांजली ! [post_shortcontent] =>

साहित्यकार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या   'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटात त्यांना दिग्दर्शनात सहाय्य करणारे त्यांचे सहकारी अरविंद औंधे यांनी वाहिलेली आदरांजली !
असिस्टंटच्या नजरेतून...
चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी .....तारीख,वार आठवत नाही...
साधारणपणे  साताठ वर्षं झाली असतील.एक दिवस अचानक मतकरींचा फोन-त्यांचा फोन नेहमी अचानकच असायचा.
'उद्या संध्याकाळी काय करतोयस?'
'खास काही नाही .का?'-मी
'मं संध्याकाळची सहा वाजता घरी ये.'
'बरं येतो.'
'नक्की वेळेत ये. नेहमीप्रमाणे रिहर्सलला करतोस तसा उशीर करू नकोस.'
'नाही. वेळेत येतो.'
दुसऱ्या दिवशी बरोब्बर वेळेत पोहोचावं ह्या दृष्टीने अगदी अर्ध्या तासाचं मार्जीन ठेवून निघालो.वाटेत असतानाच बरोब्बर सहा वाजता पुन्हा फोन,
'कुठे आहेस? सहा वाजले.'
'मी एका मिनिटावर आहे.पोहचतोच..'
त्यांच्या घरी पोचलो. लगेचच चहा पाणी वगैरे  आटोपलं. म्हणाले,' बस.हे ऐक.'
अपेक्षा होती, उत्सुकता होती-एक नवीन ,ताजं, कोरं नाटक ऐकायला मिळणार.मतकरींकडून नव्या नाटकाचं वाचन ऐकणं हा आगळा आनंद ज्यांनी अनुभावलाय त्यांना माझ्या प्रसन्न झालेल्या चित्तवृत्तीची कल्पना लगेच येईल. वाचन सुरू झालं.
     पहिल्या ओळीपासूनच लक्षात आलं, हे काहीतरी वेगळंच आहे. त्यांच्या खास ओघवत्या शैलीत त्यांनी नॉनस्टॉप स [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/invesstment.jpg [postimage] => /2020/10/invesstment.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Oct 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1640] => Array ( [PostID] => 22329 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - ‘घट’स्थापना (भाग -अठरा) [post_content] => [post_excerpt] => घटका, घटस्फोट, घटपट या शब्दांतही 'घट' शब्द दिसतो. या सगळ्यांतील 'घट' शब्दाचा अर्थ जाणून घेऊ या...! [post_shortcontent] => ‘घट’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मातीचे भांडे. घडा, घागर, मडके, गाडगे, कलश, माठ, डेरा हीही त्याची रूपे ऐकायला मिळतात. तसेच घटस्थापना, घटका, घटस्फोट, घटपट या शब्दांतही 'घट' शब्द आहे. शिवाय नुकसान, तूट या अर्थानेही मराठीत 'घट' शब्द वापरला जातो. या सर्व रूपांतील 'घट' शब्दाचा अर्थ एकच की वेगवगेगळा?  चला,  जाणून घेऊ या...!

-------------------------------------------------

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते अन् मग नवरात्रीत घटाची आरास केली जाते. दशमीला सीमोल्लंघन करून, एकमेकांना आपट्याची पानं देऊन ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ अशी आर्जवं करून महाराष्ट्राच्या घराघरांतून दसरा साजरा केला जातो. भारतातील बहुतांश राज्यांत दसरा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असला तरी देवीची उपासना हा त्यातील समान धागा आहे. आपल्याकडे घटस्थापना करून धान्य उगवून आणले जाते हे एक प्रकारे मातीच्या - निसर्गाच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. स्त्री-सर्जनाच्या नऊ महिन्यांचे प्रतीक म्हणूनही ‘नवरात्री’ हे अत्यंत सूचक प्रतीक म्हटले पाहिजे. केवळ दसऱ्या सणापुरतेच नव्हे, तर मातीचे अन् त्यापासून बनलेल्या घटाचे आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.

हेही वाचलंत का?

शब्दांच्या पाऊलखुणा – केरसुणीला किनखापाची गवसणी (भाग – सतरा)

शब्दांच्या पाऊलखुणा – उपम्याला उपमा नाही (भाग – सोळा) publish [postmainimage] => /2020/10/घटस्थापना.jpg [postimage] => /2020/10/घटस्थापना.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 19 Oct 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,शब्दव्युत्पत्ती,साधना गोरे,घटस्थापना,नवरात्री [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1641] => Array ( [PostID] => 22391 [post_title] => आज तसाच बेचैन आहे........ [post_content] => [post_excerpt] => उत्सुकता आणि अभिव्यक्ती ही मनुष्याची दोन महत्त्वाची आणि सुंदर लक्षणं आहेत [post_shortcontent] => अंक : ललित, सप्टेंबर २०२० - सदर : सरस्वती सन्मान मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ (तिसर्‍या सरस्वती सन्मानाची घोषणा (१९९३) १० डिसेंबर, १९९३ला करण्यात आली. सन्मान समारंभ ३ मार्च, १९९४ ला फिक्की सभागृह, तानसेन मार्ग, नवी दिल्ली इथे संपन्न झाला.) *** साहित्याच्या वाटेवरून चालायला सुरुवात करण्यापूर्वी, खरं म्हणजे शब्दांना काही अर्थ असतो हे लक्षात येण्याअगोदरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. जोरजोरात रडलं की, पाहिजे ते मिळतं. फक्त आवाज मोठा हवा. खरं म्हणजे त्यात आक्रमकता हवी. झक् मारून लोक तुमच्याकडे लक्ष देतात. लवकरच अजून एक गोष्ट लक्षात आली. रडणं-ओरडणं, गोंधळ घालणं इतकंच आवश्यक आहे असं नाही, तर दुसर्‍यांच्या इच्छेप्रमाणे वागलं, तर बक्षीस मिळतं. अर्थात ते प्रत्येकवेळी मिळतंच असं नाही. पण बहुतेक वेळा मिळतं. [caption id="attachment_22402" align="alignright" width="241"]                          विजय तेंडुलकर[/caption] कधी कधी यातील हुशारी समजणाराही कुणी ना कुणी भेटत असे. पण तेव्हा काही फायदा झाला नाही तरी तोटाही होत नसे. ‘हुशार आहे, नाटक करतोय.’ असं सर्टिफिकेट मिळत असे.‘बघितलंत?कुणाला कसं खुश करावं हे याला आत्तापासून कळतंय.’ त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळण्याइतकं तेव्हा माझं वयही नव्हतं. शब्द शिकण्यापूर्वी माणसात हुशारी [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/kk.jpg [postimage] => /2020/08/kk.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 19 Oct 2020 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => ललित - सप्टेंबर २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1642] => Array ( [PostID] => 22320 [post_title] => येथे करोनावरील पुस्तके मिळतील...! [post_content] => [post_excerpt] => ललित, सप्टेंबर २०२० [post_shortcontent] => अंक : ललित, सप्टेंबर २०२० सदर : झारा आणि सराटा काही प्रकाशक फारच दक्ष असतात. त्यातही ‘राजहंस’वाले माजगावकर अधिकच दक्ष असतात. पण दक्ष दक्ष म्हणजे तरी किती दक्ष असावे माणसाने? करोना आपले हातपाय देशभरात पसरतच होता, तेवढ्यात राजहंसनं करोनावरचं पुस्तक बाजारात आणलंसुद्धा. एवढ्या तातडीनं माजगावकरांनी आपली दखल घेतली हे पाहून करोनासुद्धा बिना लशीचाच बेशुद्ध पडला असेल. बाजारात काय खपतं याचा अंदाज येणं आणि इतरांना तो अंदाज येण्याआधीच आपली चीजवस्तू विक्रीसाठी बाजारात आणणं यातला फरक माजगावकर नेहमीच कृतीमधून दाखवत असतात. माजगावकरांचे वूहानपर्यंत नेटवर्क आहे की काय असा संभ्रम त्यामुळे अनेकांना पडला. चीनमधील वूहान नामक शहरात करोनाचं पहिलं अस्तित्व दिसल्याच्या सिंगल कॉलम बातम्या वृत्तपत्रांच्या कोपर्‍यात प्रसिद्ध होत होत्या, तेव्हाच माजगावकरांनी डॉ. बोरसे यांना बोलावून घेतलं असणार (साहित्यक्षेत्रातील लोक बोरसेंना वैद्यकीय डॉक्टर समजतात आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की ते साहित्यातले डॉक्टर आहेत.) आणि करोनाच्या... सॉरी... ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ जन्माला घालण्याचं ठरलं असणार. या नव्या व्हायरसमुळं जगात ट्रम्प यांच्यापासून ते मोदींपर्यंत आणि झालंच तर थेट आपल्या उद्धवराव ठाकरेंपर्यंत अनेकांना अनेक प्रश्न पडले आहेत. परंतु अवघ्या महाराष्ट्राला गेले सहा महिने या व्हायरससंबंधीच्या एका वेगळ्याच प्रश्नानं दुभंगून टाकलेलं आहे. महाराष्ट्राला पडलेला तो यक्षप्रश्न म्हणजे, ‘क?’ की ‘को?’ हा होय. हल्ली अनेक वृत्तपत्रांत कानामात्रेचाही  फरक न होता डिट्टो त्याच त्या बातम्या दिसतात. पण याबाबतीत मात्र काना-मात्रा द्यायचा की कानामात्रेला फाटा द [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/WhatsApp-Image-2020-08-12-at-12.37.03-AM.jpeg [postimage] => /2020/08/WhatsApp-Image-2020-08-12-at-12.37.03-AM.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Oct 2020 [post_author] => 5687 [display_name] => पांडुरंग आय्या [Post_Tags] => ललित - सप्टेंबर २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1643] => Array ( [PostID] => 22317 [post_title] => ललित - सप्टेंबर २०२० :अनुक्रम [post_content] => [post_excerpt] => अनुक्रम - ललित सप्टेंबर २०२० [post_shortcontent] => १. झारा आणि सराटा : येथे करोनावरील पुस्तके मिळतील...! । पांडुरंग आय्या २. सरस्वती सन्मान : मी आज तसाच बेचैन आहे.... - विजय तेंडुलकर । मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ ३. रूप पाहता लोचनी । अरुण खोपकर ४. कमल शेडगे - एका अक्षरयुगाचा प्रवर्तक । सतीश भावसार ५. मानाचे पान   : 1.काळजुगारी, 2. हाकामारी, 3. परफेक्ट बाई, फोल्डींगचा पुरुष - हृषीकेश गुप्ते । स्नेहा अवसरीकर ६.  बिब्लिओफाईल : पुस्तकं - गुंगवणारी/गुंतवणारी । गणेश मतकरी ७.   लक्षवेधी पुस्तके । श्रीराम शिधये ८.  इथे-तिथे । रविप्रकाश कुलकर्णी ९.  दृष्टिक्षेप । प्रतिभा सराफ [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/WhatsApp-Image-2020-10-15-at-2.05.37-PM-1.jpeg [postimage] => /2020/10/WhatsApp-Image-2020-10-15-at-2.05.37-PM-1.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Oct 2020 [post_author] => 5922 [display_name] => ललित : अनुक्रम [Post_Tags] => ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1644] => Array ( [PostID] => 22362 [post_title] => शब्दांच्या जन्मकथा : वाचन [post_content] => [post_excerpt] => फार पूर्वी जेव्हा विटांवर लिखाण होत होतं, तेव्हा ग्रंथालयांना 'लिहिलेल्या विटांचं घर’ आणि ग्रंथपालाला 'लिहिलेल्या विटांचा अधिपती’ असं म्हटलं जायचं. सुमेरियात अशी विटांवर लिहिलेल्या पुस्तकांची ग्रंथालयं होती. तर इजिप्तमध्ये पॅपिरसवर लिहिलेल्या पुस्तकांची ग्रंथालयं होती. पॅपरिसांचे घर, विचारांचे औषध, मानसिक दवाखाना अशी अर्थपूर्ण नावं त्यांनी या ग्रंथालयांना दिलेली दिसतात. छापण्याच्या कलेनंतर मात्र या क्षेत्रात अफाट क्रांती घडून आली आणि वाचनकलेचा अफाट प्रसार सर्वत्र झाला.  [post_shortcontent] =>

१५ ऑक्टोबर हा  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाचन, लेखन या विषयावरची ही गोष्ट! ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा मजकूर-

वाचणे हा शब्दच मुळात गमतीशीर आहे नाही.. पुस्तकं वाचणे, ग्रंथ वाचणे, वर्तमानपत्र वाचणे, लेख वाचणे, कविता वाचणे असा सगळया वाचन-संस्कृतीशी त्याचा संबंध आहेच, शिवाय मारापासून वाचणे, पावसापासून वाचणे, कुणाच्यातरी ओरड्यापासून वाचणे, अर्थात स्वसंरक्षण करणे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. थोडक्यात हा शब्द असा द्व्यर्थी म्हणजे दोन अगदी भिन्न अर्थ असलेला आहे. अशा शब्दांचीही मजा लुटताना एक वेगळाच आनंद मिळतो ! ‘सूर्य उगवला झाडीत, वाघ मेला लाथा झाडीत, म्हातारी होती रस्ता झाडीत, सैनिक निघाला गोळ्या  झाडीत’ या चारही ठिकाणी 'झाडीत’ शब्दाचे अगदी भिन्न भिन्न चार अर्थ आहेत. अशाच शब्दांचा यथोचित वापर करून अतिशय सुंदर असे मथळे वृत्तपत्रांमध्ये दिलेले असतात. उदाहरणार्थ, 'लक्ष्यावर असू दे लक्ष’. किंवा 'वाचाल तर वाचाल’. यातील 'वाचाल तर वाचाल’ हे मात्र अक्षरश: खरं आहे. हो ना? अहो, यासंबंधी अगदी सुंदर आणि मनोरंजक अशी गोष्टही आहे. ती ऐकायला तुम्हांला खूपच आवडेल. एक आटपाट नगर होतं. त्या नगरीचा राजा होता बलाढ्य चित्रसेन. या चित्रसेनाला सात राजकन्या होत्या. राजाच्या अतिशय लाडक्या. त्या दिवसभर आनंदात बागडत, खेळत, मिष्टान्न खात, सजतधजत आणि रात्री झोपी जात. दिवसभर चैन करणं हाच त्यांचा उद्योग होता. मात्र सातवी राजकन्या त्यांच्यात थोडी वेगळी होती. ती खेळत असे. पण त्याचबरोबर अभ्यासही करी. दिवसभर खेळली तरी रात्री धूळपाटी गिरविल्याशिवाय [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/wachal-tar-vachal.jpg [postimage] => /2020/10/wachal-tar-vachal.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Oct 2020 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1645] => Array ( [PostID] => 22357 [post_title] => वाचनानंद [post_content] => [post_excerpt] => सहावी-सातवीत असताना केव्हातरी तिने जयंत नारळीकरांचं 'प्रेषित’ वाचलं, तिला ते प्रचंड आवडलं, असं तिने सांगताच मी तिला मिठीच मारली. कारण माझ्या कुमारवयात मला प्रचंड आवडलेल्या त्या कादंबरीवर आता तिचंही प्रेम जडलं होतं. तेव्हापासून माझा बुक-शेल्फ  तिचा झाला. माझ्या संग्रहातील पुस्तकांवर ती डल्ला मारू लागली. बघता बघता आमच्या दोघींचे शेल्फ एकरूप झाले. [post_shortcontent] =>

१५ ऑक्टोबर हा  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५च्या  अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख, आज तुम्हा सर्वांना वाचायला देत आहोत-

वाचनानी मला खूप काही दिलंय... अगदी भरभरून दिलंय. नवनवे अनुभव, विचार, दृष्टिकोन हे तर नक्कीच. पण त्या पलीकडे जे काही मी वाचनाच्या सोबतीने अनुभवलं, ते आज मला तुमच्याशी शेअर करायचंय. एक आई म्हणून मी माझ्या मुलीबरोबर जी जी मजा केली, त्यात पुस्तकांचा क्रम पहिला आहे. ती अगदी तान्ही असतानाही मी तिला रोज काहीतरी वाचून दाखवायची आणि तीही माझ्याकडे टक्क बघत ते शांतपणे ऐकायची. तिला काय कळायचं, काय माहीत! पण तिला ते आवडायचं बहुतेक. तिच्या वयाच्या दुसऱ्या-तिसर्‍या वषार्पासून आम्हां दोघींचं एकत्र वाचन सुरू झालं. माधुरी पुरंदरेंच्या चित्रवाचनाचे मोठाले तक्ते, लाल पतंग, शेपट्या अशी NBT ची चित्रमय पुस्तके, Highlights मासिकातील Find the Hidden Pictures मालिका, श्याम जोशींच्या मार्मिक चित्रांची पुस्तकं हातात घेऊन आम्ही मनसोक्त गप्पा मारायचो. एकेका चित्रावर आम्ही कित्ती प्रकारे बोलायचो! ती चार-पाच वर्षांची असताना आमच्या दोघींच्या एकत्र वाचनात 'राधाचं घर’, 'आमची शाळा’ अशी माधुरी पुरंदरेंची गोड पुस्तकं आली. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या छोट्या पुस्तकांतून मुकुंद टाकसाळे अनुवादित- 'बेगम गुलाबोमावशी’ आणि ‘भटकबहाद्दर बोकोबा’ आले. एका विदेशी प्रकाशनाचं 'लेमूर’ हे पुस्तक आम्ही वाचायचो. त्यातला लहानगा लेमूर जरा भित्रा होता. झाडावर उड्या मारायला घाबरायचा, आईच्या कुशीलाच चिकटून राहायचा. त्याला उड्या मारायला भाग पाडण्यासाठी त्याची आई एकदा त्याचा हात [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/P-M-B-9788179251805.jpg [postimage] => /2020/10/P-M-B-9788179251805.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 14 Oct 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1646] => Array ( [PostID] => 22114 [post_title] => चाळ....शंभर वर्षांपूर्वी [post_content] => [post_excerpt] => चाळ हा मनुष्यांतून साधुत्वाप्रत पोंचण्याचा सोपान आहे. [post_shortcontent] => अंक : उद्यान, फेब्रुवारी १९१९ लेखाबद्दल थोडेसे : आजचा लेख फेब्रुवारी १९१९ साली उद्यान मासिकात प्रसिद्ध झाला होता.  शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला लेख आपण वाचतो आहोत, या कल्पनेनेच आधी अंगावर रोमांच उभे राहतात आणि हा लेख आपण जसजसे वाचत जातो तसे तो खरोखरच शब्दांमधून काळाची सफर घडवून आणतो. चाळ नावाची वस्ती आता मुंबई पुण्यात केवळ नावालाच राहिली आहे आणि तिची जागा  'सोसायटी' या शब्दाने घेतली आहे.  शंभर वर्षांपूर्वी 'चाळ' ही कल्पना नुकतीच आली होती आणि या 'खुराड्यां'विषयी अनेकांना कुतुहल होते. टिचभर जागेत राहणाऱ्यांची  अनेकांना कीव येत असे, टिंगल टवाळीही होत असे आणि त्याचवेळी चाळींनी सामुदायिक जगण्याची जी नवी संस्कृती जन्माला घातली तिच्याबद्दल उत्सुकताही असे. आपले खरे नाव काळाच्या उदरात तसेच ठेवून 'चाळ प्रिय' असे टोपण नाव धारण करुन कोणी तरी हा लेख लिहिलेला आहे. लिहिणारी व्यक्ती नामवंत होती की हौशी  ते कळण्याचा काही मार्ग नाही, परंतु लिखाणाची शैली मात्र सराईत लेखकाची आहे. आपल्या वाचकांत कोणी माहितगार असेल तर या चुरचुरीत, रंजक आणि टोमणे मारण्यात पटाईत अशा या अज्ञात लेखकावर प्रकाश टाकतीलही. ********* चाळ हा शब्द दिसण्यांत अगदी लहान, दोनच अक्षरांचा, आणि उच्चारावयाला अगदी सोपा, असा जरी असला तरी या दोन अक्षरी शब्दांत काय गूढ आहे, याचा यथार्मात विचार करण्याचं योजिले आहे. एखादी वस्तू अगदी साधी असली, किंवा पुष्कळ परिचयाने साधीशी वाटली तरी देखील किंचित् चिकित्सक दृष्टीने पाहू लागलो असतां तीत काय गूढ भरले आहे याची आपणाला ज्याप्रमाणे बरोबर कल्पना होते आणि मग आपल्याला ती गोष्ट कांही तरी विशेष आहे असे वाटू लागते तद्वतच सांप्रत “चाळ” या शब [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/Chawl.jpeg [postimage] => /2020/10/Chawl.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Oct 2020 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => निबंध,उद्यान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1647] => Array ( [PostID] => 22314 [post_title] => सत्यजित रे यांच्या मिश्कील चष्म्यातून दिसणारं अंधारयुग [post_content] => [post_excerpt] =>  'शतरंज के खिलाडी ' हा चित्रपट रे यांच्या एकूण फिल्मोग्राफीमध्ये खूप वेगळा आणि त्यामुळे विशेष नोंद घेण्यासारखा सिनेमा आहे , त्याबद्दल लिहित आहेत अमोल उदगीरकर .... [post_shortcontent] =>  'शतरंज के खिलाडी ' हा चित्रपट रे यांच्या एकूण फिल्मोग्राफीमध्ये खूप वेगळा आणि त्यामुळे विशेष नोंद घेण्यासारखा सिनेमा आहे , त्याबद्दल लिहित आहेत अमोल उदगीरकर ....
सत्यजित रे यांच्या मिश्कील चष्म्यातून दिसणारं अंधारयुग
मानवाने खेळाचा शोध हा वेळ घालवण्याच्या गरजेतून लावला असावा .पण मनुष्य जमात उत्क्रांतीच्या पायऱ्या झपाट्याने चढू लागली ,तसं तसं मनोरंजनाचा आणि वेळ घालवण्याचा एक प्रकार इतकंच खेळाचं महत्त्व राहिलं नाही. खेळ हा देश ,धर्म ,आणि इतर समूहांच्या अस्मितेचं प्रतीक बनू लागला आणि खेळाच्या 'खेळाचे ' नियमच बदलून गेले. खेळ हे देशाच्या किंवा समूहाच्या मनःस्थितीचं एकक बनले .खेळामधली हार -जीत जीवनमरणापेक्षा आणि देशासमोरच्या ज्वलंत आणि धगधगत्या प्रश्नांपेक्षा मोठी बनू लागली आणि त्यातून वेगळेच प्रश्न उभे राहू लागले.
एका फुटबॉल सामन्यातल्या पराभवामुळे होंडुरास आणि अल साल्वाडोर या दोन देशांमध्ये युद्ध पेटलं होत . बोरीस स्पास्की आणि बॉबी फिशर यांच्यातला अजरामर बुद्धिबळाचा सामना विसरलात का ? हा फक्त दोन महान बुद्धिबळपटूंमधला सामना नव्हता .त्याला दोन महासत्तांमधल्या शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती .स्पास्की आणि फिशरमधला सामना हा एकप्रकारे तत्कालीन सोवियत युनियन आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धाचा एक महत्त्वाचा भाग होता .फार लांब कशाला जायचं ? भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा क्रिकेट सामन्यात एकमेकांना भिडतात तेव्हा दोन्ही देशातले कोट्यवधी लोक सगळ्या समस्या , कामं तात्पुरतं बाजूला ठेवून टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसतातच की . त्या अर्थाने तुमचा देश कुठल [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/shatranj-ke-khiladi.jpg [postimage] => /2020/10/shatranj-ke-khiladi.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Oct 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1648] => Array ( [PostID] => 22209 [post_title] => संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि शाहीर अमर शेख [post_content] => [post_excerpt] => अमर शेख म्हणजे आग, रग, धुंदी, बेहोशी यांची जिवंत बेरीज... अमर शेख यांनी महाराष्ट्राची जी सेवा केली आहे, ती महाराष्ट्राला सुवर्णाक्षरांनी लिहावी लागेल. [post_shortcontent] =>

स्वातंत्र्यानंतर भारतात भाषा हा निकष आधारभूत मानून घटक राज्यांची निर्मिती झाली. मात्र मराठी भाषकांचे राज्य स्थापन करणे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी सोपी ठरली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारावा लागला. समाजवादी नेते, पत्रकार, कामगार हे या लढ्यात आघाडीवर होते. या सर्वांना लढण्याचं बळ दिलं ते शाहिरांनी! इतकंच नव्हे, आपल्या पहाडी आवाजात त्यांनी हा लढा महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लोकशाहीर अमर शेखांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख - 

-------------------------------------

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावात मुनेरबीच्या पोटी २० ऑक्टोबर १९१६ साली अमर शेख (महेबूब) यांचा जन्म झाला. आपल्या पदरात असलेले हे बाळ संगीताने लोकमनावर राज्य करेल हे मुनेरबीला माहीत नव्हते, परंतु काव्यरचनेचे संस्कार त्या बाळावर मुनेरबीकडूनच होत होते. अमर शेख यांची आई - मुनेरबी ही दखनी उर्दुमिश्रित मराठीमध्ये ओव्या व काव्यरचना करत असे. अमर शेखांनी काव्याचा वारसा आपल्या आईकडूनच घेतला. मुनेरबीने शाळा पाहिली नव्हती, पण जगाच्या शाळेत ती खूप शिकली होती. आणि म्हणूनच तिने लहानग्या महेबूबला शाळेची वाट दाखविली. तो शाळेत रंगून जात होता खरा, पण आतून अस्वस्थ होता. गरिबीमुळे आईला करावे लागणारे कष्ट पाहून मनात दुखावत होता. अशीच जिवाची घालमेल सुरू असताना नेमका त्याला कंठ फुटला. निसर्गाने त्याच्या कंठात फार मोठी संपत्ती दिली होती. पहाडी स्वर त्याला प्राप्त झाला ह [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/शाहीर-अमर-शेख.jpg [postimage] => /2020/10/शाहीर-अमर-शेख.jpg [userfirstname] => Pratiksha [userlastname] => [post_date] => 12 Oct 2020 [post_author] => 2274 [display_name] => प्रतीक्षा रणदिवे [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,प्रतीक्षा रणदिवे,शाहीर अमर शेख,मराठी शाहीर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1649] => Array ( [PostID] => 22112 [post_title] => भारतीय चित्रपट महर्षी - कै. दादासाहेब फाळके [post_content] => [post_excerpt] => सेतुबंधन चित्रपटाला पाऊण लाख रुपये खर्च आला होता [post_shortcontent] => अंक : दीपावली १९७० लेखाबद्दल थोडेसे : दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हटले जाते. आज हजारो कोटींचा व्यवसाय असलेल्या या उद्योगाची पायाभरणी त्यांनी केली. त्यासाठीचे कष्ट तर महत्वाचे आहेतच, त्याहूनही अधिक महत्वाचे आहे ते या नव्या कलेला मोठे भवितव्य आहे हे ओळखण्यातली दूरदृष्टी. आज आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग झालेल्या चित्रपट माध्यमाच्या जन्मकळा त्यांनी कशा सोसल्या त्याचे आणि त्यांच्या एकूण आयुष्याचे थोडक्याच शब्दचित्र या लेखात आहे. पन्नास वर्षांपूर्वी फाळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला होता. या लेखाचे लेखक पुरुषोत्तम बावकर हे स्वतः प्रसिद्ध वृत्तचित्र निर्माते आणि चित्रपट इतिहासाचे जाणकार होते. ******** भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह श्री. दादासाहेब तथा धुंडिराज गोविंद फाळके यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी चित्रपटासारख्या नव्या धंद्याचे बीजारोपण केले. वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दादासाहेब परलोकवासी झाले. म्हणजे चित्रपटधंद्याचे बीजारोपण केल्यावर सुमारे बत्तीस वर्षे दादासाहेब जिवंत होते. ह्या बत्तीस वर्षांपैकी पहिली आठ वर्षे, म्हणजे इ.स. १९१९-२० पर्यंत, दादासाहेब कार्यमग्न होते. इ.स. १८१८ मध्ये ‘फाळकेज फिल्म्स लि.’ दादासाहेबांना बंद करावी लागली. आणि नंतर पाच भागीदारांच्या साहाय्याने दादासाहेबांनी ‘हिंदुस्थान फिल्म्स कंपनी’ची स्थापना केली. या नव्या कंपनीसाठी दादासाहेबांनी ‘कालिया मर्दन’ आणि ‘श्रीकृष्ण जन्म’ असे दोन चित्रपट निर्माण केले. आणि यानंतरच दादासाहेबांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. चित्रपटसृष्टीच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी म्हणजे इ.स. १९३९ साली, ‘सण्डे टाईम्स’ [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/Dadasaheb_Phalke_1971_stamp_of_India.jpg [postimage] => /2020/10/Dadasaheb_Phalke_1971_stamp_of_India.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Oct 2020 [post_author] => 5913 [display_name] => पुरुषोत्तम बावकर [Post_Tags] => इतिहास,दीपावली,उद्योगविश्व,चित्रपट जगत,व्यक्ती विॆशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1650] => Array ( [PostID] => 22243 [post_title] => सिग्नल शाळा - भीकदिवाळी आणि निरागसतेचा दीपोत्सव (भाग - तीन) [post_content] => [post_excerpt] => लोकांनी दिलेले कपडे आमच्‍या अंगावर पांघरण्‍याऐवजी बोहारणीकडे जातात. आम्‍हाला बिनकपडयाचे, ओंगळवाणे ठेवणे हा एका मोठ्या दारिद्रय नाट्याचा भाग आहे, [post_shortcontent] =>

"सिग्‍नलवर, पुलाखाली कुणी काही वाटायला, द्यायला आले आणि पळत जाऊन घेतले नाही तर आईबाप मारतात, सगळ्यात जास्‍त आपल्‍याला मिळायला हवे म्हणून सणउत्‍सव काळात आईबाप पोरांना उघडेनागडे ठेवतात. शाळेत सांगतात फुकटचे काही घ्‍यायचे नाही, पण आमच्‍यावर हे लादले जाते. लोकांनी दिलेले कपडे आमच्‍या अंगावर पांघरण्‍याऐवजी बोहारणीकडे जातात. आम्‍हाला बिनकपडयाचे, ओंगळवाणे ठेवणे हा एका मोठ्या दारिद्रय नाट्याचा भाग आहे, अशा आशयाचे बरेच काही मुले बोलत राहिली." ठाणे येथील सिग्नल शाळेत प्रकल्प प्रमुख आणि शिक्षक म्हणून कार्यरत आरती पवार – परब  यांचा शिक्षणामुळे मुलांमध्ये काय बदल होऊ शकतो, याविषयीचे अनुभव  कथन करणारा हा लेख 

----------------------------------------

सिग्‍नल शाळेसमोर तीन अत्‍यंत महागडया गाडया उभ्‍या. सोबत कॅमेरे घेतलेले दोन व्‍यावसायिक फोटोग्राफर. अॅपलपासून ते सोनीपर्यंतच्‍या महागडया मोबाइलमधील १२ पिक्‍सलपेक्षा जास्‍त क्षमता असलेल्‍या फोनकॅमेरामधील सेल्‍फी आणि फोटोसेशन उत्‍सुक पंचवीस-तीस सामाजिक बांधिलकीग्रस्‍तांची दिवाळीजत्रा शाळेसमोर भरली होती. अशात शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांना खेटत मी पुढे जात होते. मनात एकदम शिसारी भरली. उत्‍सवी आपुलकीने शाळेतील विदयार्थी-पालकांना जवळपास घेरले होते.

हेही वाचलंत का?

सिग्नल शाळा – मुलांकडून शिकताना… (भाग दोन)

तुम्ही आतापर्यंत ज्यांची पुस्तके वाचून त्यांचा फडशा पाडला असेल, ‘राधाचं घर’, ‘यशच्या गोष्टी’ ‘बाबांच्या मिश्या’ अशा अनेक पुस्तकांशी गट्टी जमवली असेल, त्या लेखिका माधुरी पुरंदरे. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही मोठ्ठी लेखिका प्राधान्याने लहान मुलांसाठी लिहिते. एका गावात एक भांड्यांचा व्यापारी राहत होता. घरातच त्याचं दुकानही होतं. त्याचा व्यापार एकंदरीत चांगला चाललेला होता, कुठल्या गोष्टीची ददात नव्हती. तरीही तो खूश नव्हता. त्याच्या नाखुशीचं कारण होता, त्याचा शेजारी. खरं तर तो शेजारी म्हणजे एक साधाभोळा आणि सरळमार्गी इसम होता. गावातल्या कुणाशीही, अगदी ह्या भांड्यांच्या व्यापार्‍याशीही त्याचं भांडण नव्हतं. आपण बरे, आपलं काम बरं, आणि हो, आपलं गाढव बरं, असं त्याचं वागणं होतं. त्याच्याकडे खरंच एक गाढव होतं : चांगलं धष्टपुष्ट, गुटगुटीत आणि छान, गोंडस दिसणारं. अनेक प्रदर्शनांमध्ये आणि स्पर्धांमध्ये ह्या गाढवानं आपल्या मालकाला बरीच बक्षिसं आणि नावलौकिक मिळवून दिला होता. परगावाहूनही लोक मुद्दाम हे गाढव बघायला येत. नेमकं हेच त्या भांड्यांच्या व्यापार्‍याला खुपत होतं. निव्वळ मत्सर, बाकी काही नाही. ह्या मत्सरापोटीच आपल्या शेजार्‍याचं तळपट व्हावं, अशी इच्छा तो मनातल्या मनात करत असे. मनातल्या मनातच त्यानं अनेक कारस्थानंही शिजवली, पण प्रत्यक्षात काही करणं जमेना. अखेर, एक दिवस त्यानं संधी साधली. शेजारी आपल्या गाढवाला घेऊन फिरायला गेलेला असताना, व्यापारी गुपचूप त्याच्या तबेल्यात शिरला. तिथे एका मोठ्या घमेल्यात गाढवाचं खाणं तयार करून ठेवलेलं होतं. व्यापार्‍यानं एका विषारी वनस्पतीचा [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/image2.jpg [postimage] => /2020/10/image2.jpg [userfirstname] => Madhuri [userlastname] => Purandare [post_date] => 08 Oct 2020 [post_author] => 3152 [display_name] => माधुरी पुरंदरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1652] => Array ( [PostID] => 22261 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

'अलग अलग 'चा मुहूर्त आणि नात्याचे कोडे 
          आजच्या एकविसाव्या शतकातील दुसरे दशक संपत असताना संसार न मोडता वेगळे राहणे आणि घटस्फ़ोट घेऊनही मैत्री जपणे असे नाते जपणारे/असणारे अनेक सापडतात. तीदेखील फॅशन आहे.  त्यांना ते  कसे बरे जमते या प्रश्नाचा आपणही फार त्रास करुन घेत नाही. तीस पस्तीस वर्षांपूर्वी मात्र सामाजिक जीवनात ही दुर्मिळ आणि धक्कादायक गोष्ट होती, तरी सिनेमाच्या जगाने ती स्वीकारली होती आणि हिंदी चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टीगच्या वेळी त्याचा 'ऑखो देखा हाल 'च्या वेळेस अनुभवला येई. खरं तर तेही पाह्यचे माझ्या मध्यमवर्गीय संस्कार, सवय यांनी स्वीकारले होते.
     'अलग अलग ' ( १९८५) या चित्रपटाचा मुहूर्त असाच एक चांगला अनुभव देणारा.
        'बाॅबी ' ( १९७३)नंतर  बरोबर बारा वर्षानी डिंपल कपाडियाने याच १९८५ साली 'सागर 'व्दारे पुनरागमन केले, ते करण्यापूर्वी तिने 'मै मयके चली जाऊंगी ' हा हट्ट पूर्ण केला. आपला सुपर स्टार पती राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्यातून तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वीच ती आपल्या दोन्ही मुलींसह म्हणजे ट्विंकल आणि रिंकीसह बाहेर पडून आपल्या माहेरी म्हणजे जुहू चौपाटीलगतच्या समुद्र महल बंगल्यावर राह्यला गेलेली. त्या काळात ग्लाॅसी पेपर्सवरील गाॅसिप्स मॅगझिनपासून ते न्यूज प्रिन्टवरील भाषिक साप्ताहिकातून इतके आणि असे रंगतदार/चटकदार [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/alag-alag-1.jpg [postimage] => /2020/10/alag-alag-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Oct 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1653] => Array ( [PostID] => 22251 [post_title] => कोरोना आणि नॉरमॅलिटी उर्फ सामान्यत्व [post_content] => [post_excerpt] => हॉटेल्स सुरु झाली मात्र राज्यातील ग्रंथालये अद्याप बंद आहेत. [post_shortcontent] => आपल्या जगण्यात सामान्यत्व जपणे ही माणसाची मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट असो, आपत्ती असो किंवा अगदी जिवलगांच्या अपमृत्यूचा आघात असो, हे सर्व मागे टाकून पुन्हा सामान्य जीवन जगायला सुरुवात करणे हा मानवाचा स्वभावधर्मच असतो. दरवर्षी जगात ठिकठिकाणी महापूर, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी अशा नैसर्गिक आपत्तींना माणूस तोंड देत असतो. साथींचे रोग तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. म्हणूनच बाळाच्या पाचवीला त्याला लसी टोचल्या जातात. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्लेगचा कहर, १९२० च्या सुमारास युरोपात आलेली इन्फ़्लूएन्झा व्हायरसची लाट, किंवा अलीकडे स्वाईन फ्लूने उडवलेला हाहाक्कार आठवत असेल तर अक्षरशः लक्षावधी लोकांचे प्राण या रोगांनी घेतलेले आहेत. मात्र तरी त्या त्या वेळी रोगांची लागण काही देशांपुरती किंवा काही भागांपुरती मर्यादित होती. कोरोना मात्र असा अभूतपूर्व रोग आहे की अपवाद वगळता, तो संपूर्ण जगावर परिणाम करणारा ठरतोय. कोरोनामुळे झालेली आरोग्यहानी आणि जीवितहानी यांची किमान मोजणी तरी करता येईल. पण त्या जोडीने जगाचे आणि विशेषतः आपल्या देशाचे जे अपरिमित आर्थिक नुकसान होत आहे त्याची मोजदाद करणेही तूर्तास अशक्य आहे. याचे कारण सात महिने होवून गेल्यावरही हे संकट संपलेले नाही, आणि पुढे किती काळ ते सुरु राहील याबद्दल कुणीही ठामपणे सांगू  शकत नाही. महापूर किंवा भूकंपांनी कितीही हानी केली तरी त्यांना एक कालमर्यादा असते. इथे मात्र सगळंच अनिश्चित दिसतंय. म्हणूनच कोरोनाला आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक(?) आपत्ती म्हणावे लागेल. मात्र सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे त्यातही सामान्यत्व प्राप्त करणे ही आपली सामाजिक प्रेरणा आपण विसरलेलो नाही. कोरोनाच्या धक्क्याचा सुरुवातीचा काही काळ त [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/collage-4.jpg [postimage] => /2020/10/collage-4.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Oct 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1654] => Array ( [PostID] => 22206 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - केरसुणीला किनखापाची गवसणी (भाग - सतरा) [post_content] => [post_excerpt] => कुलकर्णींची व्युत्पत्ती अधिक पटण्याचं आणखी एक कारण ‘केरसुणीला किनखापाची गवसणी’ या म्हणीतही आहे. [post_shortcontent] => स्वयंपाकघरात भांडी धरण्यासाठी वापरला जाणारा चिमटा किंवा पकड याला महाराष्ट्राच्या काही भागात ‘गावी’ असंही म्हटलं जातं. अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाची होते ती चिमट, अन् या चिमटीत मावेल एवढा पदार्थ म्हणजे चिमूटभर. तर स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या पकडीच्या टोकाचा आकारही अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने होणाऱ्या चिमटीसारखाच तर असतो, म्हणून तो चिमटा! त्याच्या त्या विशिष्ट आकारात भांडी सापडतात, गावतात. म्हणूनच या पकडीला ‘गावी’ म्हटलं जात असावं. काही ठिकाणी सोनाराकडील दागिन्यांना आकार देणाऱ्या चिमट्यालाही 'गावी' म्हणतात. 

---------------------------------------------------

शब्द वापरून वापरून भाषेत रुळतात अन् ते वापरले नाही की मागे पडतात. शिवाय शब्दांच्या अनेक अर्थांपैकी एकाच अर्थाने  शब्द वापरात राहिले की इतर अर्थ मागे पडतात. भाषाविज्ञानात याला अर्थसंकोच म्हटलं जातं. मिळणे, आढळणे या शब्दांचा एक अर्थ भेटणे आहे, तसेच काही वेळा विशिष्ट संदर्भात माणसेही मिळतात, हे आपण शब्दांच्या पाऊलखुणा सदरातील भाग क्र. नऊ आणि दहा या दोन लेखात पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. याच्याशी संदर्भात आणखी एक क्रियापद आहे ‘सापडणे’. ‘शोधले की सापडते’ हा शब्दप्रयोग तर आपण अगदी सहज करतो. मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागात वस्तू सापडत नाहीत तर घावतात.  'सापडणे' शब्दाप्रमाणे घावणे किंवा गावणे या शब्दांचे मूळही संस्कृतमध्ये असल्याचे दिसते.

हेही वाच [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/केरसुणीला-किनखापाची-गवसणी-१७.jpg [postimage] => /2020/10/केरसुणीला-किनखापाची-गवसणी-१७.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 05 Oct 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती,मराठी अभ्यास केंद्र,मराठी प्रथम,साधना गोरे,मराठी शब्द,आठवणीतले शब्द [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1655] => Array ( [PostID] => 22217 [post_title] => समृद्ध होण्याचा काळ [post_content] => [post_excerpt] => सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी तरुण चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली आहे . नारायण अंधारे यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा घेतलेला आस्वाद...  [post_shortcontent] =>

सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी तरुण चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली आहे . नारायण अंधारे यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा घेतलेला आस्वाद...
          सत्यजित राय यांची ओळख शाळेत असताना सामान्य ज्ञानाच्या प्रश्नामुळे झाली. ऑस्कर पुरस्कार मिळवलेले एकमेव भारतीय दिग्दर्शक    कोण ? असा तो प्रश्न होता. त्यांचा सिनेमा कोणता ? हा दुसरा प्रश्न. याचं पथेर पांचाली हे उत्तर पाठ झालं होतं. हा पुरस्कार पथेर पांचालीसाठी मिळाला नसून त्यांचा जीवनगौरव करण्यासाठी त्यांना ऑनररी ऑस्कर मिळालाय हे मात्र माहीत नव्हतं.
पथेर पांचाली म्हणजे एखाद्या दगडाची गोष्ट असावी असा अंदाज तेव्हा केला होता. दूरदर्शनवर जेव्हा पाहण्यात आला तेव्हा हे काहीतरी वेगळंच आणि बोअरिंग आहे असं वाटलं होतं. याच दरम्यान शतरंज के खिलाडीही पाहण्यात आला होता. तोही भयंकर बोअर निघाला. तो काळ बॉलिवूडचे मसालापट पाहण्याचा होता. दर शुक्रवारी रिलीज होणारा हिंदी सिनेमा आमच्यासाठी सिनेमाविश्व होतं.
कधीतरी हॉलीवूडचे व्यावसायिक सिनेमे पाहणं हाच काय तो बदल. रिजनल सिनेमा काय, वर्ल्ड सिनेमा काय असतं हे तेव्हा गावीही नव्हतं. यामुळे पथेर पांचाली आणि
शतरंज के खिलाडी हे दोन्ही सिनेमे दुर्लक्षिले गेले. 2011 च्या सुरुवातीला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पाहण्यात आल्यानंतर माझ्यासाठी वर्ल्ड सिनेमा आणि रिजनल सिनेमाची दारं उघडली. त्यानंतर पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चकरा वाढल्या. याच दरम्यान सत्यजित राय यांच्या सिनेमाची नव्याने ओळख झाली. त्यांच्या [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/Aranyer-Din-Ratri.jpg [postimage] => /2020/10/Aranyer-Din-Ratri.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Oct 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1656] => Array ( [PostID] => 22187 [post_title] => साधं, स्वच्छ माणूसपण [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे हे वर्ष! २ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. जगभरात ज्यांना मान आहे, अशा या आपल्या नेत्याचे महानपण आपल्या लक्षात राहावे, म्हणून त्यांच्या या काही गोष्टी वाचा. ‘वयम्’ मासिकाच्या जानेवारी २०२०च्या  अंकात हा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत श्रेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी ‘असे होते गांधीजी’ या पुस्तकात. हे पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे.

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. महात्मा म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, “इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला संडास साफ करतो. किती त्रासाचं काम असेल हे!” दुस-या दिवशी गांधींना पहाटे झोपून राहणं अशक्यच झालं. ते गुपचूप उठले. त्यांनी गरम चहा करून त्या भंग्याला दिला. स्वत: गांधी चहा पीत नसत. आता त्या कडाक्याच्या थंडीत गांधी रोज पहाटे उठून त्या भंग्याला चहा करून देऊ लागले. त्यालाही संकोच वाटू लागला. एक दिवस तो म्हणाला, “नको मी क्षुद्र माणूस. मला चहा करून देऊ नका.” गांधींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते नुसते निर्मळ हसले. दुस-या दिवशी पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून गांधी नेहमीप्रमाणे चहाचा पेला घेऊन उभे होते. त्या भंग्याचे डोळे भरून आले. आपल्या आफ्रिकन भाषेत थरथरत्या स्वरात तो गांधींना म्हणाला, “देव तुमचं भलं करो.”   गांधीजी सेवाग्रामच्या आश [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/por311.jpg [postimage] => /2020/10/por311.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Oct 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1657] => Array ( [PostID] => 22174 [post_title] => बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध - अशुद्धता (भाग - एक) [post_content] => [post_excerpt] => मराठी शाळांच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘बोलीभाषा’ या शब्दाला ढाल म्हणून वापरले जाते. [post_shortcontent] =>

भाषेची शुद्ध-अशुद्धता हा प्रश्न तसा आजचा नाही. त्याला प्रमाण-अप्रमाण म्हटलं तरी तपशिलात फार फरक पडत नाही. आजवर शुद्धतेच्या बाजूचे आणि विरोधातले दोन्ही गट आपापली बाजू मांडत आलेले आहेत. आपल्याकडे भाषेच्या शुद्धतेशी जातिव्यवस्थेचाही एक पदर असल्याने हा प्रश्न निखळ भाषेच्या उच्चारांपुरता मर्यादित राहत नाही. आणि अलीकडे शाळेचे माध्यम निवडतानाही मनातून मराठीला आधीच फुली मारलेल्या काही पालकांना शुद्धतेचा हा प्रश्न भारीच कळीचा मुद्दा वाटू लागला आहे.  भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणारी पत्रकार नमिता धुरी यांची ही लेखमालिका  -

------------------------------------------

एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या पालकाला तुम्ही मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व समजवायला गेलात की, तो बोलीभाषेची ढाल पुढे करतो; स्वत:च्या नाही तर आदिवासींच्या. मराठी शाळांच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘बोलीभाषा’ या शब्दाला ढाल म्हणून वापरले जाते. अशा पालकांचे म्हणणे असते की, “मातृभाषेतून शिक्षणाचा विचार करताना बोलीभाषा बोलणाऱ्या मुलांचा विचार केला जात नाही. त्यांच्यासाठी मराठी शाळांमधली प्रमाण मराठी ही परकीच भाषा असते. त्यामुळे त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच बोलीभाषेत शिक्षण उपलब्ध व्हायला हवे. तोपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाच्या आग्रहाला काही अर्थ नाही ”.

खरं तरअशी तक्रार करणारे पालक कोणतीही आदिवासी बोलीभाषा बोलणारे नसतात. त्यांच्या स्वत:च्या घरात प्रमाण मराठीच [post_status] => publish [postmainimage] => /2020/10/बोली-भाषा.jpg [postimage] => /2020/10/बोली-भाषा.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Oct 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => मराठी प्रथम,मराठी शाळा,बोली भाषा,नमिता धुरी,शिक्षणाचे माध्यम,भाषेती शुद्धाशुद्धता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1658] => Array ( [PostID] => 22169 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती  [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

यशराजची यशस्वी पन्नाशी आणि पुढे....

     चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत/इतिहासात 'चित्रपट निर्मिती संस्था ' महत्वाचा घटक. फाळके फिल्म ते अगदी आजच्या धर्मा प्राॅडक्सन्सपर्यंत अनेक निर्मिती संस्थाचा महत्वाचा सहभाग आहे. हिंदी चित्रपटावर फोकस टाकताना सांगायचे तर, अगदी सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म, न्यू थिएटर्स, बाॅम्बे टाॅकीज यांनी  विलक्षण ठसा उमटवला. राजकमल, आर. के. फिल्म, बिमल रॉय प्राॅडक्सन्स, नवकेतन, बी. आर. फिल्म, गुरुदत्त फिल्म..... एक मोठाच प्रवास सुरु आहे. कालांतराने अशा निर्मिती संस्थाची संख्या कमी झाली, स्वतंत्रपणे निर्मिती करणारे निर्माते वाढले वगैरे वगैरे
    या बदलत्या काळामध्ये एका निर्मिती संस्थेची  नवीन माध्यमांसह बदलत वाटचाल सुरु आहे. ती म्हणजे यशराज फिल्म! त्याचे पन्नासावे वर्ष सुरु आहे....
      आपले ज्येष्ठ बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरखाली 'धूल का फूल ' ( १९५९) पासून आपल्या दिग्दर्शन वाटचालीला सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी 'धरमपुत्र ' ( ६१) नंतर  'वक्त ' ( ६७) या मल्टी स्टार कास्ट चित्रपटानंतर गीतविरहित 'इत्तेफाक ' ( ६९) आणि 'आदमी और इन्सान ' ( ६९) या चित्रपटानंतर निर्माता म्हणून स्वतंत्रपणे उभे राह्यचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत यशराज फिल्मच्या कार्यालयासाठी जागा दिली. १९७० ची ही गोष्ट! पहिलाच चित्रपट 'दाग ' ( रिलीज ७३) चा दिलीपकुमारच्या शुभ हस्ते मुहूर्त केला. [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/yashraj1.jpg [postimage] => /2020/09/yashraj1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1659] => Array ( [PostID] => 21744 [post_title] => सर्दी [post_content] => [post_excerpt] => गोऱ्यापान तरुणींना तर सर्दीमुळे निराळीच कांती येते [post_shortcontent] => अंक : नवाकाळ दिवाळी १९५८ लेखाबाबत थोडेसे : 'पुलं' होण्यासाठी विनोदबुद्धी हवी, हा समज साफ म्हणजे साफच चुकीचा आहे. विनोदबुद्धी फार नंतर येते, त्या आधी  अफाट निरीक्षण क्षमता आणि रसरशीत रसिकता या दोन गोष्टी आवश्यक असतात. या दोन गोष्टींच्या खांद्यावरच सृजनाची प्रतिभा उभी राहते आणि कुणाला विनोदाच्या रस्त्याने घेऊन जाते तर कुणाला कवितेच्या. पुलंचा आजचा लेख वाचला तर त्यांच्या निरीक्षण क्षमतेचा हेवा वाटेल. सर्दी नामक एक छोटासा आजार तो काय, परंतु सर्दीचे, सर्दीने माणसाच्या होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करताना पुलंच्या प्रतिभेचे इंद्रधनुष्य सप्तरंगांच्याही अनेक छटा या लेखात दाखवतात. माणूस म्हणून त्यांनी केलेली निरीक्षणे, जातीचा खवैया म्हणून केलेली निरिक्षणे, विनोदी भाष्यकार म्हणून केलेली निरिक्षणे आणि...'पुरुष' म्हणून केलेली निरीक्षणे. लेख वाचा म्हणजे निरिक्षणांचे हे वर्गीकरण तुम्हाला हळूहळू कळू लागेल. पुलं अफाट प्रतिभावंत आहेत..त्यांच्या प्रतिभेचे असे कित्येक तरी आविष्कार आपण अद्याप पाहिलेले नसतील. जसा हा आविष्कार 'नवाकाळ'च्या १९५८च्या दिवाळी अंकात दडून बसलेला होता आणि 'पुनश्च' च्या वाचकांसाठी आम्ही शोधून काढला. ******** (एक द्रवानुभूतिः एक चिंतन आणि एक शिंग.) सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही कांही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधि लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सद [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/pl.png [postimage] => /2020/09/pl.png [userfirstname] => Purushottam laxman [userlastname] => Deshpande [post_date] => 30 Sep 2020 [post_author] => 28 [display_name] => पु. ल. देशपांडे [Post_Tags] => विनोद,नवाकाळ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1660] => Array ( [PostID] => 21381 [post_title] => भाषाविचार - भाषा आणि वादचर्चा-स्पर्धा (भाग - ७) [post_content] => [post_excerpt] => भाषा जगवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. [post_shortcontent] =>

"महाराष्ट्रात काय किंवा देशाच्या इतर भागांमध्ये काय अशा शेकडो स्पर्धा होत असतील. त्यातून तरुण मुलांचं वैचारिक आदानप्रदान घडत असेल. नव्या पिढीचं भाषाभान समृद्ध करण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण गेल्या दहावीस वर्षांत अशा स्पर्धांना जाणारी मुलं घटलीत. त्यांना इतर गोष्टी खुणावू लागल्यात. आपल्या तिजोरीला धक्का लावण्यापेक्षा महाविद्यालयं, संस्था आता प्रायोजक घेऊन चटपटीत, गडबडगुंडा, धांगडधिंगा असलेले कार्यक्रम करू लागलेत. त्यामुळे दिलखेच नाचगाण्याच्या कार्यक्रमांनी भरलेल्या फेस्टिव्हल्सनी सगळा माहोल भारलाय. इथे फार विचार नकोच आहे कुणाला. भाषाबिषांची भानगडच नको. सूत्रसंचालनापासून जाहिरातींपर्यंत सगळं इंग्रजीमय झालंय. त्यामुळे अशा स्पर्धा सांदीकोपऱ्यात घेण्याची वेळ लोकांवर आलीय. भाषेच्या दृश्य व्यवहारातलं एक परिणामकारक क्षेत्र आटतंय. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आधीच आपापल्या भाषांपासून दुरावली आहेत, त्यात ह्या इव्हेंटीकरणामुळे भरच पडलीय. हा दुष्काळ पावसाअभावी होणाऱ्या दुष्काळाइतकाच भयानक आहे. त्यातून बाहेर पडायचं तर अशा स्पर्धा गावोगावी व्हायला हव्यात. भाषा जगवण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे."  ‘भाषाविचार’ सदरातून तरुणांच्या भाषेविषयी सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

-------------------------------------------------------------------

मागे एका वादविवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून पुण्याला गेलो होतो. ‘प्रमाणित मराठीचा आ [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/d-7.jpg [postimage] => /2020/08/d-7.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 28 Sep 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => मराठी भाषा,मराठी अभ्यास केंद्र,भाषाविचार,मराठी प्रथम,दीपक पवार,भाषाभान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1661] => Array ( [PostID] => 22142 [post_title] => सत्यजित राय यांचा चित्रपट- एक अनुभव [post_content] => [post_excerpt] => 'चारुलता' या  सत्यजित राय यांच्ग्या अभिजात चित्रपटाचा प्रशांत साजणीकर यांनी लिहिलेला रसास्वाद... [post_shortcontent] => 'चारुलता' या  सत्यजित राय यांच्ग्या अभिजात चित्रपटाचा प्रशांत साजणीकर यांनी लिहिलेला रसास्वाद...

सत्यजित राय यांचा चित्रपट- एक अनुभव

एखादा नितांत सुंदर चित्रपट पाहतो आणि त्यात आपण इतकं गुंतून जातो की नंतर बराच वेळ पडद्यावर काहीच पाहु नये असं वाटत राहतं. त्या चित्रपटातल्या अनेक प्रतिमा मनात रेंगाळत राहतात. चित्रपटातली पात्रं मनात घर करतात. देवपूजा करताना तळहातावर घेतलेल्या चंदनाचा सुवास जसा बराच काळ तुमच्या सोबत राहतो तसा तो चित्रपट प्रदिर्घ काळ तुमच्यासोबत राहतो. सत्यजीत राय दिग्दर्शित  " चारुलता" पाहिल्यानंतर असंच काहीसं झालं. १९६४ साली प्रदर्शित झालेला हा इतका सुंदर चित्रपट पहायला आपल्याला २०२० उजाडावं लागलं याची शरममिश्रीत खंतही मनात बोचत राहिली. सत्यजीत रे यांचं नाव केवळ " पाथेर पांचाली" पुरतंच माहित होतं. त्यातही देशाची गरिबी आणि दु:ख  विकून नाव कमावणारा दिग्दर्शक असले  खुळचट प्रवादही वाचलेले होते.  मागच्या वर्षी पुण्यात प्रभात चित्र मंडळाने आयोजित केलेल्या चित्रपट रसास्वाद कार्यशाळेत जेव्हा पहिल्यांदा " पाथेर पांचाली " मोठ्या पडद्यावर पाहिला तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली. दुसर्‍या दिवशी डॉ. श्यामला वनारसे यांनी जेव्हा त्यांच्या सुंदर शैलीत  या चित्रपटाची सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली तेव्हा हा चित्रपट जगाच्या पातळीवर का नावाजला गेला आहे ते कळाले आणि एक कलाकृती म्हणुनही त्याचे थोरपण अधोरेखित झाले.  त्यानंतर सत्यजित रे यांचे चित्रपट पाहण्याचा सपाटाच लावला आणि त्यातच एक दिवस " चारुलता" पाहिला. चारुलता या चित्रपटाची कथा रविंद्रनाथ टागोर यांच्या " नष्टनीड" ( broken nest ) या मूळ बंगाल [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/charulata.jpg [postimage] => /2020/09/charulata.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1662] => Array ( [PostID] => 21742 [post_title] => नरकासुराची वंशावळ आणि आर्यधर्मप्रसार [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक : दीपावली, जून १९७० लेखाबद्दल थोडेसे : विष्णुपुत्र नरकासुराच्या वंशजांद्वारा इसवीसनाच्या ४ थ्या शतकापासून ते बाराव्या शतकारंभापर्यंत आर्यधर्मविस्तार कसा झाला त्याचा आणि वंशावळींचा वेध घेणारे हे विवेचन आहे.  कामरूपाच्या सीमेपासून जवळच भगवान बुद्ध जन्मले व त्यांनीही जवळच्याच मुलुखात धर्मप्रचार व प्रसार आरंभला तरीही  त्याच्या निर्वाणानंतर प्रायः १५०० वर्षे नरकवंशीय राजे बुद्धधर्मापासून अलिप्त राहिले येवढेच नव्हे तर आर्यधर्माचा व शैवपंथाचाच त्यांनी पुरस्कार केला. वर्मन,  शालस्तम्भवंशीय व पालवंशीय राजांच्या  इतिहासांचा हा वेध ताम्रपत्रांच्या आधारे घेता येतो. तरीही दिवाळीतील 'नरकासुराच्या वधाचे' कोडे सुटत नाही, असे हा पन्नास वर्षे जुना लेख सांगतो. या लेखात नरकासुराचा उल्लेख आहे, त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर संजय सोनवणी यांचा https://sanjaysonawani.blogspot.com/2015/11/blog-post_10.html  हा ब्लॉग अवश्य वाचा. आर्यधर्मप्रचारक आणि विष्णूचा पुत्र असूनही नरकासुराला असूर मानण्यात त्याच्यावर अन्यायच होत आहे...तसेच दिवाळीतील नर्कचतुर्दशीशी त्याचा संबंध जोडणेही उचित नव्हे... भारत सम्राट हर्षवर्धन याची व युवानची गाठभेट गंगाकिनारी झाली. त्या भेटीत महायान बुद्धधर्माची हीनयान बुद्धांना खरी ओळख पटवून देण्यासाठी एक धार्मिक परिषद कनौज येथे बोलावण्याचे ठरले. ही परिषद इ. स. ६४३ मध्ये भरली. त्यात एकंदर १९ राजे उपस्थित होते व हजाराचे वर बौद्ध भिक्षुक. ह्या दीक्षान्त समारंभात सम्राट हर्षाने भास्कराला शैवपंथी असूनही बहुमानाचे उच्चस्थान किंबहुना निजसमार [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/kk.png [postimage] => /2020/09/kk.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Sep 2020 [post_author] => 5788 [display_name] => माधव राजवाडे [Post_Tags] => इतिहास,माहिती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1663] => Array ( [PostID] => 22100 [post_title] => मानवा, सोड तुझा अभिमान [post_content] => [post_excerpt] => अनेक जातीचे पक्षी आणि खारीसारखे प्राणी भविष्यकाळात उपयोगी पडावं म्हणून अन्न – मुख्यत्वे करून झाडांच्या बिया - जमिनीत पुरून ठेवतात. ‘स्क्रब जे’ नावाचा पक्षी जवळजवळ २०० निरनिराळ्या ठिकाणी बिया पुरून ठेवतो आणि त्या सगळ्या जागा त्याच्या लक्षात असतात. खारींची स्मरणशक्ती त्या मानानं बेताची असते. त्याही बिया पुरून ठेवतात पण बहुतेकवेळा त्या कुठं पुरल्या आहेत ते विसरून जातात! पुढं पाऊस पडला की त्या बिया रुजतात आणि झाड वाढू लागतं. खारींचा विसराळूपणा अशा रीतीने झाडांच्या पथ्यावर पडतो. जंगलं वाढवण्यात त्या खरोखरच ‘खारीचा वाटा’ उचलतात.  [post_shortcontent] =>

सुबोध जावडेकर हे विज्ञानकथा लेखक व विज्ञानलेखक म्हणून परिचित आहेत. त्यांची आत्तापर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या कथांचे सात भारतीय व तीन यूरोपियन भाषेत अनुवाद झाले आहेत. मेंदूविज्ञान हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. या विषयावर त्यांनी लिहिलेली 'मेंदूतला माणूस' (डॉक्टर आनंद जोशी यांच्या समवेत) व 'मेंदूच्या मनात' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. सध्या ते प्राण्यांची बुद्धिमत्ता या विषयाचा विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या अभ्यासातून जे ज्ञान हाती लागले आहे, त्यावर आधारीत हा लेख-

आपण पृथ्वीतलावरचे सर्वात प्रगत प्राणी आहोत, असा माणसाला मोठा गर्व असतो. आपण शेती करतो, गुरंढोरं पाळून दूधदुभतं मिळवतो, मोठ्यामोठ्या इमारती बांधतो, शहरं वसवतो, रस्ते बांधतो, प्रचंड धरणं बांधतो, दूरवर प्रवास करतो. अवजारं बनवतो. भाषा वापरुन एकमेकाशी संवाद साधतो. त्यामुळे संपूर्ण  जगात या सर्व बाबतीत आपण एकमेवाद्वितीय आहोत, असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या गर्वाच्या या फुग्याला टाचणी लावून त्यातली हवा काढून टाकायचं काम मुंगीपासून हत्तीपर्यंत अनेक पशुपक्षी आपाआपल्या परीनं करत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंग्या शेती करतात. बिव्हर्स नावाचे प्राणी मोठाली धरणं बांधतात. हत्ती चित्रं काढू शकतात. कावळे अवजारं वापरतात. मधमाशा एकदुसरीशी बोलायला नृत्याची भाषा वापरतात. इतकंच काय पण मासेमारीसाठी वापरले जाणारे कॉर्मोरॅन्ट नावाचे पक्षी संपसुद्धा करतात. मानवानं शेती करायला सुरुवात केली ती सुमारे 12 हजार वर्षापूर्वी. त्याच्या तब्बल पाच कोटी वर्ष आधीपासून काही जातीच्या मुंग्या शेती करत आहेत. झाडाच्या पानांवर वाढणार्‍या विशिष्ट प्रका [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/3-Leaf-cutter-ants-Atta-cep-003.jpg [postimage] => /2020/09/3-Leaf-cutter-ants-Atta-cep-003.jpg [userfirstname] => Subodh [userlastname] => Jawadekar [post_date] => 25 Sep 2020 [post_author] => 731 [display_name] => सुबोध जावडेकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1664] => Array ( [PostID] => 22068 [post_title] => संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे [post_content] => [post_excerpt] => संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊंचे लिखाण, शाहिरी, लोकनाट्य हे महाराष्ट्रातील मराठी मनाला भिडणारे होते, जनतेची भाषा बोलणारे होते. [post_shortcontent] =>

यंदाचं वर्ष महाराष्ट्र राज्याचं हीरक महोत्सवी वर्ष आहे, शिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, लावणी, पोवाडा, पटकथा यासारख्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीइतकंच लक्षवेधी आहे. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून लोकांना भाषिक अन्यायाविरुद्ध कसं पेटून उठवलं, हा लढा लोकभाषेतून लोकांपर्यंत कसा पोहचविला याचा लेखाजोखा मांडणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख –

--------------------------------------------------

स्वतंत्र भारताच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताची सांस्कृतिक व भाषिक विविधता लक्षात घेऊन भारताची भाषावार प्रांतरचना करावी ही कल्पना भारतातील विचारवंत व राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारली होती. त्यामुळेच महात्मा गांधीनी १९२० साली नागपूरच्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात भाषावार प्रांतरचनेचा ठराव मंजूर करून घेतला, तर १९३८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचे वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे, अशा आशयाचा ठराव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मंजूर करून घेतला. १९४६ साली बेळगावच्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही ग. त्र्यं. माडखोलकरांचा याच मागणीचा ठराव मंजूर झाला. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद या सर्व पक्षीय संघटनेची स्थापना करण्यात आली. याच मागणीच्या विचा [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/Capture-1.jpg [postimage] => /2020/09/Capture-1.jpg [userfirstname] => Pratiksha [userlastname] => [post_date] => 24 Sep 2020 [post_author] => 2274 [display_name] => प्रतीक्षा रणदिवे [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,मराठी प्रथम,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,लोकशाहीर,अण्णाभाऊ साठे,प्रतीक्षा रणदिवे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1665] => Array ( [PostID] => 22084 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

होर्डींग्स नाका.....

       सिनेमाचे जग म्हणजे केवढ्या तरी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यात असलेले/नसलेले/दडलेले अर्थ....
    गुलशन राॅय निर्मित आणि विजय आनंद दिग्दर्शित 'जाॅनी मेरा नाम ' ( १९७०) च्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून केलेली एक खेळी,  गिरगावातील प्रार्थना समाज येथे या चित्रपटाच्या लागलेल्या होर्डींग्सवर पिस्तूलधारी देव आनंदला हेमा मालिनी बिलगून उभी होती. चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स यांची 'स्टोरी ' असावी असे सूचित होत होते आणि गोल्डीचा  'तिसरी मंझिल 'नंतरचा हा चित्रपट असल्याने तर त्याला पुष्टीच होती. पंधरा दिवसांनी तेथे 'जाॅनी... 'चे दुसरेच होर्डींग्स दिसले, आता देव आनंद, हेमा मालिनी, प्रेमनाथ, पद्मा खन्ना आणि प्राण यांचे फक्त चेहरे त्यावर होते....
           त्या काळात मुंबईत कुठेही गेल्यावर अशी महत्वाच्या काॅनर्सना हमखास होर्डींग्स दिसत. दादरच्या टिळक ब्रीजवरुन बेस्ट बसमधून जाताना दुतर्फा अशी भव्य होर्डींग्स दिसत. म्हणूनच तर त्या वयात 'खिडकीची जागा ' पटकावीशी वाटे. सात रस्त्याला बस आली रे आली की, न्यू शिरीन थिएटरला कोणता पिक्चर लागलाय यासह सभोवारची 'होर्डींग्सची जत्रा ' कधी बरे पाहतोय असं होई.
     आगामी चित्रपटाची प्रसिध्दी करण्याच्या अनेक माध्यमातील एक म्हणजे होर्डींग्स हे हळूहळू समजत गेले. आमच्या भवन्स काॅलेजला जाण्याच्या मार्गावर ऑपेरा हाऊस थिएटरचा भला मोठा काॅर्नर त्यासाठी खूप महत्वाचा. काॅलेजला येता जाता दोन गोष्टी क [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/poster.jpg [postimage] => /2020/09/poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1666] => Array ( [PostID] => 22076 [post_title] => रुसवे, भांडणे, प्रेम, असूया...पुन्हा या! [post_content] => [post_excerpt] => भान येण्यासाठी तुमचे मन खुले हवे आणि खुलेपणा येण्यासाठी बुद्धीला खुराक आवश्यक असतो. [post_shortcontent] => ‘पुनश्च’ चा पहिला सदस्य २०१७च्या सप्टेंबर महिन्यात झाला होता. मराठी संस्कृती, भाषा आणि त्या भाषेतून आपल्यापर्यंत वाहात येणारा, उत्तम वाचनातून उत्तम माणूस घडविण्याचा संस्कार हीच ‘पुनश्च’ची बांधिलकी होती आणि असेलही. त्या पहिल्या सदस्याच्या सदिच्छांचा गुणाकार होत आज आपण ‘पुनश्च परिवार’ म्हणावा एवढा गोतावळा जमा केलेला आहे आणि तो वाढतो आहे. याबद्दल सर्व सदस्यांचे हार्दिक आभार. वर्तमानाची आव्हाने आहेत आणि ती सोपी नाहीत. आपल्या आयुष्यातील सहा महिने असे वगळावे लागतील, असं आपल्यापैकी कोणालाही वाटलं नव्हतं. दिवसाअखेरीस बँकेतला क्लार्क टॅली करतो आणि एखाद्या रक्कमेचा घोळ त्याला काही केल्या सापडतच नाही, तसं आपलं काही वर्षांनी होईल. मार्च ते सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांत आपण काय बरं केलं होतं? या १८० दिवसांचा हिशेब लागता लागणार नाही. खरं तर १८० हा आताचा आकडा आहे, आहे ती स्थिती किती दिवस राहील ते कोणाला ठावूक आहे? "मला सहा महिने जर घरी बसून काम करता आलं ना, तर मी मिळालेल्या वेळेत वाचायची राहिलेली पुस्तके वाचेन, पिक्चर बघेन, गार्डनिंगमध्ये थोडं लक्ष घालेन, बरंच काही ऐकायचं राहिलेलं आहे ते ऐकेन, कुटुंबासोबत वेळ घालवेन" ...किती रोमॅटिक वाटतं ना ऐकायला आणि बोलायलाही. पण प्रत्यक्षात या ‘रिकाम्या’ सहा महिन्यांत आपली मनःस्थिती कशी झाली आहे? आता आपल्या लक्षात आलं की विरंगुळ्यासाठी, बौद्धिक आनंदासाठी, कलासंपन्न आयुष्य जगण्यासाठी आपण या ज्या काही अनुषंगिक गोष्टी करतो, त्या सर्व म्हणजे आपल्या जेवणातील लोणची आणि चटण्याप्रमाणे आहेत. आपलं जेवण आहे, आपलं कर्तृत्व! आपलं कर्म! आपण एक व्यक्ती म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून जो काही व्यवसाय, नोकरी पत्करली असेल ती नोकरी हे आपले जेवण असते. आपले जगणे त्या एका [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/WhatsApp-Image-2020-09-24-at-12.24.52-AM-1.jpeg [postimage] => /2020/09/WhatsApp-Image-2020-09-24-at-12.24.52-AM-1.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Sep 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1667] => Array ( [PostID] => 22049 [post_title] => छोटी-सी बडी बात! [post_content] => [post_excerpt] => १९७०-८० च्या दशकात सारा आकाश, रजनीगंधा, खट्टा -मिठा यासारखे लोकप्रिय चित्रपट निर्माण  करणाऱ्या बासू चटर्जी यांना आदरांजली वाहणारा लेख ... [post_shortcontent] => १९७०-८० च्या दशकात सारा आकाश, रजनीगंधा, खट्टा -मिठा यासारखे लोकप्रिय चित्रपट निर्माण  करणाऱ्या बासू चटर्जी यांना आदरांजली वाहणारा लेख ...  

छोटी-सी बडी बात!

चित्रपटसृष्टी आणि तिच्या चाहत्यांचं जग म्हणजे एक रणांगण झालं होतं तेव्हा. एकीकडे लोकप्रिय शैलीच्या साचेबद्ध चित्रपटांच्या चिरंतन नशेत जगणारे चाहते आणि दुसरीकडे नव्यानं जन्माला आलेल्या समांतर सिनेमाच्या अर्थपूर्णतेचा, वास्तवदर्शितेचा अभिमान बाळगणारे पुरस्कर्ते. दोघांतल्या वादांच्या रणदुंदुंभींनी आसमंत दणाणून गेला होता. अशात कुठुनसे बासरीचे हलकेसे हळुवार सूर मध्येच ऐकू येऊ लागले होते.... 1970-80 ची दशकं. दोन्हीकडच्या चाहत्यांना शांत करणारे मध्यममार्गी चित्रपट येऊ लागले होते. आणि या दोन्ही प्रतिपक्षांना एकत्र आणण्याची किमया साधली होती त्यांना. या मध्यममार्गियांमधले म्होरके होते ते म्हणजे एक मुखर्जी आणि दोन बासू. हृषिदा, बासूदा आणि बासूदा हे मध्यममार्गी सिनेमाचा मार्ग चोखाळणारे अग्रणी दिग्दर्शक. सामान्य माणसाच्या जगण्यातलं नाट्य ओळखून ते आपापल्या शैलीत रंगवलं या तिघांनी. हृषिदा त्या सामान्य जगण्यातून उदात्ताकडे घेऊन जायचे प्रेक्षकाला. बासू भट्टाचार्य सामान्य स्त्री-पुरुषांतल्या, विशेषतः पति-पत्नी नात्यातल्या सामान्य गुंतागुंतीतले विलोभनीय मानसशास्त्रीय पैलू शोधत राहात. बासू चटर्जी याच शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या जगण्यातलं साधं सरळपण हलक्या फुलक्या मिस्किल शैलीत मांडत. त्यातल्या सूक्ष्म नाट्याकडे प्रेक्षकाचं लक्ष वेधत. समांतर सिनेमातलं वास्तव या मध्यमवर्गीय प्रेक्षकाच्या अंगावर यायचं. अरे बाप रे, [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/basu-chatterji.jpg [postimage] => /2020/09/basu-chatterji.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1668] => Array ( [PostID] => 20883 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - उपम्याला उपमा नाही (भाग - सोळा) [post_content] => [post_excerpt] => शाळेत ‘अलंकार’  हा व्याकरणाचा एक भाषाविशेष शिकताना ‘उपमा’ अलंकार हमखास शिकवला जातो. [post_shortcontent] =>

‘उपमा’ हा मूळचा दाक्षिणात्य खाद्यपदार्थ आज महाराष्ट्रीय वाटावा इतका आपल्या स्वयंपाकघरात शिजवला जातो. पण गमंत म्हणजे हा शब्द आपण वेगवेगळ्या मराठी शब्दकोशांत शोधायला लागलो की आपल्याला या शब्दाचे जे अर्थ मिळतात, ते प्रेमातल्या उपम्याचे म्हणजेच तुलना या अर्थाशी संबंधित उपम्याचे. कृ. पां. कुलकर्णी यांच्या 'व्युत्पत्तिकोशा'त उपमा हा खाद्यपदार्थ सापडतो, पण तोही नंतरच्या आवृत्तींतील पुरवणीमध्ये. हा शोध पुढे चालू ठेवून गमतीने असंही म्हणता येईल की, मराठी माणसाला पोटोबापेक्षा तुलना करायला, दुसऱ्याची मापं काढायला अधिक आवडत असावं!

------------------------------------------------------------

‘प्रेमाला उपमा नाही कारण उपम्याला रवा नाही. रव्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला पैसे नाहीत, पैशाला नोकरी नाही’ अशी साखळी गुंफत पुढं जाणारं आणि पुन्हा प्रेमापर्यंत येऊन वर्तुळ पूर्ण करणारं हे गाणं तुम्ही शाळेच्या किंवा कॉलेजच्या पिकनिकला किंवा एखाद्या रिकाम्या तासाला म्हटलं असण्याची शक्यता आहे. आणि म्हटलं नसलं तरी ऐकलं तर नक्कीच असेल. या गाण्यात धमाल आली आहे ती ‘उपमा’ या शब्दामुळे. मराठीत ‘उपमा’ हा शब्द दोन भिन्न अर्थाने वापरला जातो. एकाचा अर्थ आहे तुलना तर दुसरा आहे खाद्यपदार्थ; पण हा फरक इतकाच नाही, तर हे दोन्ही ‘उपमा’ दोन भिन्न भाषाकुळातील आहेत.

हेही वाचलंत का?

चित्रस्मृती

तीन बडे स्टार एकत्र तरीही....
          दोन काय अथवा तीन, चार काय, मोठे स्टार एकाच चित्रपटात एकत्र आणले म्हणजे, सिनेमाला वजन आले असे होत नसते. पण अशा तीन स्टारचे फॅन्स एकदा जरी थिएटरमध्ये आले तरी पिक्चर हिट होऊ शकतो असा व्यावहारिक गणित असू शकते, इतकेच नव्हे तर ते यशस्वीही होते....
     'गिरफ्तार ' ( १९८५) सिनेमा यासाठी बेस्ट माॅडेल आहे,  अमिताभ बच्चन ( तोपर्यंत तो बीग बी झाला नव्हता),  कमल हसन
( तोपर्यंत तो हिंदी चित्रपटसृष्टीच्या कार्यशैलीला कंटाळता चालला तरी त्याच्या विविधतेचा चाहतावर्ग होता)  रजनीकांत ( थिएटरपेक्षा याचे कटआऊट मोठे या ट्रेण्डची सुरुवात होती ती) अशा तिघांनी  एकाच हिंदी चित्रपटात एकत्र येण्यास होकार दिल्याने तरी व्यावसायिक चौकटीतीलच काही भन्नाट अथवा भारी पडद्यावर आणता येईल ना? खरं तर या तिघांनी होकार देताना तरी, आपला एकमेकांसमोर कस लागेल अशी पटकथा आहे हा याचा विचार तरी करावा. पण व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारताना अनेक चित्रविचित्र फंडे असतात.  आपण भूमिका साकारलेल्या 'बाॅम्बे टू गोवा ' ( १९७२), 'महान ' ( १९८३) या फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक एस. रामनाथन यांच्या चित्रपटाला अमिताभ 'नाही ' म्हणाला असता पण मनमोहन देसाईंच्या चित्रपटाचे एक पटकथा लेखक प्रयाग राज 'गिरफ्तार 'चे दिग्दर्शन करणार तेव्हा ( तत्पूर्वी त्यानी 'पोंगा पंडित ' इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले).. .... हे बघा, व्यावसायिक कारणे क [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/geraftaar.jpg [postimage] => /2020/09/geraftaar.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1670] => Array ( [PostID] => 21993 [post_title] => सिग्नल शाळा - मुलांकडून शिकताना... (भाग दोन) [post_content] => [post_excerpt] => कपडे धुऊन पुन्हा घालायचे असतात, हा जगण्याचा साधा नियम समजवावा लागणार, याचा धडा शिक्षकांना मिळाला. [post_shortcontent] =>

"पहिले दोन महिने ही मुलं शिक्षकांना सेठ, मॅडम म्हणत असत. त्यांच्या 'मॅडम' शब्दाचा अर्थ शिक्षक  नव्हे, तर आपल्या पदरात भीक म्हणून काहीतरी टाकणारी व्यक्ती असा होता, हे कळायला आम्हाला दोन महिने गेले. सेठचा सर आणि मॅडमची बाई असा सिग्नल शाळेच्या मुलांच्या बालविश्वाचा प्रवास होता. कपडे कधी धुवायचे नसतात, रोज अंघोळ करायलाच हवी असं काही नसतं, दात घासणं ही काय रोजची गरज नाही, इथपासून ते दोन वेळेचं जेवण देणं हे आईवडीलांचं काम आहे हा देखील या मुलांच्या जगातला नियम नाही. त्यामुळे या गोष्टी करताना आपण जगावेगळं काहीतरी करत आहोत असं त्यांना वाटत होतं."  ठाणे येथील सिग्नल शाळेत प्रकल्प प्रमुख आणि शिक्षक म्हणून कार्यरत आरती पवार – परब  यांचा शिक्षणामुळे मुलांमध्ये काय बदल होऊ शकतो, याविषयीचे अनुभव  कथन करणारा हा लेख - 

-------------------------------------------------------------------------

ठाण्याच्या तीन हात नाका पुलाखाली सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून जगणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरू करायचे ठरले, तेव्हा कंटेनरपासून बनवलेल्या वर्गखोलीचा दरवाजा कुठल्या दिशेने हवा यावर बराच खल झाला. सिग्नलकडे तोंड करून की सिग्नलला पाठ करून असे ते द्वंद्व होते. अखेर, मुलांच्या त्या सिग्नलवरच्या जगाला पाठ करण्याचा निर्णय घेतला. पण नुसता कंटेनर पाठमोरा ठेवून त्या जगापासून लांब पळता येणार नाही, असे आम्हांला जाणवले. शाळेत मुलांच्या भावविश्वातील वास्तवाने असे काही झटके दिले की, एका वेगळ्या धाटणीची शिक्षणपद्धती या म [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/Capture.jpg [postimage] => /2020/09/Capture.jpg [userfirstname] => Arati [userlastname] => Pawar-Parab [post_date] => 17 Sep 2020 [post_author] => 5316 [display_name] => आरती पवार - परब [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,मराठी प्रथम,आरती पवार,सिग्नल शाळा,वंचितांच्या शाळा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1671] => Array ( [PostID] => 21975 [post_title] => खोटी गोष्ट [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच! का, कशासाठी? ते नाही सांगता येणार! पण दोन्ही वेळेला मला काय वाटलं ते मात्र तुम्हाला मनापासून माझ्या मनातलं खरं खरं सांगणारी ही गोष्ट!

‘लक्ष आहे का वेळेकडे?’ बाबा म्हणाले, तेव्हा मी पुस्तकातून वर पाहिलं. पावणेदहा झाले होते. शाळा पावणेअकराची असायची, त्यामुळे आंघोळ स्किप केली, तर अजून पंधराएक मिनिटं वाचत बसणं शक्य होतं. पण ते बाबांना कसं सांगणार? “अं, हो, उठतोच”, मी पुटपुटलो आणि वाचत राहिलो. मला आशा होती, की सल्ला देऊन ते पटकन उठतील आणि बाहेर पडतील. ड्रायव्हर मघाशीच येऊन थांबलेला होता आणि त्यांची नेहमीची निघायची वेळ होऊन आता अर्धा तास तरी झाला होता. पण ते उठले नाहीत. पलीकडेच पडलेला ‘इंडीअन एक्स्प्रेस’ त्यांनी उचलला, उघडला, मग पुन्हा बंद केला. मग म्हणाले, “आंघोळ तरी झालीय का तुझी?” आता काही सुटका दिसत नव्हती. मी मधे बोट घालून पुस्तक मिटलं आणि म्हणालो, “नाही, पण हे वाचायला लागणार. शाळेमध्ये लास्ट पिरीअडला इन्स्पेक्शन आहे, तेव्हा मला सगळ्यांसमोर एक स्टोरी सांगायचीय. म्हणून काहीतरी वाचतोय !” वाक्य तोंडातून बाहेर येईपर्यंत, ते तसं येणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. खरं म्हणजे त्या दिवशी इन्स्पेक्शन बिन्स्पेक्शन काही नव्हतं आणि असतं, तरी इन्स्पेक्शनला मुलांना गोष्टी सांगायला कशाला लावतील? अगदी चौथीचा वर्ग असला म्हणून काय झालं! दोन सेकंद बाबा तसेच माझ्याकडे बघत राहिले. त्यांना तसं बघताना पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आपण खोटं बोललो. माझ्या आठवणीत मी याआधी कधीही खोटं बोललेलो नव्हतो. हं, आता माझ्या क्लासमेट्सकडून त्यांनी कुणाला कशा थापा मारल्या याच्या गमती ऐकायला मिळायच्या आणि गोष्टीच [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/khoti-goshta-1.jpg [postimage] => /2020/09/khoti-goshta-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Sep 2020 [post_author] => 5737 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1672] => Array ( [PostID] => 21969 [post_title] => ओझं [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

‘तंबी दुराई’ म्हणून महाराष्ट्रातील वाचक ज्यांना ओळखतात, त्या मार्मिक लेखकाची ही मनस्वी गोष्ट-

नेहा आणि रिया दोघीही स्कूटीवर होत्या. स्कूटर चालवण्याचं दोघींचंही वय नव्हतं. दोघीही यावर्षी दहावीत होत्या आणि शाळा, क्लास, अभ्यास यातच दिवस जात होते. आज अचानक थोडं रिलॅक्स होण्याची संधी मिळाली. क्लासला अचानक सुट्टी मिळाली होती. दोघींचेही आई-बाबा घरी नव्हते आणि दोघींच्या आयांच्या स्कूटी सोसायटीच्या आवारात उभ्या होत्या. ठरलेला अभ्यास झाल्यावर दोघींनीही स्कूटर चालवून पाहण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. स्कूटर शिकून झालेली होती, परंतु अजून नीट चालवता येत नव्हती. शिवाय कायद्यानुसार स्कूटर चालवण्याचं वयही झालेलं नव्हतं. सोसायटीच्या गेटपासून रस्त्यापर्यंत म्हणजे साधारण अर्धा किलोमिटर जाऊन त्या परत आल्या. रहदारीच्या रस्त्यावर जाण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही. तिथून परतून गेटमधून सोसायटीच्या पार्किंगपर्यत जाता जाता दोघीही आपल्या पराक्रमावर खूश होत्या. दोघींनी आपापल्या स्कूटीवर बसूनच एकमेकींना टाळी दिली आणि त्या टाळीनंच घात केला. दोघींचाही तोल गेला. रिया स्कूटरसह खाली पडली आणि नेहाच्या स्कूटीनं समोर जाऊन थेट एका कारला धडक दिली. कारच्या एका हेडलाईटची काच फुटली. त्या काचेचे दोन-तीन तुकडे उडाले. पराक्रमाची सांगता या अवचित अपघाताने आणि कदाचित भावी संकटाने झाली. दोघींनाही फार काही लागलं नव्हतं. रियाच्या हाताला थोडंफार खरचटलं होतं. स्कूटी व्यवस्थित होती. नेहाच्या स्कूटीलाही काही झालं नव्हतं. दुपारी तीनची वेळ  होती. सगळीकडे शांत शांत होतं. ही पार्किंगची मागची बाजू असल्यानं वॉचमननंही हा अपघात पाहिला नव्हता. “बरं झालं, कुणीच नाहीये, चटकन स्कूटी पार्क करून [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/FullSizeRender1.jpg [postimage] => /2020/09/FullSizeRender1.jpg [userfirstname] => Shrikant [userlastname] => bojewar [post_date] => 15 Sep 2020 [post_author] => 298 [display_name] => Shrikant Bojewar [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1673] => Array ( [PostID] => 21950 [post_title] => नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण [post_content] => [post_excerpt] => शिक्षकांना केवळ शिक्षकदिनालाच आदर आणि सन्मान देण्याऐवजी नेहमीच सन्मानाने वागणूक मिळायला हवी. [post_shortcontent] =>

केंद्र सरकारने २९ जुलै २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या धोरणात अनेक आमुलाग्र बदल आहेत. बदललेल्या धोरणानुसार आता शालेय शिक्षणाची रचना आधीच्या १० + २  ऐवजी ५+३+३+४ अशी असणार आहे. पूर्व प्राथमिकमध्ये पहिली आणि दुसरीचा समावेश, पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण, सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात, नववी ते बारावीसाठी सत्र पद्धतीने परीक्षा असे अनेक बदल या धोरणात ठळकपणे दिसत आहेत. या धोरणाचा मुख्य भर गुणवत्तादायी शिक्षणावर असून त्यासाठी देशाची भावी पिढी घडवणारे शिक्षक आणि त्यांचे प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  शिक्षणविषयक धोरणांची एकंदरीतच यशस्विता त्याची अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांवर असल्याने शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणून धोरणात या घटकाकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. या धोरणातील शिक्षक-प्रशिक्षणाबाबत सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र बोऱ्हाडे.

------------------------------------------

एकविसाव्या शतकातले देशाचे हे  पहिले धोरण असल्याने साहजिकच यात या शतकातील गरजा आणि या गरजांनुसार विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.  या धोरणात पाश्चिमात्य शिक्षणपद्धती आणि आपली भारतीय शिक्षणपद्धती अशा दोन पद्धतींचा विचार केला आहे.  डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/शिक्षक-प्रशिक्षण.jpg [postimage] => /2020/09/शिक्षक-प्रशिक्षण.jpg [userfirstname] => Machindra [userlastname] => Borhade [post_date] => 14 Sep 2020 [post_author] => 5845 [display_name] => मच्छिंद्र बोऱ्हाडे [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,नवीन शैक्षणिक धोरण,शिक्षक प्रशिक्षण,मराठी शाळा,मच्छिंद्र बोऱ्हाडे,नंदादीप विद्यालय,गोरेगाव,नवा अभ्यासक्रम,शिक्षक घडवताना,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1674] => Array ( [PostID] => 21956 [post_title] => झेक दिग्दर्शक यिरी मेंझील [post_content] => [post_excerpt] => झेक दिग्दर्शक यिरी मेंझील [post_shortcontent] => झेक दिग्दर्शक यिरी मेंझील  

झेक दिग्दर्शक यिरी मेंझील

  झेक दिग्दर्शक यिरी मेंझील यिरी मेंझिल हा झेक चित्रपट दिग्दर्शक भारतातील फिल्म सोसायटी सर्कीटवर अत्यंत लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आहे. विशेषतः त्याचा क्लोजली गार्डेट ट्रेन्स हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना जिरी मेंझिल कसा जागतिक दिग्दर्शक आहे याची पूर्ण खात्री पटेल. मेंझिलचे इंग्रजी स्पेलिंग Jiri Menzel असे असले तरी झेक भाषेत त्याचा उच्चार यिरी मेंझिल असाच करतात. १९९८ साली मी कार्लोव्ही वेरी आंतरराष्ट्रीय महोत्सवाला गेलो होतो. त्यावेळी पर्यंत मेंझीलचे मी अनेक चित्रपट प्रभात चित्र मंडळ या आमच्या फिल्म सोसायटीत पाहिले होते.  १९९८  साली मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आर्टिस्टिक डारेक्टर होतो. तेव्हा कार्लोव्ही वेरी महोत्सवात जर शक्य झाले तर यिरी मेंझीलला भेटून त्याचे चित्रपट महोत्सवात रिट्रॉस्पेक्टीव्ह विभागात दाखवावेत असा छुपा अजेंडा माझ्या मनांत होता. योगायोगाची घटना म्हणजे त्यावर्षी यिरी मेंझील महोत्सवात ग्रॅण्डज्युरीचा चेअरमन होता. तेव्हा त्याला भेटायला मिळेल अशी मला आशा उत्पन्न झाली. मी पत्रकार म्हणून महोत्सवाला गेलेला असल्याने प्रेस डेकवर मी मेंझीलना भेटायचे आहे अशी चिठ्ठी दिली. मला फारशी आशा वाटत नव्हती कारण कोणत्याही आंतरराप्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्य अन्य प्रतिनिधीमधे फारसे मिसळत नाहीत. परंतु आश्चर्य म्हणजे तिस-या दिवशी प्रेस डेस्कवरच्या माणसाने मला सांगितले यिरी मेंझील तुम्हाला अमक्या हॉटेलमध्ये ७ वा. भेटणार आहेत. त्यावेळी डिनरसाठीच त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिले आहे. (या युर [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/jiri-menzel.jpg [postimage] => /2020/09/jiri-menzel.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1675] => Array ( [PostID] => 21734 [post_title] => अर्पणपत्रिकांची झाडाझडती [post_content] => [post_excerpt] => काही लेखकांचे स्वभाव त्यांच्या अर्पणपत्रिकांवरून दिसून येतात. [post_shortcontent] => दिवाळी अंकः ललित – १९६९ लेखाबद्दल थोडेसे : Anecdotes या इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा मराठी शब्द आहे, 'किस्से', परंतु त्यातूनही पूर्ण अर्थ प्रतीत होत नाही. प्रत्येक क्षेत्रात अशा काही घटना घडत असतात, ज्यांना इतिहास म्हणून फार महत्व नसते, क्वचित ते 'गॉसीप'ही असते परंतु तरीही त्याला रंजनमूल्य असते, त्यांची नोंद झाली तर त्यातून आपोआपच एका इतिहासाची नोंद होते. इंग्रजीत जवळपास प्रत्येक क्षेत्रातील असे किस्से आणि मार्मिक निरिक्षणे प्रसिद्ध होत असतात. आजच्या लेखालाही मराठीतील anecdotes म्हणता येईल आणि त्याचा विषय अतिशय मनोरंजक आहे.  अर्पणपत्रिका हा अनेक किवा जवळपास सर्वच लेखकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 'माझी पत्नी सौ अमूक तमूक, चिरंजीव अलाणे आणि कन्या फलाणे यांनी घरातील कामांचा बोजा माझ्यावर कधीच टाकला नाही म्हणूनच मी हे लेखन पूर्ण करु शकलो' अशा अर्पणपत्रिकांची संख्या तर शेकडो-हजारोंच्या घरात असेल. हे लटांबर अनेकदा सून, जावई आणि गोड नातवंडे इथपर्यंतही जाते. तर लेखक श्री.ज. जोशी यांनी या लेखात अर्पण पत्रिकांचा जो काही धांडोळा (आणि हजेरी) घेतली आहे तिला तोड नाही. दुर्देवाने या पद्धतीचे लिखाण मराठीत फार नाही. श्री.ज. जोशी हे विपुलप्रसवी लेखक होते. 'आनंदी गोपाळ' या कादंबरीमुळे त्यांचे खरे नाव झाले तरी त्यांच्या कथा, कादंबऱ्यांची संख्या मोठी आहे. सामाजिक, चरित्रात्मक, भाषांतरित अशा विविध प्रकृतीच्या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी ललितलेखनही भरपूर केले. त्यांच्या ललितलेखनाला सौम्य विनोदीचा छानसा पदर असे, त्याचा अनुभव हा लेख वाचतानाही येतो. हा पन्नास वर्षांपूर्वीचा लेख वाचता [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/अर्पण-.jpg [postimage] => /2020/09/अर्पण-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Sep 2020 [post_author] => 5784 [display_name] => श्री.ज. जोशी [Post_Tags] => चिंतन,निबंध,ललित मासिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1676] => Array ( [PostID] => 21930 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>
चित्रस्मृती
'बाॅबी 'चा मुहूर्त पुढे ढकलल्याची गोष्ट....
    बातम्यांची जुनी कात्रणे अनेकदा आश्चर्यचा धक्का देतात, कधी तर वेगळ्याच गोष्टी समोर आणतात. पण ती 'छापील वृत्ते ' असल्याने ( आणि 'पेपरात छापून आलेय हो ' असे पूर्ण विश्वासाने/खात्रीने सांगण्याची आपली दीर्घकालीन संस्कृती असल्याने) त्याला 'न्यूज व्हॅल्यू ' खूप आहे...
    हीच बातमी वाचा बघू. आर. के. फिल्मच्या राज कपूर दिग्दर्शित "बाॅबी " ( रिलीज १९७३) चा श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी २४ ऑगस्ट रोजी होणारा  मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची ही बातमी आहे. १९७१ सालही त्यावर म्हटलयं आणि पृथ्वीराज कपूर यांच्या निधनाच्या ( २९ मे १९७१) घटनेने  हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याचेही कारण दिले आहे. आता सालाच्या संदर्भातून एक गोष्ट म्हणजे 'मेर [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/boby-poster.jpg [postimage] => /2020/09/boby-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1677] => Array ( [PostID] => 21916 [post_title] => चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग – सहा) [post_content] => [post_excerpt] => जुने दुर्मीळ ग्रंथ ऑनलाइन आणि तेही मोफत उपलब्ध झाले तर? [post_shortcontent] =>

ई-पुस्तकांचा सुकाळ व्हायला आणखी पाचपन्नास वर्षांचा काळ लागला असता, तो करोनाच्या संकटामुळे काहीसा अलीकडेच येऊ घातल्याची प्रचिती सध्या आपण घेतच आहोत. पुस्तकांचं स्वरूप बदललं तरी पुस्तकप्रेमी पुस्तकं वाचतच राहणार हेही तितकंच खरं! पुस्तकवेड्यांना नवी पुस्तकं हवी असतात तशी जुनीही. नवी पुस्तकं त्याला दुकानात सहज उपलब्ध होतात. आता तर घरबसल्या ऑनलाइनही पुस्तकांची खरेदी करता येते. पण प्रश्न असतो तो जुन्या दुर्मीळ ग्रंथांचा, असे ग्रंथ शहरातल्या एखाद्याच जुन्या ग्रंथालयात उपलब्ध असतात. असे ग्रंथ ऑनलाइन आणि तेही मोफत उपलब्ध झाले तर? अभ्यासकांना, पुस्तकप्रेमींना असे ग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देणाऱ्या संकेतस्थळाविषयी माहिती देणारा मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकरचा हा लेख –

----------------------------------------------------------

गेले पाच महिने आपण सर्वच करोनाच्या महामारीने त्रस्त आहोत. हे संकट कधी संपेल कोणालाच माहीत नाही.  इतके दिवस स्थगित असलेलं जनजीवन आताशा पूर्वपदावर येऊ पाहतंय. तरी अनेक वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी पर्वणी असणारी ग्रंथालयं अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुस्तके कशी वाचायची? हा प्रश्न पडतोच. पण तंत्रज्ञानामुळे पुस्तकं घरात म्हणजे आपल्या स्क्रिनवर उपलब्ध झाली तर? तीही मोफत! हो, तुम्ही बरोबर ऐकताय, अनेक नवी-जुनी पुस्तके आता विविध स्वरूपात  आंतरजालावर(इंटरनेटवर) उपलब्ध झाली आहेत, ती या तंत्रज्ञानामुळेच! ई-ग्रंथालय म्हणता येईल अशा संकेतस्थळाविषयी आपण या भागात जाणून घेणार आहोत

publish [postmainimage] => /2020/09/6.jpg [postimage] => /2020/09/6.jpg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 10 Sep 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => मराठी अभ्यास केंद्र,मराठी प्रथम,मराठी ऑनलाईन,मराठी संकेतस्थळ,प्रणव सलगरकर,मराठी पुस्तके,ईमराठी,वाचू आनंदे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1678] => Array ( [PostID] => 21175 [post_title] => अनंत काकवा प्रियोळकर [post_content] => [post_excerpt] => कोकणच्या पूर्व बाजूचा विशाल सह्याद्री [post_shortcontent] => अंक :अभिरुचि, दिपावली १९९४ लेखाबद्दल थोडेसे : अ. का. प्रियोळकर (५ सप्टेंबर १८९७-१३ एप्रिल १९७३) हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व  लेखक होते. त्यांच्या प्रेरणेनेच मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना झाली.  त्यांचा जन्म गोव्यातील प्रियोळ ह्या गावचा. १९२५ साली विविधज्ञानविस्ताराचे काम पाहण्यासाठी ते मुंबईस आले. १९२६ मध्ये मुंबई नगरपालिकेत त्यांनी नोकरी धरली.  १९४८ साली ‘मराठी संशोधन मंडळा’च्या उपसंचालकपदी त्यांची नेमणूक झाली १९५० पासून ते ह्या मंडळाचे संचालक झाले.  या मंडळाद्वारे मराठी संशोधनकार्याला त्यांनी निश्चित स्वरूपाची बैठक दिली आणि गतीही आणली. ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (१९५८), गोवा री-डिस्कव्हर्ड (१९६७), द गोवा इंक्विझिशन (१९६१), ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली (१९६६) हे त्यांचे काही ग्रंथ. कोंकणी ही मराठीहून वेगळी भाषा आहे, हे मत प्रियोळकरांना मान्य नव्हते. कोंकणी-मराठी वादात त्यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. त्यामुळे कोंकणीवादी त्यांचा द्वेष  करत. गोव्यातील ख्रिस्ती आणि हिंदू ह्या दोन समाजांतील भावनात्मक एकात्मता हा त्यांचा ध्यास होता. प्रियोळकरांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख २५ वर्षांपूर्वीचा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** ज्याने ज्ञानक्षेत्रातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांची शताब्दी साजरी करण्यात सदैव उत्साह दाखवला अशा स्वतः उत्तुंग कर्तृत्वाच्या अनंत काकवा प्रियोळकरांसारख्या आगळ्या ज्ञानर्षीच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. त्यामुळे आपण आता ती जन्मशताब्दी कशी साजरी करत [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/aka.jpg [postimage] => /2020/09/aka.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Sep 2020 [post_author] => 5780 [display_name] => पु. आ. चित्रे [Post_Tags] => अभिरुची,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1679] => Array ( [PostID] => 21379 [post_title] => भाषाविचार - शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग - ६) [post_content] => [post_excerpt] => जिथे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे अशा ठिकाणीही सगळे लोक इंग्रजीतून पेपर लिहितात असं नाही; [post_shortcontent] =>

"बहुतेक ज्ञानशाखांमध्ये आज इंग्रजीत जे ज्ञान उपलब्ध आहे ते मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये नाही. ते आणण्याची जबाबदारी कोणाची आणि त्यांनी ती आपली मानली नाही तर काय करायचं या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ज्ञाननिर्मितीची ही लढाई आपण हरलो आहोत का? विद्यापीठात मी माझे अनेक सहकारी पाहतो. माझ्यासारखे लोक त्यांना मूर्ख तरी वाटतात किंवा दुराग्रही तरी वाटतात. मराठीतून लिहिणाऱ्या मुलांना काहीही भवितव्य नाही असं त्यांचं मत आहे. यात अमराठी मंडळींचा दृष्टिकोन खूपदा संशयास्पद असतो. त्यांना बहुतेकदा मराठीतून लिहिणाऱ्यांशी काहीही देणंघेणं नसतं. आपापल्या मातृभाषांबद्दल आग्रही असणारी ही मंडळी राज्याची राजभाषा असूनही मराठीबद्दल मात्र बेफिकीर असतात. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधून लिहिणारी मुलं दुय्यम नागरिकांसारखीच असतात. त्या अर्थाने आपल्याला भाषिक स्वातंत्र्य मिळालेलंच नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे." ‘भाषाविचार’ सदरातून ज्ञाननिर्मितीच्या भाषिक एकारलेपणाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

----------------------------------------

सध्याच्या सत्र पद्धतीमध्ये मुलांच्या सतत फक्त परीक्षाच होत असतात. शिक्षकांचे कारकून झाले आहेत. परदेशात कुठेतरी एखादी व्यवस्था चांगली चालते, आपल्याकडले काही विद्वान, प्रशासक परदेशात जाऊन येतात. अपार करुणेमुळे तिकडे जे चाललंय ते आपल्याकडेही असावं असं त्यांना वाटतं. त्यातून जे प [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/d-6.jpg [postimage] => /2020/08/d-6.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 07 Sep 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषाविचार,मराठी प्रथम,उच्च शिक्षण,मातृभाषेतील शिक्षण. मराठी अभ्यास केंद्र [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1680] => Array ( [PostID] => 21896 [post_title] => सप्तरंगी [post_content] => [post_excerpt] => वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं. [post_shortcontent] => वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं.

सप्तरंगी

वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं. काल इरफान खान गेला आणि आज ऋषी कपूर. लागोपाठ दोन दिवस अत्यंत चटका लावणारी दोन दिग्गजांची एक्झिट, हिंदी चित्रपटसृष्टीनं तसेच रसिकांनीही यापूर्वी बहुधा अनुभवली नसावी. तो आला, त्यानं पाहिलं नि जिंकलं या नोटवर ऋषी कपूरची कारकिर्द सुरू झाली नि उत्तरोत्तर ती बहरतच गेली. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कॅमेऱ्याला सामोरा जाणारा ऋषी अगदी शेवटच्या क्षणीही कॅमेऱ्यासमोरच होता. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यानं आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचंही मनोरंजन केलं म्हणे. एका डॉक्टरला गाणं म्हणायला लावलं नि जाता जाता त्याच्या कलेचं कौतुक करीत [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/rishi-kapoor.jpg [postimage] => /2020/09/rishi-kapoor.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Sep 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1681] => Array ( [PostID] => 21876 [post_title] => नवा धडा... [post_content] => [post_excerpt] => ही गोष्ट तुम्ही http://www.storytel.com  वर ऐकूही शकता. [post_shortcontent] =>

छोट्याशा आदुने लहान-मोठ्यांना दिलेली ही शिकवण...

“आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,”  बाबा आदूला समजावत होता. आई दुसऱ्या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते. “पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती? “ आदूला अजूनही नेमका अंदाज येत नव्हता की, मग आपण आईचे लाडके असणार की नाही ? “नाही रे. बाळ आईच्या पोटात आहे ना. ते खेळायला लागलं तुझ्यासोबत की, मग घेईल की परत तुला पण उचलून. पण आत्ता आई दोन बाळांना कशी उचलणार? पेलवणार नाही ना तिला? डॉक्टरआज्जी काय म्हणाल्या माहितीय का तुला?  त्या आईला म्हणाल्यात काहीच जड उचलायचं नाही आणि आता आदू पण स्ट्राँग होतोय. आदूचं वजन पण आता वाढतंय ना. मग आईने आदूला उचलून घेतलं तर तिला त्रास नाही का होणार?”, बाबा त्याच्या परीने आदूला समजावत होता. “बाबा, मग मला जवळ पण नाही घेणार ती”, पुन्हा आदूने विचारलं. मग मात्र आईच मध्ये पडली. तिने आदूला जवळ घेतलं आणि म्हणाली, “असं कसं होईल? आदूला जवळ घेतल्याशिवाय आईलाच छान नाही वाटणार. आदूला जवळ घेतल्याशिवाय आईला पण झोप येत नाही... हो ना...” आईने दिलेल्या दिलाशानंतर आदू जरा खूश झाला. “आदू आईला दुधाचा पेला नेऊन देतोस का रे जरा”, आजीने स्वयंपाकघरातून हाक मारली. आदू साडेपाच वर्षांचा आहे. पण तो तीन-साडे तीन वर्षांचा असल्यापासूनच स्वतःचा दुधाचा ग्लास, ताट नेऊन ठेवायला शिकला होता. त्याला आवडायचं ते करायला. आजीचाही चहा पिऊन झाला की तो म्हणायचा की, तू नको उठू. तुझी कंबर दुखते ना. मीच नेऊन ठेवत [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/nava-dhada-2.jpg [postimage] => /2020/09/nava-dhada-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Sep 2020 [post_author] => 2042 [display_name] => Anujac [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1682] => Array ( [PostID] => 21880 [post_title] => आला क्षण गेला क्षण [post_content] => [post_excerpt] => काळपुरुष क्षणाक्षणाला एक नवा खेळ करून राहिला आहे. काळ हा एक सागर आहे. असे म्हटले तर, एकेका लाटेबरोबर कणाकणांनी तो आपल्या पायाखालची वाळू न कळत पुढे पुढे ओढतो आहे. [post_shortcontent] => अंक : एकता, मे १९६५ लेखाबद्दल थोडेसे : काळ आणि वेळ बांधून ठेवणे, काळाची चक्रे उलटी फिरवणे, काळाची गती कमी -जास्त करणे हे केवळ मानवी क्षमतेच्याच पलिकडले नाही तर ते खुद्द काळालाही शक्य नाही, हे आपल्याला माहिती असते. परंतु म्हणूनच 'काळ' माणसाच्या आदिम आकर्षणांपैकी एक आहे. महाभारत या मालिकेची कथा प्रेक्षकांना खुद्द काळ सांगतो ही कल्पना काळाच्या आरपार पाहण्याची क्षमता असलेल्या 'काळ'पुरुषाच्या संकल्पनेतूच आली होती.  काळ चालला पुढे, वक्त का हर शै पे राज, आनेवाला पल जानेवाला है, आगे भी जाने तू....अशा अनेक गाण्यांपासून तर 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' सारख्या कविंतांपर्यंत सगळीकडे काळाबद्दलचं हे गूढ आपला ताबा घेताना दिसतं.  हा काळ किती मौल्यवान आहे याबद्दलचा हा ललितनिबंध आपल्या रोजच्या जगण्यातून, आशा-आकांक्षातून काळाचं माहात्म्य सांगतो..अतिशय सोप्या-सुलभ भाषेत....हा लेख तब्बल पंचावन्न वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे बघा किती 'काळ' गेला...! काळ ही संपत्ती आपल्या सगळ्यांचा प्रत्येक क्षण म्हणजे दुर्लभ आणि मोलाची संपत्ती आहे. रोजच्या जीवनात आपल्याला पुष्कळच जिनसांची गरज लागते. पैसा टाकून आपण त्या विकत घेतो. संपत्तीचे मोल देऊन आपण त्या जिनसा हस्तगत करतो! म्हणजे, जीवनांत त्या आवश्यक जिनसा मिळवायला उपयुक्त ठरणं, हा संपत्तीचा उपयोग. समय ही जी जिन्नस आहे, तिचा असा उपयोग होतो कां पाहूं. उपयोग होत असला, तर तिची पैशाशी तुलना करू, प्रत्येक क्षण म्हणजे पर्यायाने समय ही महत्त्वाची, अमोल, दुर्लभ इत्यादी गुणविशिष्ट संपत्ती आहे, हे ध्यानांत येऊ शकते. खरोखरच समय ही उपयुक्त वस्तूंच्या—सद्गुणांच्या म्हण [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/000asd.jpg [postimage] => /2020/09/000asd.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Sep 2020 [post_author] => 5805 [display_name] => विघ्नहरी देव [Post_Tags] => चिंतन,ललित,एकता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1683] => Array ( [PostID] => 21820 [post_title] => आगळे गुरुपूजन [post_content] => [post_excerpt] => ही गोष्ट तुम्ही http://www.storytel.com वर ऐकूही शकता. [post_shortcontent] =>

आईला अभ्यासाला लावून तिला परीक्षा द्यायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट-

तास संपल्यावर कामतबाई टीचर्सरूममधे गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातील पल्लवी दबकतच त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. “बाई एक विचारू?”.....पल्लवीने हळूच विचारले. “अगं विचार की.” बाई “बाई शाळेत येऊ न शकणाऱ्याना १०वीची परीक्षा कशी देता येईल? त्यासाठी काय करावे लागेल?” पल्लवीने विचारले. “का ग... अजून १०ची वर्ष सुरू झाले नाही तोच हा प्रश्न कुठून आला तुझ्या मनात? कुणाला बसायचेय परीक्षेला? बाईनी विचारले. “माझ्या आईला १०वीच्या परीक्षेला बसायचंय” ...तिच्या उत्तराने बाई क्षणभर चकित होऊन तिच्याकडे बघतच बसल्या. “हो बाई खरंच सांगते.” पल्लवीने गळ्याकडे हात नेऊन सांगितले. “अरे वा छान छान... पण मला सांग. तुझी आई सध्या काय करतेय?” बाईंनी विचारले. “माझी आई कचरा वेचते.” पल्लवीच्या उत्तराने बाई एकदम अवाक. कामत बाईंची अलीकडे या विभागातील महापालिकेच्या शाळेत बदली झाली होती. शाळेतील बहुतेक मुले गरीब परिस्थितीतील होती. शाळेच्या जवळपासच्या बकाल वस्तीत राहणारी होती. पण त्यांच्या पालकांचे व्यवसाय किंवा इतर कुठल्याच गोष्टींची बाईंना नीटशी कल्पना नव्हती. पल्लवी १०वीच्या वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलगी होती, म्हणून बाईंचे तिच्यावर विशेष लक्ष होते, पण तिच्याही कुटुंबाबद्दल त्यांना आजवर काहीच माहिती नव्हती. भानावर येऊन बाईंनी विचारले- “तुझे वडील काय करतात?” “माझे वडील मी पाचवीत असताना बांधकामावरच्या अपघातात वारले. बांधकाम-मजूर होते ते. तेव्हापासून घरची आणि माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. आम्ही दोघीच घरी असतो. बाबा होते तोपर्यंत माझ्या आईला बाहेर [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/gurupornima.jpg [postimage] => /2020/09/gurupornima.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Sep 2020 [post_author] => 5804 [display_name] => अलकनंदा पाध्ये [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1684] => Array ( [PostID] => 21848 [post_title] => त्रिभाषा सूत्रः समज आणि गैरसमज [post_content] => [post_excerpt] => भारताच्‍या शिक्षण पद्धतीमध्ये भाषांबद्दलचे धोरण नेहमीच संवेदनशील राहिले आहे. [post_shortcontent] =>

नुकतेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्याच्या मूळ मसुद्यातील हिंदीच्या वरचष्म्याला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे की काय प्रत्यक्ष धोरणात समितीने त्रिभाषा सूत्राविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळलेले दिसते. भारतासारख्या बहुभाषिक देशात शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात इतर भाषांचा कसा आणि कितपक समावेश असावा, हे ठरविण्यात त्रिभाषा सूत्राची कळीची भूमिका होती आणि आहे. मात्र कोठारी आयोगापासूनच महाराष्ट्रासह देशभर त्रिभाषा सूत्र त्याच्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटत गेलेले दिसते. अभ्यासक्रम तयार करताना त्रिभाषा सूत्र समजून घेताना होणारी गफलत आणि त्यातून निर्माण होणारे समज – गैरसमज यांचा मागोवा घेणारा भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक विद्याधर अमृते यांचा हा लेख.

---------------------------------------------

भारताच्‍या शिक्षण पद्धतीमध्ये भाषांबद्दलचे धोरण नेहमीच संवेदनशील राहिले आहे. विशेषत: त्रिभाषा सूत्राचा अर्थ समजून घेण्यात आणि अर्थ लावण्यात राज्‍या-राज्‍यानुसार वेगवेगळा प्रकार दिसतो. सहा आंधळे व एक हत्ती या कथेप्रमाणे त्रिभाषा सूत्राची अवस्था झालेली दिसते.कोणत्याही तीन भाषा किंवा दोन भाषा परीक्षेसाठी व तिसरी केवळ प्राथमिक स्‍तरावर किंवा तीन भाषांमध्ये स्‍थानिक भाषा अनिवार्य व इतर दोन भाषा किंवा राज्‍यभाषा, इंग्रजी, संस्‍कृत हे व असे अनेक प्रयोग देशात चालू होते व आहेत. त्‍यात काहींनी स्‍थानिक भाषा वगळून परदेशी दुसरी भाषा (फ्रेंच/जर्मन/अरबी) असाही प्रयोग केलेला आढळतो.

< [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/त्रिभाषा-सूत्र.jpg [postimage] => /2020/09/त्रिभाषा-सूत्र.jpg [userfirstname] => V [userlastname] => Amrute [post_date] => 03 Sep 2020 [post_author] => 3516 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => मराठी भाषा,नवे शैक्षणिक धोरण,त्रिभाषा सूत्र,मराठी अभ्यास केंद्र,प्रा. विद्याधर अमृते,शालेय अभ्यासक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1685] => Array ( [PostID] => 21855 [post_title] => एका समृद्ध वारश्याची अखेर ! [post_content] => [post_excerpt] => राजकीय धृवीकरणाच्या वातावरणातही आपले संतुलन न गमावणे हे प्रणबदांचे खरे मोठेपण [post_shortcontent] =>

कोरोनाच्या पाशाने जगाला वेढले असतानाच, माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न श्री. प्रणब मुखर्जी यांचे परवा निधन झाले.  त्यांच्या वयाचा विचार करता ही घटना अनपेक्षित नसली, तरी विचारी भारतीय मनाला चटका  लावून जाणारी होती.

डिग्निटी, ग्रेस आणि इंटीग्रिटी या गुणांना मराठी प्रतिशब्द नक्की आहेत. मात्र या तीन इंग्लिश शब्दांतून जितक्या नेमकेपणाने प्रणब मुखर्जी यांचे दर्शन होते, तसे ते मराठी शब्दांतून होणार नाही असे वाटते. प्रणबदांचा तो ऐटबाज सिगार, फर्डे इंग्रजी, बोलताना जाणवणारी विलक्षण बुद्धिमत्ता, वागण्यातला रुबाब आणि अदब या सर्वांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खानदानी ओल्ड ब्रिटीश झाक होती. कदाचित त्यामुळेच की काय, प्रणबदांचे वर्णन करताना आम्हाला हे इंग्रजी शब्द वापरण्याचा मोह झाला असावा. आता मायमराठीत सांगायचे तर ऋजुता आणि कणखरपणा हे दोन परस्परविरोधी भासणारे स्वभावविशेष एकाचवेळी वागवणारे व्यक्तिमत्व म्हणून देश प्रणबदांना ओळखतो. केंद्रीय गृहमंत्री असताना अतिशय कठोरपणे दहशतवादाच्या विरोधात उभे असलेले प्रणबदा ते राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर पक्षनिरपेक्ष आणि सर्वसमावेशी भूमिका धारण केलेले प्रणबदा, हे त्यांचे परिवर्तन सुखद अर्थाने विस्मयकारक होतं. प्रणबदांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची मर्यादा ओळखणे. राजीव गांधींशी दुरावा झाल्यावर १९८६ साली त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस हा स्वतःचा पक्ष चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन वर्षांनी पुन्हा राजीव गांधी [post_status] => publish [postmainimage] => /2020/09/Pranab-Da.jpg [postimage] => /2020/09/Pranab-Da.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Sep 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1686] => Array ( [PostID] => 21707 [post_title] =>  शब्दांच्या पाऊलखुणा - हिरवेपणाची हरितालिका! (भाग पंधरा) [post_content] => [post_excerpt] => संस्कृतमध्ये हरितालिका किंवा हरिताली म्हणजे दूर्वा. [post_shortcontent] =>

संस्कृतमध्ये हरितालिका किंवा हरिताली म्हणजे दूर्वा. प्राकृतमध्ये त्याचा अपभ्रंश ‘हरिआली’ झाला. त्यावरून हिंदीमध्ये ‘हरियल’ तर मराठीमध्ये ‘हरळी’ शब्द तयार झाला. हरळीला ग्रामीण भागात ‘हरियाळी’ असंही म्हटलं जातं. दूर्वा गणपतीस प्रिय असली तरी ते एक प्रकारचे गवतच आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या गवताचा उल्लेख ऋग्वेदातही आढळतो. या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुळासकट उपटले किंवा उन्हाळ्यात जळून गेले तरी त्याचे बीजांश जमिनीत टिकून राहतात आणि पाऊस पडला की पुन्हा हे गवत तरारून वर येते. अनेक प्रकारचे त्रास, छळ सोसूनही तगून राहणाऱ्या व्यक्तीला म्हणूनच ‘हरळीची मुळी’ म्हटलं जातं.

-----------------------------------------------

भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजे गेल्या शुक्रवारी घरोघरी हरितालिका पूजली गेली. अन् त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला गणेशाचे आगमन झाले. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. या व्रतासंबंधी शंकर – पार्वतीच्या जन्मोजन्मीच्या कितीतरी कथा – कहाण्या तुम्ही ऐकल्या अन् सांगितल्याही असतील. या आपल्या पुराणातील प्रेमकथाच म्हटल्या पाहिजेत. 

हरितालिका व्रताची एक कथा अशी आहे – पार्वती  उपवर झाल्यावर तिचा पिता पर्वतराज हिमालयाने नारदाच्या सल्ल्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/sg-15.jpg [postimage] => /2020/08/sg-15.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 31 Aug 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => शब्द व्युत्पत्ती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1687] => Array ( [PostID] => 21797 [post_title] => इरफान खान  - कॉमनमॅन [post_content] => [post_excerpt] => इरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच 'रुह' झालाय. हैदरमधला इरफानचा डायलॉग आठवतोय? इरफानने सांगितलं होतं, "मैं था, मैं हुं, मैं ही रहुंगा"! इरफान अजूनही त्याच्या चित्रपटांत आहे, आणि तो तिथेच असेल. हो, फक्त आता त्याला अजून संधी मिळणार नाही स्वतःला अजमावून पहायची इतकंच! आपण त्याला नवनव्या भूमिकांमध्ये पाहू शकणार नाही इतकंच! पण तो मकबूल असेल, तो लंचबॉक्स मधला फर्नांडिस असेल, तो पानसिंग तोमर असेल, तो रुहदार असेल. कधी पाय पटेल होऊन, कधी डॉ राठा होऊन, कधी योगी होऊन, कधी शौकत होऊन इरफान आपल्याला भेटत राहील. [post_shortcontent] => इरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच 'रुह' झालाय. हैदरमधला इरफानचा डायलॉग आठवतोय? इरफानने सांगितलं होतं, "मैं था, मैं हुं, मैं ही रहुंगा"! इरफान अजूनही त्याच्या चित्रपटांत आहे, आणि तो तिथेच असेल. हो, फक्त आता त्याला अजून संधी मिळणार नाही स्वतःला अजमावून पहायची इतकंच! आपण त्याला नवनव्या भूमिकांमध्ये पाहू शकणार नाही इतकंच! पण तो मकबूल असेल, तो लंचबॉक्स मधला फर्नांडिस असेल, तो पानसिंग तोमर असेल, तो रुहदार असेल. कधी पाय पटेल होऊन, कधी डॉ राठा होऊन, कधी योगी होऊन, कधी शौकत होऊन इरफान आपल्याला भेटत राहील....

          इरफान खान  - कॉमनमॅन

  इरफान गेला… खरंतर गेल्या दोन वर्षांत बऱ्याचदा मनाला समजावलं होतं की इरफानने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेल्या आयुष्याच्या स्ट्रगलमधून तो जसा बहरत गेला तसाच तो या आजाराच्या स्ट्रगलमधूनही बाहेर पडेल आणि त्यानंतर अधिकाधिक बहरत जाईल. पण नाही… कित्येकदा मनाला चाटून गेलेली भीतीच खरी ठरली शेवटी… इरफान गेला! हे मी परतपरत यासाठी लिहितोय कारण इरफान गेला यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. इरफान जाण्याने नेमकं काय झालंय? "आम्हांला वगळा गतप्रभ झणीं होतील तारांगणे" म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय येतोय. तो गेला त्या दिवशी सतत फिल्म्स बघणाऱ्या, त्यावर लिहिणाऱ्या, फिल्म हा म्युच्युअल टॉपिक असणाऱ्या कित्येक मंडळींचा त्याच्या जाण्याने  "पर्सनल लॉस" झाला होता तर क्वचितच चित्रपट या माध्यमाकडे वळणारी मंडळीही त्यांच्या चित्रपट हा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या मित्रांना फोन करून "अरे काय acting करायचा रे तो" म्हणत हळ [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/Irfaan.jpg [postimage] => /2020/08/Irfaan.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1688] => Array ( [PostID] => 21726 [post_title] => दृष्टिक्षेप [post_content] => [post_excerpt] => चैतन्य पंचक, वाचनसमृद्धीचे संदर्भ,बृहन्महाराष्ट्रातील मराठी कविता,तीन चित्रकार,मुनादी, ताडोबाचे पडघम आणि  इतर भय-गूढ-विज्ञान कथा [post_shortcontent] => अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२० ******** चैतन्य पंचक नेत्र-कर्ण-नाक-जिव्हा-त्वचा ही पाच इंद्रियांची अधिष्ठाने आहेत. इंद्रियांद्वारे परिस्थितीची जाणीव होते, ज्ञान प्राप्त होते. त्या आकलनाद्वारे माणूस निर्णय घेतो, हे आपण शालेय पातळीवर शिकलेलो असतो. परंतु ‘पंचेंद्रियांनी अनुभवलेल्या जीवनजाणिवा मानवी जगण्याला कलात्मकतेची उंची प्राप्त करून देतात. निसर्गाच्या प्रसन्न सान्निध्यात आणि मोकळ्याढाकळ्या ग्रामीण विश्वात वाढलेल्या लेखकाला या जीवनजाणिवा आणखी प्रगल्भ करतात. हे जेव्हा आपण ‘चैतन्य पंचक’ या प्रा. व. बा. बोधे यांच्या ललितगद्याच्या मलपृष्ठावर वाचतो, तेव्हा हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. ‘रंगलो मी रूपरंगी’, ‘गंधाची जादुई दुनिया’, ‘असेच नवथर स्पर्श दिवाणे’, ‘जीभ : रसास्वादाचे महाद्वार’ आणि ‘ध्वनीतून पाझरते नादब्रह्म’ अशा पाच लेखांचे पुस्तक म्हणजे ‘चैतन्य पंचक’. सुरुवातीलाच या पुस्तकाचे वैशिष्ट्य नमूद करायला आवडेल की या पुस्तकातील कोणतेही पान उघडून आपण वाचू शकतो आणि मग मात्र वाचतावाचता शेवटपर्यंत वाचनात गुंगून जातो. लेखक बोधेंनी ज्या सक्षमतेने आपल्या पंचेंद्रियांच्या अनुभवांना चित्रित केले आहे, त्यांची ती शैली वाखाणण्याजोगी आहे. साक्षात तो त्यांचा अनुभव आपण अनुभवू शकतो. उदा. कागदांचा स्पर्श मला आवडतो. फेंट पिवळा कागद थोडा खरखरीत असतो. वर्तमानपत्राचा कागद लगदा सुकविल्यासारखा असतो. मला पेपरचा खरमरीत आवाज मारणारा स्पर्श आवडतो. आर्टपेपरचा गुळगुळीत स्पर्श लाजवाब. पाण्यापासून पुस्तकाचं रक्षण करण्यासाठी लॅमिनेशन चकचकीत नि हळुवार असतं. जर्नल पेपर कसे कोरे करकरीत नि टक्क डोळ्यांनी बघत असतात. जुन [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/pp.png [postimage] => /2020/08/pp.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Aug 2020 [post_author] => 5776 [display_name] => प्रा. प्रतिभा सराफ [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1689] => Array ( [PostID] => 21187 [post_title] => पावसाशी लढाई [post_content] => [post_excerpt] => कापड ही एक सुंदर तरुणी व पाणी म्हणजे तिच्याभोवती पिंगा घालणारे तरुण आहेत असे समजा. [post_shortcontent] => अंक – सत्यकथा, जून १९५१ लेखाबद्दल थोडेसे : हा लेख आहे सत्तर वर्षे जूना. हो, सत्तर वर्षांपूर्वी सुध्दा आपल्या हवामान खात्याचे अंदाज बरोबर येत नव्हते. म्हणजे गेली सात दशके ते प्रामाणिकपणे चूकीचे अंदाज व्यक्त करत आहेत. हा लेख वाचताना आपण हवामानखात्याचा असा उल्लेख वाचतो तेंव्हा वाटते, खरेच काय बदलले गेल्या सत्तर वर्षात? किमान या लेखात ज्या मानवी वृत्तींवर तिरकस भाष्य आहे ती तरी अजिबात बदललेली नाही...वाचा म्हणजे कळेल. एक इशारा- हा विनोदी लेख अधूनमधून 'वैज्ञानिक' होतो, पण अखेरपर्यंत विनोदाचा 'कोट' मात्र सोडत नाही. पावसाळा संपला की, त्याच्याबरोबर छत्र्या-रेनकोटांची जरुरीही संपते. पण कित्येकांच्या छत्र्या अगोदरच बेपत्ता झालेल्या असतात. छत्र्यांना वाटा अनेक. कधी मित्र उसनी नेतात, कधी मालकच कुठेतरी विसरतात किंवा कधी चोर लंपास करतात. यांतून वांचून ती मालकाच्याच आश्रयाला टिकून असली तर त्याचे कारण म्हणजे तिच्या काड्या मोडलेल्या असतात, नाही तर कापडाला भोके पडलेली असतात, नाहीतर दांडा मोडलेला असतो, किंवा घोडा तरी पुढून गेलेला असतो. छत्रीच्या डॉक्टरला ती दाखवली तर तो गंभीरपणे सल्ला देतो की दांडा-काड्या बदलून कापड नवे टाकले की, छत्री एकदम नव्यासारखी होणार! रेनकोटचा त्रास वेगळ्या तऱ्हेचा. तो मोडत नाही किंवा कोणी मागतही नाही; पण लडीवाळ मुलाप्रमाणे त्याला नेहेमी कडेखांद्यावर वागवावे लागते. पावसाळाभर हे ओझे वाहून गंपूनानांचे खांदे असे तयार झाले आहेत की, दोनचार मण कांदेबटाटे, दहा बारा नारळ आणि पांचसहा भोपळे येवढी मंडई ते सहज वाहून आणतात. पाऊस व रेनकोट यांच्या परस्परशत्रुत्वाचा अनुभव तर सर्वांना असेलच. पाऊस येण्याचा रंग दिसतो म्हणून कोट बरोबर [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/28ecf2056da5a883bb9a34a557cdfa8d.jpg [postimage] => /2020/08/28ecf2056da5a883bb9a34a557cdfa8d.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Aug 2020 [post_author] => 5605 [display_name] => अशोक चितळे [Post_Tags] => विनोद,सत्यकथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1690] => Array ( [PostID] => 21758 [post_title] => ‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’ [post_content] => [post_excerpt] => https://wayam.in/mag/Ganpati-Visheshank-2020.pdf [post_shortcontent] =>

हॅलो फ्रेंड्स, गेले चार महिने ‘वयम्’ मासिकाचा छापिल अंक प्रसिद्ध झाला नाही. या चार महिन्यांच्या विरामानंतर गणेशोत्सवानिमित्त डिजिटल रुपातला ‘गणपती विशेषांक २०२०’ ‘वयम्’ मासिकाने वाचकांसाठी ‘वयम्’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. हा अंक निःशुल्क आहे. या गणपती विशेषांकात ‘वयम्’ मासिकात २०१३ ते २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेले काही साहित्य आपण एकत्रित रूपात देत आहोत. काही नवे साहित्यही आहे.

यात बुद्धी आणि कृती यांचा समन्वय होण्यासाठी गणपती उत्सव हे माध्यम लोकमान्य टिळक यांनी वापरले, स्वराज्यासाठी. त्यांची कल्पना काय होती, हे त्यांच्या १००व्या स्मृतिवर्षात समजावून देणारा लेख विकास परांजपे यांनी लिहिला आहे. शिवाय गणपती कसा बनतो याची उद्योग भेट आहे. तसेच बदलणाऱ्या काळानुसार इको फ्रेंडली बाप्पा, खट्याळ बालगणेश, तूप मूर्ती बनवणाऱ्या कारागीरांच्या मुलाखतीही आहेत. गणपती आणि माती यामागील शास्त्रीय दृष्टीकोन समजावून सांगणारा डॉ. शरद काळे यांचा लेखही यात आहे. याचबरोबरीने बाप्पाविषयची चित्रकोडी, शब्दांच्या जन्मकथा शोधाशोध, मिनू, छोटा शेफ, कल्पक कला ही नेहमीची सदरेही आहे.

असा वैविध्यपूर्ण ‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’चा अंक वाचण्यासाठी-https://wayam.in/mag/Ganpati-Visheshank-2020.pdf     या लिंकला क्लिक करा. घरी बसल्या बसल्या ‘वयम्’सोबत गणपती उत्सव वाचत वाचत साजरा करा. अधिक माहितीसाठी-  http://www.wayam.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/Ganpati-Visheshank-2020.jpg [postimage] => /2020/08/Ganpati-Visheshank-2020.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 28 Aug 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1691] => Array ( [PostID] => 21723 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>
चित्रस्मृती
'सिलसिला 'च्या पब्लिसिटीची फसलेली गोष्ट....
        सिनेमाच्या जगात 'पब्लिसिटीची गोष्ट ' हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा फंडा आहे, त्या बळावर चित्रपट खरंच यशस्वी ठरतो अथवा नाही, हा विषय वेगळा!
    एका बहुचर्चित चित्रपटाच्या पब्लिसिटीबाबत काय घडलं हे मात्र रोमांचित करणारे आहे.
     यश चोप्रा दिग्दर्शित 'सिलसिला ' ( १९८१) ची घोषणा झाली आणि मिडियातून सूर/धूर/नूर  उमटला की, या चित्रपटात रेखा अमिताभ बच्चनला लाडाने  'लंबू ' का म्हणते? या दोघांच्या अफेअरची 'इनसाईट स्टोरी ' काय आहे? या दोघांच्या अनोख्या नातेसंबंधात जया बच्चनचा रुसवा फुगवा आणि एकूणच हा प्रेम त्रिकोण, त्यात 'पती पत्नी और वो 'चा जबरदस्त रंजक फाॅर्मुल्या आहे अशी गाॅसिप्स मॅगझिनमधून उलटसुलट चर्चा सुरु झाली. रेखा म्हटलं की गाॅसिप्स हे त्या काळातील मोठे वैशिष्ट्य.  अगोदरच काही बहुचर्चित आणि उत्तम विक्री असलेल्या काही गाॅसिप्स मॅगझिनमधून अमिताभ आणि रेखा यांच्या संबंधात आणि संदर्भात काय वाट्टेल ते रंगवण्याचा सपाटा लावला होता, म्हणून अमिताभमध [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/silsila.jpg [postimage] => /2020/08/silsila.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1692] => Array ( [PostID] => 21185 [post_title] => थोरांमोठ्यांचे अंतकाल [post_content] => [post_excerpt] => हसतमुखाने मरण पत्करणे यांतच खरा पुरुषार्थ आहे. [post_shortcontent] => अंक : आनंद, ऑगस्ट १९३६ लेखाबद्दल थोडेसे : गोविंद सखाराम सरदेसाई  (१७ मे १८६५-२९ नोव्हेंबर १९५९) यांना महाराष्ट्र रियासतकार सरदेसाई म्हणूनच ओळखतो. इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संशोधन करुन संकलित केला.  ब्रिटिश  रियासत व मराठी रियासत असे त्याचे दोन खंड हे त्यांचे अनमोल कार्य म्हणाले लागेल.  इतिहासलेखनात भावनांपेक्षा पुरावे आणि सत्य सांगण्याचे धैर्य अधिक महत्वाचे असते हे सरदेसाई यांच्या लिखाणातून दिसते. त्यांच्या निधनानंतर साठ वर्षांनी आज अस्मिता आणि भावना एवढ्या तीव्र झाल्या आहेत की सत्य सांगण्याचे, ऐकण्याचे आणि पचवण्याचे धाडस मराठी समाजात राहिलेले नाही. सरदेसाई यांनी अनेक अंगाने इतिहासाचा अभ्यास केला. थोरामोठ्यांचे अंतकाल हा त्याचाच ऐक पैलू. मरणोत्तर आयुष्यावर प्रगाढ श्रद्धा असलेल्या आपल्या अध्यात्मिक परंपरेत 'अखेरचे क्षण' विविध अर्थानी महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा विविध मृत्यूंचा अतिशय समर्पक असा धांडोळा सरदेसाई यांनी या लेखात घेतला आहे.  जवळपास ८५ वर्षे जूना असलेला हा लेख आज आणि पुढील काळात अधिकाधिक महत्त्वाचा ठरणार आहे. 'पुनश्च'ने हा लेख मासिकांच्या फडताळातून बाहेर काढून, तो पुन्हा टाइप करुन डिजिटल स्वरूपात वाचकांसमोर आणलेला आहे, याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो. अन्यथा, एवढा उत्तम लेख भूतकाळात गडप झाला असता. अवश्य वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा. ******** राष्ट्रीय इतिहास म्हणजे राष्ट्राचे जीवन बनविणाऱ्या व्यक्तींचा वृत्तान्त. हे जीवन थोड्याबहुत अंशाने सर्वच व्यक्ती बनवीत असतात. तथापी कांही व्यक्ती आपल्या बुद्धिसामर्थ्याने इतरांना मार्ग दाखवितात. म्हणून त्यांना राष्ट्राचे नेते [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/DTM5JBxVAAAm4pw.jpg [postimage] => /2020/08/DTM5JBxVAAAm4pw.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Aug 2020 [post_author] => 5604 [display_name] => रियासतकार गो. स. सरदेसाई [Post_Tags] => चिंतन,इतिहास,आनंद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1693] => Array ( [PostID] => 21678 [post_title] => मॅजेस्टिक गप्पा (७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२०) [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२० १९८४ पासून विलेपार्ल्यात सुरू झालेल्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ या मुंबईतील-प्रामुख्याने उपनगरातील एक सांस्कृतिक सोहळाच असतो जणू. *** शुक्रवार, फेब्रुवारी २०२० सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांची प्रकट मुलाखत यंदाच्या ३७ व्या वर्षातल्या मॅजेस्टिक गप्पांची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. ‘शाळा’, ‘गवत्या’ ‘समुद्र’, ‘एकम्’, ‘मार्ग’ या कादंबर्‍या तसेच ‘उदकाचिया आर्ती’, ‘झेन गार्डन’ हे त्यांचे कथासंग्रह आहेत. मिलिंद बोकील हे शांत, संयमी आणि मूलतः अबोल असे साहित्यिक आहेत. कवयित्री नीरजा यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘‘वयाच्या एकविसाव्या वर्षी मी ‘किर्लोस्कर’ मासिकात ‘पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश’ ही कथा लिहिली. खरं सांगायचं झालं तर मला लहानपणापासून लेखकच व्हायचं होतं आणि लेखकाचं विश्व काय असतं, त्याची मानसिक जडणघडण काय असते, त्याचं ब्रीद काय असतं यासंबंधीचे सर्व आडाखे मनात आपसूकच तयार झाले होते. खरंतर मी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम घेतला परंतु नंतर लक्षात आलं की हे आपलं काम नाही आणि माझ्या याच अनुभवावर ही माझी पहिली कथा होती.’’ अशी सुरुवात मिलिंद बोकील यांनी आपल्या साहित्यिक जडणघडणीविषयी बोलताना केली. ‘‘अनेक वाचकांना ‘शाळा’ म्हणजे माझं आत्मचरित्रच आहे असं वाटतं, परंतु ते काही खरं नाही. प्रथम पुरुषी एकवचनी साहित्य लिहिलं की अनेकांना ते आत्मचरित्रात्मक आहे असंच वाटतं, हा फार मोठा धोका आहे. [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/zz.jpg [postimage] => /2020/08/zz.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Aug 2020 [post_author] => 5757 [display_name] => राजेंद्र मंत्री [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1694] => Array ( [PostID] => 21663 [post_title] => इथे-तिथे [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक - ललित, एप्रिल-मे- जून २०२० कायम स्मरण है और भी दुनियामें सुखनवर बहुत अच्छे कहते है कि गालिब का है अंदाज-ए-बयाँ और असं खुद्द स्वतःबद्दलच गालिबनं म्हटलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही त्याने केलेली आत्मस्तुती न वाटता वस्तुस्थिती ठरली हे महद् आश्चर्यच म्हटलं पाहिजे. याबाबत मतभेद नाहीत. त्यामुळेच गालिबला जाऊन दीडशे वर्षे झाली (मृत्यू : १५ फेब्रुवारी १८६९, जन्म २७ : डिसेंबर १७९६ ) तरी त्याची शायरी ज्याला तेजतर्रार म्हणतात अशी आजही ताजीतवानी वाटते-वाटत राहील. गालिब सर्वकालिक ठरतो तो ह्या विशेषामुळे! आत्मविश्वास उर्दू शायरीचं एक बघितलं, अनेकदा न कळताच त्याला दाद मिळते. वाहवाऽऽ मिळायला काही अट लागत नाही... अशा वेळी अस्सल अभिजात लिहिणार्‍या गालिबला दाद न मिळाल्यासच आश्चर्य वाटेल. त्यामुळेच स्वतःबद्दल सार्थ आत्मविश्वास व्यक्त करतानाच तो म्हणतो. हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है वो हर इक बातपे कहना के यूँ होता तो क्या होता त्यामुळेच ‘जो वरी आहे स्मरण त्याला कसले आलंय मरण’ म्हटलं जातं ते हे असं... पण ह्या स्मरणाच्यापण तर्‍हा आणि तर्‍हेवाईकपणा असू शकतो. म्हणजे पहा गालिबची जन्मशताब्दी मोठ्या धुमधडाक्याने आणि सरकारी पातळीवरून सुद्धा साजरी झाली. तेव्हा वाटलं, गालिबची २५, ७५ अशी वर्षे का साजरी झाली नाहीत? स्मरण-विस्मरण मग गालिबच्या १५० व्या जयंतीची किती जणांना आठवण राहिली असेल? इथे मराठीचिये नगरीत मात्र असं सर्वप्रथम स्मरण ध्वनिमुद्रिकातज्ज्ञ आणि रसिले आस्वादक सुरेश चांदवणकर आणि भालचंद्र मेहेर यांनी पडद्यावरचा गाल [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/bb-1.jpg [postimage] => /2020/08/bb-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Aug 2020 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1695] => Array ( [PostID] => 21669 [post_title] =>  शब्दांच्या पाऊलखुणा - गणपती गेलो पाण्या... (भाग - चौदा) [post_content] => [post_excerpt] => तर मग यंदाच्या गणेशोत्सवात आपलं आयुष्य असं साच्याच्या गणपतीसारखं होऊ नये यासाठी संकल्प करू या...! [post_shortcontent] =>

मराठी जनांना भाद्रपदाचे विशेष अप्रूप आहे ते या महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवामुळे! म्हणून तर या  करोनाच्या संकटातही मराठी माणसाला त्यातही विशेष गणेशप्रेमी असणारा मुंबईतील कोकणी चाकरमानी  गणपतीच्या ओढीने गावी परतला. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणेश, त्याच्या जन्मापासून अगणित कथामिथा आहेत. गणेश हे वैदिक दैवत आहे की पुराणातील? गणेश हा आर्यांचा देव आहे की अनार्यांचा? गणेशाला केवळ शंकराने जन्म दिला की पार्वतीने आपल्या मळापासून त्याला जन्माला घातले? गणपतीचा विवाह झाला होता की त्याने आजीवन ब्रह्मचर्याचे पालन केले? गणपतीच्या पत्नी रिद्धी–सिद्ध की लक्ष्मी–सरस्वती? अशा किती तरी कथा गणपतीभोवती गुंफलेल्या आढळतात. खरं तर देवदेवतांसंबंधींच्या अशा कथामिथांमधील तथ्यापर्यंत पोहचणं जवळजवळ अशक्यच! मात्र त्यातून आपल्या समाजमनाच्या भावभावनांचा, त्याच्या उत्कटतेचा, कल्पकतेचा काहीएक अंदाज निश्चित येत असतो.

---------------------------------------------

गणेशाच्या अनेक नावांपैकी  हे (गणेश) आणि गणपती हे नाव सारख्याच अर्थाचे आहे आणि दोन्हीही सामासिक शब्द आहेत. गणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा ईश्वर किंवा स्वामी. ‘गण’ हा संस्कृत शब्द ‘गण्’ या धातूपासून तयार झाला असून या शब्दाच्या अर्थात काळानुसार बरेच बदल झालेले दिसतात. जमाव, समुदाय, संप्रदाय, भक्त, मोजणे, मापणे, समजणे, मानणे इ. अर्थच्छटा या शब्दाला असलेल्या दिसतात. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, ‘ऋग्वेदातील ‘गण’ शब्दाला जातीवाचक अर्थ होता. नंतर तो [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/भाग-१४-1.jpg [postimage] => /2020/08/भाग-१४-1.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 24 Aug 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1696] => Array ( [PostID] => 21667 [post_title] =>  A Journey to Cinema of Satyajit Ray [post_content] => [post_excerpt] => जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत. [post_shortcontent] =>

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.
 A Journey to Cinema of Satyajit Ray
 – युवराज माने
भारतात चित्रपटरसिक असणं ही फारशी नावीन्याची बाब नाही. बहुतांश जनता चित्रपटविषयक चर्चेत आपलं मत हिरिरीने मांडतच असते. परंतु कोणत्याही चित्रपटासंदर्भात अभ्यासपूर्ण निरीक्षणं मांडणं यासाठी मात्र काही अंशी चित्रपटनिर्मितीचंही तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्यांना चित्रपट अधिक खोलवर समजून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काही विशेष उपक्रम उपलब्ध आहेत. अशाच एका उपक्रमाने मला चित्रपटातील लहानमोठे बारकावे समजून घेण्याचा संयत दृष्टिकोण दिला.
साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFAI) चित्रपट रसास्वाद शिबिरासंदर्भात मला माहिती मिळाली. अनेक दिग्गज चित्रपटसमीक्षक, तज्ज्ञ, अभ्यासक अशी मंडळी या शिबिरात त्यांचे विचार मांडणार होती. या सर्वांनी चित्रपट अधिक समरसून समजून घेण्याच्या तंत्राची उत्तम माहिती तर दिलीच पण याशिवाय काही महत्त्वाचे जागतिक चित्रपट आणि दिग्दर्शक यांचीही ओळख करून दिली. यातीलच एक नाव होतं सत्यजित रे यांचं.
एक दिग्दर्शक म्हणून रे यांच्याबद्दल मला फारशी कल्पना नव्हती. त्यांचं नाव कुठेतरी ऐकल्याचं अंधुकसं स्मरत होतं [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/satyajit-rai-1.jpg [postimage] => /2020/08/satyajit-rai-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1697] => Array ( [PostID] => 21644 [post_title] => शब्दांच्या पलीकडले (सदर -बिब्लिओफाईल) [post_content] => [post_excerpt] => अंक - ललित, एप्रिल-मे-जून २०२० [post_shortcontent] => अंक - ललित, एप्रिल-मे-जून २०२० १९९५ मधे बाबांनी ‘साटंलोटं’ हे नाटक लिहिलं, आणि त्याच वर्षी त्याचे बारा प्रयोग अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशनने ऑर्गनाईज केले. या काळात मराठी नाटकांचं अमेरिकेत जाणं हे रुटीन झालं नव्हतं. सुयोग नाट्यसंस्थेने नंतर ती प्रथा पाडली, ती पुढे काही वर्षांनी. त्यामुळे या वेळी आमच्यापुढे सेट, लाइट्सचं काय करायचं, किती जणांची टीम नेणं शक्य होईल, वगैरे अनेक प्रश्न होते. नाटकात पाच कलाकार काम करणार होते. त्यात आई, बाबा आणि माझी बहीण सुप्रिया या तिघांनी भूमिका केल्या. त्यांना सोडून इतर दोन भूमिकांत सुनील तावडे आणि वैजयंती चिटणीस होते. प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला चालेलसं नेपथ्य करून ते आधी मुंबईतून अमेरिकेत नेणं, आणि मग तिथे गावोगाव फिरवणं, हे जिकिरीचंच काम होतं. त्यावर उपाय असा काढला, की गावोगावच्या महाराष्ट्र मंडळांना नेपथ्याचा आराखडा पाठवला गेला, आणि मंडळाच्या नाटकांसाठी जी व्यक्ती ही जबाबदारी पार पाडत असेल, त्यानेच त्या त्या प्रयोगासाठी नेपथ्य उभारायचं ठरलं. पण आयत्या वेळी गावात गेल्यावर काही प्रॉब्लेम उपस्थित झाले तर ते सोडवण्यासाठी, केलेलं नेपथ्य नीट लावून घेण्यासाठी, प्रकाश-योजनेसाठी/ संगीत वाजवण्यासाठी, किंवा इतर मिसलेनीअस बॅकस्टेज कामांसाठी कोणीतरी लागणारच होतं. मग बालनाट्य संस्थेत आधीपासून नेपथ्य प्रकाशयोजनेची कामं पाहणारा पण व्यवसायाने लॅन्डस्केप आर्किटेक्ट असलेला शशांक वैद्य, आणि त्याच्याच एका प्रोजेक्टवर काम करणारा मी, अशा दोघांनी जायचं ठरवलं. तो अर्थात नेपथ्य - प्रकाश पाहणार. त्याला पडेल ती मदत करायची आणि आम्ही मुंबईतून रेकॉर्ड करून नेलेलं म्युझिक नाटकात वाजवायचं, असं माझं काम होतं. हे क्यूवर संगीत [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/bb.jpg [postimage] => /2020/08/bb.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Aug 2020 [post_author] => 5737 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1698] => Array ( [PostID] => 21183 [post_title] => वेळ झाली निघून जाण्याची... [post_content] => [post_excerpt] => “अबे, जीवनाची नुसती आर्जवं काय करतोस, त्याला खडसावून जाब विचारशील का नाही?” [post_shortcontent] => अंक : लोकसत्ता, रविवार विशेष २००३ लेखाबद्दल थोडेसे  : सुरेश भट आणि मराठी गजल हे समानार्थी शब्द आहेत. मराठीत गेल्या तीस-चाळीस वर्षात गजल लिहिणारे गल्लोगल्ली झाले. परंतु एखादा उत्तम शेर, एखादी चांगली गजल जमली की तीच आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचणारांची संख्याच अधिक. सुरेश भटांनी मात्र प्रत्येक गजल सारख्याच वजनाची लिहिली. कोणतीही गजल घ्या, तीत त्यांच्या प्रतिभेचे प्रतिबिंब दिसतेच. या गजलांना जेंव्हा स्वरसाज चढतो तेंव्हा ती एखाद्या सुंदरीनं शृंगार करावा तशी रसिकांना भेटते. गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी अनेक मराठी गजलांना असा स्वरसाज चढवला आहे. पांचाळे यांची गजलशी पहिली गाठ पडली ती भटांच्या साक्षीनेच. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख पांचाळे यांनी लोकसत्तामध्ये लिहिला होता. भीमराव पांचाळे हे केवळ संगीतकार नाहीत तर त्यांनी अनेक नव्या गजलकारांनाही प्रकाशात आणले, गजलची चळवळच राज्यभर उभी केली.  त्यांनी स्वरबद्ध केलेल्या भटांच्या काही गजलांचा उल्लेख प्रस्तुत लेखात आहेच. या शिवाय, इतर काही गजलकारांच्या 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा', 'मी किनारे सरकताना पाहिले', आयुष्य तेच आहे अशा इतरही अनेक अप्रतिम गजला भीमराव यांनी बांधलेल्या आहेत. हा लेख वाचल्यावर त्याही जरुर ऐका. ******** “हे पाह्य, मी तुले सांगून ठेवतो भीमराव – येणारा काळ गजलाचाच आहे... लक्षात ठेव!” हे ब्रह्मवाक्य ठासून मनावर बिंबवणाऱ्या मराठी गजलच्या खलीफाला मृत्यू घेऊन गेला... मराठी गजल पोरकी झाली... सुरेश भटांच्या तब्येतीतील चढउतार बराच काळ बघत होतो. त्यामुळे घडले ते फार अनपेक्षित नव्हते, तरीही त्यांच्या जाण्याने निर्माण झा [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/suresh-bhat-.jpg [postimage] => /2020/08/suresh-bhat-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Aug 2020 [post_author] => 5710 [display_name] => भीमराव पांचाळे [Post_Tags] => लोकसत्ता,मृत्युलेख​,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1699] => Array ( [PostID] => 21633 [post_title] => लक्षवेधी पुस्तके - वसुधारा, पतंग, कवितेचा अंतःस्वर, विस्मृतीच्या उंबरठ्यावर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२०  *** वसुधारा : मूळ बंगाली लेखिका : तिलोत्तमा मजुमदार मराठी अनुवाद : सुमती जोशी उन्मेष प्रकाशन : चंद्रनील अपार्टमेंटस्, ‘सी’ विंग, कॉसमॉस बँकेसमोर, सिंहगड रस्ता, पुणे- ४११०३० पृष्ठे : ५१२,  मूल्य : सहाशे रुपये ही धारावाहिक स्वरूपात आकाराला आलेली महाकादंबरी. महाकादंबरी की महाकाव्य? महाकाव्यच! कारण इथे प्रत्येक व्यक्तीच्या, परिसराच्या, घटनांच्या, धर्माच्या, देशाच्या, मातीच्या, संस्कृतीच्या संदर्भात एकमेकांत गुंतलेले इतके धागे आहेत की एखादाही हाती लागलासे वाटले की त्यातून नवनवीन आकृतिबंध तयार होतात, शक्यता दिसू लागतात. माणूस-निसर्ग, माणूस-धर्म, माणूस-संस्कृती, धर्मकारण-राजकारण, माणूस-माणूस... या सर्वादींचे परस्परसंबंध, अन्वय-अर्थान्वय प्रत्यही नव्याने आकळत जातात. महाभारतासारखं महाकाव्य ज्या भूमीवर घडले त्याच्या जवळपासच कलकत्त्याच्या-वंगभूमीवर घडणारे हे महानाट्य आहे. अगदी अलीकडचे... सत्तरच्या दशकातले. त्यामुळे इथे घडणार्‍या राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक घटनांशी आपण (वाचक) परिचित असतो, साक्षी असतो. अर्थात ‘चिरकालापासून असंच घडत आलंय... या गोष्टी वर्षानुवर्षे घडत असतात, त्या [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/mm-1.jpg [postimage] => /2020/08/mm-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Aug 2020 [post_author] => 5732 [display_name] => सुहासिनी कीर्तिकर [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1700] => Array ( [PostID] => 21596 [post_title] => सिग्नल शाळा - नव्या युगाचे पसायदान (भाग – एक) [post_content] => [post_excerpt] => जगाच्‍या कल्‍याणासाठी स्‍थलांतरितांचे प्रश्‍न जिव्‍हाळ्याने सोडविण्‍याची गरज आहे. [post_shortcontent] =>

मुलाला कोणत्या बोर्डाच्या शाळेत घालायचं याविषयी विचार करणारा पालकवर्ग आपल्या समाजात आहे, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे मुलांना शाळेतच पाठवू न शकणारा पालकवर्गही आहे. आज अनेक स्वयंसेवी संस्था अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातूनच ग्रामीण भागातील  वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार यांची मुलं शिकती होऊ लागलेली दिसतायत, तर शहरांमध्ये कचरावेचकांच्या मुलांसाठी, रेल्वेत आणि इतरत्र वस्तूविक्री करण्याऱ्या मुलांसाठी अशा शाळा भरताना दिसतायत. ठाण्यातल्या तीन हात नाक्याच्या पुलाखाली कंटेनेरमध्ये अशीच एक सिग्नल शाळा भरते. सिग्नलला उभी राहून फुलं, पिशव्या, पुस्तकं इ. वस्तूंची विक्री करणारी मुलं या शाळेत शिकतायत. या शाळेतील शिक्षिका आरती पवार - परब ‘सिग्नल शाळा’ सदरातून या मुलांना शिकतं करण्याच्या प्रवासातील अनुभव आपल्यासमोर उलगडणार आहेत. त्या अनुभवमालिकेतील हा पहिला लेख –

-------------------------------------------

जगाच्‍या प्रारंभापासून ते अंतापर्यंत एक गोष्‍ट निरंतर होत राहणार आहे, ती म्‍हणजे स्‍थलांतरण.  अश्‍मयुगापासुन ते सायबर युगापर्यंत आणि भविष्‍यात येऊ घातलेल्या युगातही एक धागा समान असणार आहे, तो स्‍थलांतरणाचा. स्‍वातंत्र्याच्‍या २४२ व्‍या वर्षी 'स्‍पिरीट ऑफ इनोव्‍हेशन'चा नारा देणारी अमेरिका स्‍थलांतरितांच्‍या कर्तृत्‍वाने मोठी झाली. सिग्‍नल शाळा देखील स्‍थलांतरितांच्‍या प्रश्‍नांना शिक्षणाच्‍या माध्‍यतातून उत्‍ [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/सिग्नल-शाळा.jpg [postimage] => /2020/08/सिग्नल-शाळा.jpg [userfirstname] => Arati [userlastname] => Pawar-Parab [post_date] => 20 Aug 2020 [post_author] => 5316 [display_name] => आरती पवार - परब [Post_Tags] => प्रयोगशील - उपक्रमशील शाळा,शालेय उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1701] => Array ( [PostID] => 21607 [post_title] => स्थलांतरित स्वदेशातच/ स्थलांतरितांची दैना (सदर - स्थलांतरितांचे विश्व) [post_content] => [post_excerpt] => ‘आम्ही गावी चाललोत हा आमचा काय गुन्हा आहे का? [post_shortcontent] => अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२०   इस शहर मे हर शख्स परेशां सा क्यूं है? खाना नहीं चाहिये, बस हमें घर जाना है।  पोटाची खळगी भरायला आलेले तरुण, वयस्क स्त्रीपुरुष अगतिक होऊन रडवेल्या चेहर्‍याने घरी जायचंय असं का म्हणत होते? लाखोंच्या संख्येने रोजीरोटीसाठी बंबई जवळ केलेले हे-खास करून-युपी बिहारवाले, असं काय झालं होतं की ‘हमे अपने घर जाना है, चाहे जो भी हो।’ असं काय झालं होतं की हजार, दीड हजार मैलांवरच्या घरी पायी, सायकलने, ट्रकवर बसून हे कामगार निघाले होते? घरी असं काय ठेवलं होतं वा संकट आलेलं होतं की परतायची निकड अगदी निकरावर येऊन व्यक्त होत होती. पाठीवर हॅवरसॅकमध्ये चार कपडे, पोळ्यांचं गाठोडं, पाण्याची बाटली एवढा संसार घेऊन हजारोंच्या संख्येने लोक चक्क चालत प. बंगाल, बिहार, राजस्थानकडे चालले होते. ह्याचं वर्णन करतानाही माझी लेखणी कापतेय. त्यांची अवस्था पाहवत नव्हती. तिथं तरी काय मोठं डबोलं मिळणार होतं, की ज्यासाठी हे लोक मुंबई सोडून चालले होते. वाटेवर नि तिथे त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं हे त्यांनाच काय देवालाही ठाऊक नसावं. अस्मानी, सुलतानी कुठलं संकट कोसळलं होतं, की असा अघोरी म्हणावा असा उपाय ते करू पाहत होते. त्यांचे स्थलांतर पाहताना एक तीव्र अशी कासाविशी सरकारदरबारी, उद्योजक, कंत्राटदार, प्रशासकांच्या पातळीवर देखील जाणवत होती. जगाने अनुभवलं, पाहिलं नसेल असं कोरोना नामक आजाराचं संकट अचानक उद्भवलं होतं. त्यावर ठोस उपाय गवसत नव्हता. आजाराच्या भीतीने कामं बंद झाली होती. उपासमार व्हायची वेळ आली होती. एकेका खोलीत आठआठ कामगार राहत होते. डोक्यावर छप्पर नाही, कंत्राटदार अशा संकट काळी देखील मदतीचा हात देत नव्हता [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/mm.jpg [postimage] => /2020/08/mm.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Aug 2020 [post_author] => 5727 [display_name] => संजीवनी खेर [Post_Tags] => समाजकारण,ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1702] => Array ( [PostID] => 21422 [post_title] => लांब केसांचं गाव [post_content] => [post_excerpt] => रेड याओ जमातीच्या परंपरेप्रमाणे अविवाहित मुली आपले केस काळ्या स्कार्फने झाकतात. त्या स्कार्फवर छानसं, नाजूक, लाल रंगाचं भरतकाम केलेलं असतं. लग्न झालं की मग ती केसांची सुबक चुंबळ घालू लागते. एकदा का लेकुरवाळी झाली की तिला तिच्या केशरचनेत थोडासा फेरफार करावा लागतो. कपाळाच्या शिरोभागावर त्याच केसांचा तिला एक आंबाडा बनवावा लागतो. म्हणजे चुंबळ असतेच, पण समोर आंबाडासुद्धा. [post_shortcontent] =>

चीनच्या दक्षिण भागात एक भातशेतीचं गाव आहे, लॉंगजी नावाचं. त्याच परिसरात व्हांगलो या अगदी छोट्याशा खेड्यात ‘रेड याओ’ नावाची जमात राहते. या जमातीतील महिलांचे केस त्यांच्या उंचीएवढे लांब असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये व्हांगलो हे ‘लांब केसांचं गाव’ म्हणून नोंदवलं गेलंय. त्या गावातील सफरीचा हा अनुभव- 

जर्मनीतील बालगोपाळांची, सिंड्रेलाइतकीच लाडकी एक परीकथा आहे. तिचं नाव रंपुझेल. रंपुझेल हे खरं तर एका हिरव्यागार पालेभाजीचं नाव. रंपुझेलची आजारी आई ही भाजी खाल्ल्याने सशक्त झाली आणि म्हणूनच रंपुझेलला जन्म देऊ शकली. मात्र ही भाजी होती, एका छोट्या चेटकिणीच्या शेतात. तिने भाजी देण्यासाठी एक कठीण अट घातली. रंपुझेलच्या जन्मानंतर चेटकीण तिची आई बनून तिचा आजन्म सांभाळ करणार. तिने तसा प्रयत्न केलासुद्धा. रंपुझेल तारुण्यावस्थेत आली, तेव्हा खूप सुंदर दिसायला लागली आणि तिचे केसही लांबसडक झाले.  चेटकिणीने मग तिला इतरांच्या नजरेपासून दूर एका मनोऱ्यात डांबून ठेवलं. त्याला ना जिना होता, ना दरवाजा. एकच लहानशी खिडकी होती. चेटकीण रोज तिच्यासाठी जेवण घेऊन यायची. खालून तिला साद घालायची- ‘रंपुझेल, रंपुझेल तुझे लांबसडक केस खाली सोड.’ मग दोरावरून चढून वर जावं तशी त्या केसांना धरून चेटकीण वर चढत असे. एकदा एका राजकुमाराने रंपुझेलचे केस पाहिले, तिचा आवाज ऐकला आणि तो तिच्या प्रेमात पडला. एके दिवशी त्याने चेटकिणीच्या आवाजाची नक्कल करून, केसांच्या दोरावरून मनोऱ्यात प्रवेश मिळवला. खूप अडचणींवर मात करून त्याने रंपुझेलची त्या कैदेतून सुटका केली. ही झाली [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/yao-hair.jpg [postimage] => /2020/08/yao-hair.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 20 Aug 2020 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1703] => Array ( [PostID] => 21627 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

  गाण्याच्या रेकाॅर्डिंगला स्टार हजर राहत......
         काही काही कलाकार आपली भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी म्हणून अनेक स्तरांवर मेहनत घेत असे जुन्या काळातील अनेक किस्से, गोष्टी, कथा ( अगदी दंतकथाही) प्रसिद्ध आहेत....
      त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या वेळी हजर राहून "आपल्यावर चित्रीत होणारे गाणे " समजून घेणे. म्हणजे कुठे कसे एक्प्रेशन द्यायचे,  हातवारे करायचे याचा अभ्यास झालाच. ( दिलीप कुमार एका वेळी एकाच चित्रपटातून भूमिका साकारण्याचा हा फायदाच)  ही सगळी  सकारात्मक पूर्वतयारी झाली ( म्हणूनच तर जुन्या चित्रपटातील गाण्याचा मुखडा आठवला तरी त्याचे पडद्यावरचे रुपडेही डोळ्यासमोर येतेच.)
      दिलीपकुमारची तर ही खासियत इतकी आणि अशी होती की, आपण एखाद्या गाण्यात कोणते वाद्य वापरणार आहोत याचेही ते आवश्यक इतपत शिक्षण घेत. या फोटोत ते आपल्या पत्नी अर्थातच सायरा बानूसोबत संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत छान थट्टा मस्करीत रमलेत. ही संगीतकार जोडी रेकाॅर्डिंगच्या वेळी हलकेफुलके विनोद करत वातावरण रिलॅक्स ठेवत.
       दिग्दर्शक ए. भीम सिंग यांच्या 'गोपी ' ( १९७०) च्या वेळची ही भेट आहे. विशेष म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानू यांनी एकत्र भूमिका साकारण्याचा योग चक्क त्यांच्या लग्नानंतर आला.
कथांचे प्रकार पाहिले की मानवी जीवनाशी तिचा किती आणि कशा पद्धतीने संबंध आला असेल याची काहीएक कल्पना येते. त्यातही लोककथा, व्रतवैकल्याच्या कहाण्या यांचा तर मानवी संस्कृतीशी आदिम संबंध आहे. म्हणून तर आता कालबाह्य वाटणाऱ्या कित्येक रुढी, परंपरा यांचे मूळ या आदिम कथा – कहाण्यांमध्ये आढळले की आपण चकित होतो. अशा लोककथा, कहाण्या, तात्पर्य कथा, बोधकथा यांनी भरगच्च असलेल्या अशाच एका संकेतस्थळाची ओळख करून देणारा मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकरचा हा लेख–

 ---------------------------------------------------

जगभरातील मानवी संस्कृतीमध्ये कथा हा फार प्राचीन साहित्य प्रकार आहे. आजच्या भारतीय साहित्यातील आधुनिक कथांचा प्रवास मागे जात पुराणकथा आणि त्याही आधीच्या लोककथांपर्यंत पोहचतो, इतका हा प्राचीन साहित्यप्रकार आहे.

मागील काही भागांपासून आपण ‘ट्रान्सलिटरल फाऊंडेशन’ या संकेतस्थळावरील मराठी साहित्याची माहिती करून घेत आहोत. प्रस्तूत लेखात आपण ‘मराठी साहित्य’ या सूचीमधील ‘मराठी कथा’ या विभागातील कथांची माहिती करून घेणार आहोत. यामध्ये लोककथा, पौराणिक कथा आणि तात्पर्य कथा असे प्रकार आहेत.

मराठी कथा या विभागामध्ये ‘लोककथा’ हा उपविभाग आहे. या उपविभागातील ‘लोककथा भाग एक’ मध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासक  डॉ. सरोजिनी बाबरयांच्या 'जनलोकांचा सामवेद' या पुस्तकातील काही कथांचा समावेश करण्यात आला आहे. भगवती उषा, भावगंगा, रत्न [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/भाग-5.jpg [postimage] => /2020/08/भाग-5.jpg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 17 Aug 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1709] => Array ( [PostID] => 21536 [post_title] => सत्यजित राय  एक अनुभव [post_content] => [post_excerpt] => जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत. [post_shortcontent] =>

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

सत्यजित राय  एक अनुभव 

सुधीर नाडकर्णी
सत्यजित राय हा अस्सल बंगाली मातीतला दिग्दर्शक. त्यांनी निर्माण केलेले सर्व चित्रपट बंगाली पार्श्वभूमीवर बंगाली भाषेत आणि बहुतांशी रवीन्द्रनाथ टागोरांच्या किंवा  अन्य  वंग कादंबरीकारांच्या कथाकारांच्या साहित्यावर बेतलेले होते. अपवाद फक्त दोन हिंदी चित्रपटांचा. पूर्ण लांबीचा शतरंज के खिलाडी ( १९७७) आणि दूरदर्शनसाठी बनवलेला ४५ मिनिटांचा लघुपट सद्गती (१९८१). दोन्ही मुन्शी प्रेमचंद यांच्या कथानकावरून बेतलेले होते. सत्यजित राय ह्या नावाशी  मी परिचित होतो. तरीही मी शतरंज पहिला तो अमजद खान, संजीव कुमार, शबाना आझमी वगैरे कलाकारांसाठीच. चित्रपट पाहून मी भारावून गेलो. राय ही काय चीज आहे ह्याची थोडीफार कल्पना मला आली. चित्रपटाचे वातावरण १८५६ सालचे आहे. लखनौचा विलासी नवाब वाजिद अली शाह आणि त्याच्या राज्यातील बुद्धिबळ खेळणारी जोडी हांच्या माध्यमातून राय ह्यांनी त्याकाळच्या राज्यकर्ता आणि प्रजा ह्यांच्या केवळ विलासीपणामुळे आलेल्या नाकर्तेपणावर, निष्क्रियतेवर अचूक बोट ठेवलेले आहेआणि त्यामुळे आपला देश ब्रिटिशांना आंदण कसा दिला गेला ह्यावर सूचक भाष्य मोजक्या दृश् [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/sadgati.jpg [postimage] => /2020/08/sadgati.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1710] => Array ( [PostID] => 21502 [post_title] => झुलवाकार उत्तम बंडू तुपे [post_content] => [post_excerpt] => ‘हे’ जास्त म्हणजे जीवनानुभव. अभावग्रस्त आयुष्यातला खडतर जीवनानुभव. [post_shortcontent] => अंक : ललित - एप्रिल-मे-जून २०२० झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचं २६ एप्रिल, २०२०, रोजी निधन झालं. साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी त्यांची काही पुस्तकं वाचून त्यांचा शोध घेतला होता. मुंबई-पुणे रस्त्यावर बाजूने वसलेल्या वस्तीत ते राहत होते. शोधत शोधत त्यांचं घर गाठलं तर ते आजूबाजूला कुठंतरी गेले होते. निरोप मिळाला तसे लगबगीनं आले. एका छोट्या बसक्या घरात मग ते स्वतःविषयी, लेखनाविषयी मोकळेपणानं बोलले. त्यात ना कसली खंत होती, ना कुठला लेखकपणाचा मुखवटा.. कुठला आवेश ना कुठला आविर्भाव.. आपल्या लिहितेपणाचं भान तर त्यांना होतं, पण त्यातून मिळत गेलेल्या नाव, पैसा, प्रसिद्धी आदी गोष्टी त्यांच्या गावीही नसाव्यात. एक साधा, सच्चा, प्रांजळ अन् धगधगते अनुभव बाळगून असणारा लेखक. फार अजब होतं हे लेखकपणाचं रसायन. पुढे साधारण ८-१० वर्षांनी लेखक गणेश मतकरी यांनी तुपे यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी फेसबुकवर लिहिलं, ते वाचून अस्वस्थ वाटलं. नाटककार अतुल पेठे त्यांना काही मदत करणार होते, त्यामुळे दुसर्‍या वेळी पेठे यांच्या बरोबर पुन्हा एकदा तुपे यांची भेट झाली. तुपे आणि तुपे यांचं घर ८-१० वर्षांत थोडं थकलं होत. दारिद्य्राच्या काजळीची रेषा गडद झाली होती. तुपे मात्र तसेच सहज होते. परिस्थिती सांगत असताना ना कुठली मागणी होती ना कुठली अपेक्षा.. सगळ्या आठवणींनिशी लख्ख असणारे तुपे  फ [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/tupe.jpg [postimage] => /2020/08/tupe.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Aug 2020 [post_author] => 5709 [display_name] => स्नेहा अवसरीकर [Post_Tags] => ललित,ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1711] => Array ( [PostID] => 21496 [post_title] => स्वातंत्र्यदिनाचा नवा संदेश [post_content] => [post_excerpt] => ‘पुनश्च’ आयुष्य प्रवाही व्हावे आणि  जीवनाची ‘बहुविध’ता त्याला प्राप्त व्हावी अशाच शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्यदिनी दिल्या पाहिजेत. [post_shortcontent] => यावेळेसचा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी अभूतपूर्व असा आहे. केवळ भारतच नव्हे तर अवघे जग आज करोनाविरूद्ध एक प्रकारे स्वातंत्र्याचा लढाच लढत आहेत. या लढाईने माणसाचे जगणे आरपार बदलून टाकले आहे आणि आपल्या आयुष्याचा, जीवनशैलीचा पुनर्विचार करावयासही आपल्याला भाग पाडले आहे. जगातील सर्वाधिक सुसज्ज आणि श्रीमंत आरोग्य व्यवस्थाही किती हतबल होऊ शकते याचा धडा तर करोनाकाळाने दिला आहेच, सृष्टीच्या कौतुकाआड दडलेल्या भयावह रहस्यांची झलकही जगाला दाखवली आहे. जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये या ना त्या प्रकारे प्रलयाची संकल्पना अस्तित्वात आहे. प्रलयाची कल्पना मनुष्यजातीच्या मनात जन्माला आली ती बहुधा अशा प्रकारच्या हतबल करणाऱ्या संकटांमुळेच. मानवजात पृथ्वीतलावरून नष्ट होण्याची भीती हेच या संकल्पनांचे मूळ आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने कदाचित करोडो वर्षे सुरू असलेल्या एका प्रक्रियेचा तो क्षुल्लकसा अंश असू शकेल, परंतु मानवजातीसाठी मात्र अथक परिश्रम, प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या प्रगत समाजाच्या इतिहासाची ती इतिश्री असेल. त्यामुळेच आजचा स्वातंत्र्यदिन एका अर्थाने जगात सर्वत्र सध्या सुरु असलेला स्वातंत्र्यलढाच अधोरेखित करतो. करोनावर विजय मिळवण्यासाठी रशियाची लस कामी येते, अमेरिकेची येते की देशी प्रयत्न यशस्वी ठरतात याला मर्यादित महत्व आहे, यश कोणालाही मिळाले तरी त्यातून अखिल मानवजातीचे आयुष्यमान वाढणार आहे आणि आजघडीला तेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अवघी अवनी करोनामुक्त होऊन ‘पुनश्च’ आयुष्य प्रवाही व्हावे आणि  जीवनाची ‘बहुविध’ता त्याला प्राप्त व्हावी अशाच शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्यदिनी दिल्या पाहिजेत. करोनाच्या संकटावर मात करुन जग पुन्हा ‘होते तसे’ व्हावे यासाठीचे प्रयत्न आता बऱ्यापैकी यशस्वी होताना दिस [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/AFP_1WH33W_1597379022853_1597379161309.jpg [postimage] => /2020/08/AFP_1WH33W_1597379022853_1597379161309.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Aug 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1712] => Array ( [PostID] => 21483 [post_title] => हा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान) [post_content] => [post_excerpt] => स्वयंस्फूर्तीचा दावा करण्याऐवजी, आपल्या हातून घडलेल्या निर्मितीसंबंधात कृतज्ञतेची भावना बाळगणं आपल्यासाठी हितकारक आहे. [post_shortcontent] => अंक - ललित : एप्रिल - मे - जून २०२०  लेखक जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उभा राहतो तेव्हा हा पुरस्कार आपल्यासाठी नसून आपल्या कामासाठी आहे याचे भान त्याने ठेवलेले बरे. हा सखोल आणि उपयुक्त असा विचार आहे. उपयुक्त यासाठी की, लेखकाची निर्मिती ही त्याच्यापेक्षा लहान असल्याने आपण याचे एकमेव निर्माणकर्ता असल्याच्या भ्रमापासून हा विचार त्याला दूर ठेवतो. असा काही भ्रम कायम राहिल्यास लेखक स्वतःमध्ये अधिक अधिक गुंतून राहील आणि आयुष्यभर अशा रखरखीत वाळवंटात भटकत राहील, ज्यामुळे मन दुबळं करणारा एक कालखंड येईल, जेव्हा सूर्याला आपण दर्शन द्यावं असं वाटणार नाही आणि चंद्राकडे उदय पावण्याची शक्ती नसेल. सत्य हेच आहे की, निर्मिती त्याच्या अंतर्मनातून झाली असली तरी, ती त्याच्या अस्तित्वाच्या सीमारेषा भेदून, त्याच्या अस्तित्वाबाहेर बहरते. आपल्या निर्मितीविषयी वृथा अहंकार बाळगण्यापेक्षा, आपल्या अशा बंदिस्त विश्वात राहून, आपलं अस्तित्व पुनःपुन्हा भेदलं जाण्याच्या अनुभवाची प्रतीक्षा करावी. लेखनकाळ संपण्याआधी, त्याच्या बाह्य अस्तित्वाला वारंवार तडे जाऊन त्याची रूपरेषा बदलली, तर ते लेखकाचं सर्वोच्च भाग्य असेल. हे भाग्य फार थोड्यांना लाभतं, आपल्यापैकी बहुसंख्यांना एखाद दुसरा तडा असलेल्या तटबंदीमध्ये राहावं लागतं. तेच आपलं भागधेय असेल, तर तसं असो. नासक्या अहंभावातून उद्भवणार्‍या अपायकारक विचारांना आपण खतपाणी घालू नये. तसं केल्यास, ज्ञानकिरणांना आत प्रवेश करता येणार नाही. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर स्वयंस्फूर्तीचा दावा करण्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/kk.jpg [postimage] => /2020/08/kk.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Aug 2020 [post_author] => 5701 [display_name] => श्री. रमाकांत रथ [Post_Tags] => ललित,ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1713] => Array ( [PostID] => 21404 [post_title] => ललित - संपादकीय आणि अनुक्रमणिका [post_content] => [post_excerpt] => ललित : एप्रिल - मे - जून २०२० [post_shortcontent] => नमस्कार, बहुविध परिवारात आजपासून 'ललित' मासिक सामील होत आहे. साहित्य आणि प्रकाशन- ग्रंथ विश्वातील एक विश्वासू नाव म्हणून ललित सर्वदूर ओळखीचे आहे. गेली ५७ वर्षे सातत्याने ललितने हे स्थान टिकवून ठेवले आहे. मराठी साहित्याला डिजिटल व्यासपीठावर स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्ना़ला ललितमुळे अधिक बळ प्राप्त झाले आहे. पुस्तकांचा परिचय, साहित्यिक घडामोडी, साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रातील कर्तृत्वाची योग्य दखल आणि पुस्तकांच्या जाहिराती ही ललितची वैशिष्ट्ये. 'ठणठणपाळ'ने दीर्घकाळ ललितला हास्यरेषा दिल्या. त्यानंतर अलाणे-फलाणे, गोमा गणेश, आनंद पुणेकर यांनी ती परंपरा सुरु ठेवली. ललितमध्ये अलिकडेच याच पठडीतले 'झारा आणि सराटा' हे सदर सुरु झाले आहे. तर,  या सर्व वैशिष्ट्यांसह 'ललित'चे स्वागत करु या. .......................................... ‘ललित’चा मार्च २०२० चा अंक निघाला. एप्रिलच्या अंकाचीही अक्षरजुळणी जवळजवळ पूर्ण झाली होती. आणि या सुमारासच कोरोना या महामारीने जग हादरून गेले. मुंबईसह सर्व देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आणि पळणारी मुंबई एकदम शांत झाली. प्रिंटिंग प्रेस बंद, पोस्ट ऑफीस बंद, त्यामुळे एप्रिलचा अंक प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. हळूहळू हे वातावरण निवळेल यासाठी वाट पाहिली. पण सध्या सगळंच कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे पीडीएफ स्वरूपात ललित’च्या वाचकांना/वर्गणीदारांना अंक उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय आम्ही घेतला. ‘ललित’चा एप्रिल-मे-जून असा जोडअंक वाचकांसाठी आम्ही  सिद्ध केला आहे. या तीन महिन्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/ललित.png [postimage] => /2020/08/ललित.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Aug 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1714] => Array ( [PostID] => 21418 [post_title] => राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ? [post_content] => [post_excerpt] => आपल्या देशाला जसे राष्ट्रगीत आहे, जसा अधिकृत ध्वज आहे, घोषवाक्य आहे, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, झाड, फूल, फळ, खेळ आहे तशीच राष्ट्रीय प्रतिज्ञाही आहे. या प्रतिज्ञेला राष्ट्रीय मानाचे वलय आहे. राष्ट्रगीताला जो मान आहेतोच सन्मान या प्रतिज्ञेला देण्यात आलेला आहे. आपण रोजच ती म्हणतो, म्हणून कदाचित तिच्याबाबत आपल्या मनात विशेष कुतूहल नसावे असे मला वाटते. [post_shortcontent] =>

१५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, 'वयम्' मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा!   

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ​सुरुवातीलाच ​​'प्रतिज्ञा​’ असते. ​आपण रोज ती म्हणतो. ​ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? ​या लेखकाने ​​​संशोधन करून ही माहिती मिळवली. वाचा तर, कोण आहेत आपल्या प्रतिज्ञेचे जनक! देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत आलो आहोत. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? याची माहिती जवळपास कुणालाच दिसत नाही. मी पण ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो आहे.बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ किंवा कविता वाचली किंवा त्या कवितेखाली त्या त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. मला बालपणापासून हा प्रश्न पडला होता की, आमची ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल? कारण या प्रतिज्ञेच्या खाली कोणाचेच नाव नव्हते. मला शिकवणा:या ब:याच शिक्षकांना मी हा प्रश्न विचारला, परंतु मला उत्तर मिळाले नाही. पुढे मी बऱ्याच विद्वान व्यक्तींशी याबाबत चर्चा केली, पण त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींनी साने गुरुजींचे नाव सांगितले, तर काहींनी यदुनाथ थत्ते यांचे नाव सांगितले. काहींना वाटले, ही प्रतिज्ञा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/1.jpg [postimage] => /2020/08/1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Aug 2020 [post_author] => 3369 [display_name] => नरेंद्र लांजेवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1715] => Array ( [PostID] => 21438 [post_title] =>  अक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक - ललित : एप्रिल - मे - जून २०२०  सदर - झारा आणि सराटा अक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी! कोरोनाच्या काळात लेखकांना चिंतनासाठी भरपूर वेळ मिळाला. त्या चिंतनातून आकाराला आलेले काहींचे मंथन काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले.‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘संवाद सेतू’ अशा भारदस्त शीर्षकाखाली ते प्रसिद्ध केले. हे सदर सुरू झाल्यावर मटाच्या संपादकीय विभागातील लोकांना अनेकांचे फोन सुरू झाले. असे फोन घेऊन बेजार झालेल्या एका पत्रकाराने आय्याला म्हणजे मलाच, फोन करून अनेक गमती सांगितल्या. काही साहित्यिक ‘मी संवाद सेतूसाठी लेख पाठवू का?’ असे विचारत, काही थेट मेल करून टाकत, काही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत, काहींना हातानेच लिहिण्याची सवय असल्याने ते लेखाच्या पानांचे फोटो काढून टाकत. ‘हे सदर फक्त निमंत्रितांसाठी आहे, आम्ही अनाहूत लेख घेत नाही’ असे सांगितल्यावर एकाने विचारले की, ‘तुम्ही कुठल्या निकषावर ही नावे निवडली आहेत? कारण तुम्ही ज्यांना साहित्यिक म्हणता ते मला साहित्यिक वाटत नाहीत.’ असा फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द ‘लोकसत्ता’चे संपादक असावेत, असा संशय त्या पत्रकाराला आला, कारण मराठी लेखकांना साहित्यिक म्हणून मान्यता देण्यास ‘लोकसत्ता’चे संपादक कायमच कुरकुरत असतात. ‘आमच्या संपादकांची मान्यता मिळवायची असेल तर मराठी लेखकांना युक्रेन, पोलंड, फ्रान्स, इटली अशा देशांमध्ये जाऊन लिखाण करावे लागेल’ असे ‘लोकसत्ता’तली मंडळी बाहेर सांगत असतात. ब्लॉग रायटिंग सारखी क्षुल्लक कामे काय कोणीही करील, ‘ब्लॉग ट्रान्सलेटिंग’सारखे मराठी वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे काम आज होण्याची गरज आहे’, असे हल्ली या वृत्तपत्रातील मंडळी सांगत फिरत असतात. publish [postmainimage] => /2020/08/ff.jpg [postimage] => /2020/08/ff.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Aug 2020 [post_author] => 5687 [display_name] => पांडुरंग आय्या [Post_Tags] => ललित- एप्रिल-मे-जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 933 [ParentMagzineName] => ललित [ParentMagzineNameEnglish] => lalit ) [1716] => Array ( [PostID] => 21377 [post_title] => भाषाविचार - इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५) [post_content] => [post_excerpt] => पालक आपापल्या मुलांचा सुटासुटा विचार करीत असले तरी त्यांच्यात एक कळपाची मानसिकता देखील असते. [post_shortcontent] =>

"आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं याचा विचार पालक अधिक करतात. एकेकाळी मराठी शाळांमध्ये इंग्रजी चांगलं न शिकवल्यानं आपण मागे पडलो. पण आता इंटरनॅशनल शाळांनी आपल्या मुलांच्या पिढीत हा अनुशेष वेगाने भरून निघेल असं पालकांना वाटतं. त्यांच्या मनातली खरी-खोटी भीती त्यांना इंग्रजीशरण बनवते. त्यांच्या या मानसिक गुलामगिरीचा फायदा इंग्रजी शाळा घेतात. इंटरनॅशनल शाळा या भाजणीतल्या सर्वोच्च स्तरावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडचं शोषण सर्वाधिक आहे. ‘गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील’ असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. इंग्रजी शाळांचे गुलाम मात्र गुलामगिरीची जाणीव झाली किंवा करून दिली गेली तरी अधिक निष्ठेने इंग्रजी शाळांची गुलामगिरी करत राहतात. हा डोलारा कसा कोसळवायचा हाच खरा प्रश्न आहे." 'भाषाविचार' सदरातून इंग्रजी शाळांच्या वर्चस्वाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार - 

------------------------------------------------------

देशभरामध्ये प्रादेशिक भाषांच्या शाळांना आणि एकूणच प्रादेशिक भाषांना वाईट दिवस आल्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रादेशिक भाषांतल्या शाळांची संख्या घटणं आणि इंग्रजी माध्यमाच्या कुत्र्यांच्या छत्र्या गल्लोगल्ली उगवणं. देशी भाषांमधून चांगलं शिक्षण मिळत नाही, इथल्या शिक्षणाने नोकरी आणि उद्योगाची कवाडं खुली होत नाहीत असा कांगावा पहिल्यांदा समाजाच्या मध्यम आणि उच्च मध्यम वर् [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/deepak.jpg [postimage] => /2020/08/deepak.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 13 Aug 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा,शाळेचे माध्यम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1717] => Array ( [PostID] => 21177 [post_title] => विश्वव्यापी रीडर्स डायजेस्ट [post_content] => [post_excerpt] => जगात सर्वात अधिक प्रती छापण्यात येणारे मासिक [post_shortcontent] => अंक – नवनीत मराठी डायजेस्ट – जून १९६९ लेखाबद्दल थोडेसे : रीडर्स डायजेस्ट हे जागतिक प्रकाशन विश्वातलं एक आश्चर्य आहे. १९२२ साली सुरु झालेल्या या मासिकाचा खप प्रकाशनाची शतकपूर्ती होत असताना पूर्वीएवढा अवाढव्य राहिलेला नाही, तरीही इतर प्रकाशनांची अवस्था पाहता रीडर्स डायजेस्टची अवस्था अजूनही चांगली आहे असेच म्हणावे लागेल. रीडर्स डायजेस्टची भारतीय-पाकिस्तानी अशी जोड आवृत्ती १९५४ साली ४००० हजार प्रतींनी सुरु झाली होती, ती २००८ साली ६ लाखांपर्यंत पोचली होती. सुरुवातीला रीडर्स डायजेस्ट भारतात टाटा ग्रुपतर्फे प्रकाशित होत होते, ते पुढे लिव्हिंग मीडियाकडे गेले. आज जगात सर्वत्र मासिका- नियकालिकांना सोशल मीडिया, ओटीटी यांच्याशी स्पर्धा करावी लागत असूनही भारतात अजूनही रीडर्स डायजेस्टचा खप महिन्याला लाखांच्या घरात आहे. या मासिकाचा जन्म,त्याची संकल्पना आणि वाढ याची मनोरंजक माहिती देणारा हा  (बहुधा अनुवादित) लेख पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. आजही हे मासिक टिकून आहे, त्यामुळे या लेखाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. जून १९६९ साली नवनीत मराठी डायजेस्ट मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** जगात सर्वात अधिक प्रती छापण्यात येत असलेले मासिक कोणते असे जर विचारले तर त्याचे उत्तर “रीडर्स डायजेस्ट” असे द्यावे लागेल. दर महिन्याला चौदा भाषांमधून मिळून त्याच्या दोन कोटी ऐशी लाख प्रती छापल्या जातात. त्याच्या आवृत्त्या निघतात तीस. त्यांपैकी एकेक आवृत्ती असते खास विद्यार्थीवर्गासाठी. आणि पाच आवृत्त्या असतात अंधांसाठी. ह्या आवृत्त्या ‘ब्रेल’ पद्धतीने पाच निरनिराळ्या भाषांतून छापण्यात येतात. जगातील शंभराहून जास्त देशांत ह्या [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/rd.jpg [postimage] => /2020/08/rd.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Aug 2020 [post_author] => 5601 [display_name] => श्री सुखबीर [Post_Tags] => संस्था,नवनीत मराठी डायजेस्ट [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1718] => Array ( [PostID] => 20880 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - पण घोंगडी मला सोडत नाही (भाग - तेरा) [post_content] => [post_excerpt] => मी घोंगडीला सोडले, पण घोंगडी मला सोडत नाही [post_shortcontent] =>

गेल्या पाचेक महिन्यांपासून आपण सगळेच टाळेबंदीत आहोत. या काळात जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याचदा समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका संवादात ते म्हणाले की, “आमची तयारी आहे करोनासोबत जगायची, पण करोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? करोना तयार नसेल तर आपण कसे काय त्याच्या सोबत जगणार?”आणि मग सानेगुरुजींचा श्याम आणि त्याची आई यांच्यातील संवादापासून ते  तयारी नसणाऱ्या कितीतरी गोष्टी या विधानाच्या चालीवर  गुंफायला सुरुवात झाली. सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या विधानांनी काही काळ महाराष्ट्रीय जनतेची करमणूक केली. नवल म्हणजे नेमक्या याच अर्थाची, पण किचिंतशी वेगळ्या धाटणीची घोंगडीवरील एक म्हण मराठीत आहे. त्या म्हणीकडे जाण्याआधी हे घोंगडं नेमकं कोणत्या भाषेतून मराठीत आलंय हे पाहू...

---------------------------------------------

‘काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं मलाबी जतरंला येऊ द्या की रं’ हे धनगरी गीत दादा कोंडके यांनी महाराष्ट्रभर गाजवलं. कपाळभर भंडारा, खांद्यावर घोंगडं अन् हातात त्याच्याच उंचीची काठी घेतलेल्या रांगड्या धनगराचे स्वप्नाळू चित्रण मराठी चित्रपट आणि काही प्रमाणात साहित्यानेही दीर्घकाळ रंगवले. मेंढ्या पाळणाऱ्या धनगराने मेंढ्यांच्याच लोकरीपासून तयार केले जाणारे घोंगडे पांघरणे साहजिक आहे, पण धनगर समाज घोंगडे विणत नाही, तर ते काम सणगर समाजात केले जाते. महाराष्ट्रातील सर्वच धनगर कर्नाटकातील मायाक्क [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/१३-पण-घोंगडी-मला.jpg [postimage] => /2020/07/१३-पण-घोंगडी-मला.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 10 Aug 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1719] => Array ( [PostID] => 21385 [post_title] => बहुआयामी रे ... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

बहुआयामी रे ...

सिनेमाकडे कसं बघावं किंवा सिनेमा कसा बघावा याविषयीची जागृती, शिक्षण आणि त्याबाबतच्या चळवळी किंवा साधनं यांचं प्रमाण भरपूर नसलं तरी आज पुरेसं आहे. कलेकडे कसं बघावं याचंही शिक्षण दिलं जाणं हे उत्तम समाजाचं लक्षण आहे. पण या सगळ्यांत एक व्यक्ती किंवा माणूस एकाच वेळी अनेक कलांत निपुण किंवा उत्कृष्ट असेल तर ? त्याच्याकडे, त्याच्या कलेकडे, एकत्रित किंवा स्वतंत्र किंवा सहसंबंधाने कसं बघावं यावर मात्र आपल्याला अजूनही स्पष्ट धारणा, मार्ग किंवा रचना मिळालेली नाही. अर्थातच आपल्याकडे अशी व्यक्तिमत्त्वं नाहीत असा काही मुद्दा कुणी मांडू बघत असेल तर त्याला काहीच आधार नाही हे देखील सत्य आहे. आपल्याकडे असे अनेक लोक होते, होऊन गेले आहेत आणि आताही आहेत. परंतु एकतर ते प्रचंड प्रसिद्ध नाहीत किंवा प्रसिद्ध असलेच तर कुठल्याही एका कलेच्या प्रसिद्धीत त्यांच्या इतर, कदाचित अधिक उजव्या कला झाकोळल्या गेल्यात. अर्थातच बऱ्याच बाबतीत अर्थार्जन हाही एक मुद्दा आहेच. पण कुठल्याही स्वरूपात किंवा रचनेत विचार केल्यास अशी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्यावर झालेल्या अभ्यासाच्या दिशा काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात अपुऱ्या किंवा कुठेतरी एका बाजूला झुकलेल्या दिसतात.
[post_status] => publish [postmainimage] => /2020/08/satyajit-rai-1.jpg [postimage] => /2020/08/satyajit-rai-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1720] => Array ( [PostID] => 20654 [post_title] => आमचे शत्रू आम्हीच [post_content] => [post_excerpt] => परावलंबीपणा हाच अधःपतनाचा पाया आहे. अभ्युदय आपल्या हातांत आहे, आपल्या मनाच्या प्रबल शक्तींत आहे. [post_shortcontent] => अंक : किर्लोस्कर मासिक , ऑगस्ट १९३१ लेखाबद्दल थोडेसे :  भारताच्या इतिहासात १९३१ चा काळ हा दूरवर स्वातंत्र्याची पहाट दिसू लागल्याचा काळ होता. हळूहळू आपण त्या दिशेने जात आहोत ही जाणीव जनमनात रूजू लागली होती. अशा वेळी समाज चिंतकांच्या मनात पहिला विचार हा येत होता, की उद्या स्वातंत्र्य मिळाले तर  देश चालविण्यासाठी विविध प्रकारची योग्यता असलेल्यांची उणीव भासायला नको. तेव्हा तरुणांच्या मनातील आकाक्षांचा अग्नी चेतवणे गरजेचे होते. कधी उपदेश, कधी विनोद, कधी आवाहन तर कधी आग्रह अशा विविध प्रकारांचे लेख प्रसिद्ध करुन  नियतकालिके देश उभारणीसाठीचे प्रयत्न करत होते. प्रस्तुत लेखात विनायक वैद्य यांनी विनोदाचे, थोडे मिश्कीलपणाचे पांघरुण घेत हेच काम केलेले आहे. नोकरीच्या मागे लागणाऱ्या मराठी तरूणांनी उद्योग,व्यवसायाकडे वळावे यासाठीचा एक प्रयत्न म्हणजेच हा लेख.  या लेखात ओघाओघात 'भय्या' असा जो उल्लेख आलेला आहे, तो आपण आज ज्या बिहारी, युपीतील श्रमीकांचा भैय्या असा उल्लेख करतो, त्यांचाच असेल तर 'भैय्या' महाराष्ट्रात आलेल्यालाही आता शंभर वर्षे होत आली असा त्याचा अर्थ होतो. अर्थात लेखातला हा केवळ एक छोटा उल्लेख, बाकी लेख आधी म्हटल्यानुसार पायाभरणीच्या हेतूने लिहिलेला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही  केलेली ही उजळणी आपल्याला 'जबाबदारीचा' संदेश सहजच देऊन जाते. ९० वर्षांपूर्वी किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** आमचे स्वतःवर इतके आंधळे प्रेम असते की त्यामुळे आपला आत्मघातकीपणा आम्हाला दिसत नाही. बारकाईने आत्मपरीक्षा करून दोष घालविले तर मात्र आपण आपले खरे मित्र होऊं. इंग्रजांनी [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/1_n_n_vOd8FsX4GYsLrwCUPQ.jpg [postimage] => /2020/08/1_n_n_vOd8FsX4GYsLrwCUPQ.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Aug 2020 [post_author] => 5435 [display_name] => विनायक व्यंकटेश वैद्य [Post_Tags] => चिंतन,किर्लोस्कर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1721] => Array ( [PostID] => 21368 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>
चित्रस्मृती
सुल्तान प्राॅडक्सन्सची पन्नाशी 
           हिंदी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सुल्तान अहमद या नावातच ऐट आहे, रुबाब आहे, पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटाची एक प्रकारची ओळख आहे.
    नेमकं सांगायचे तर, पिक्चर दिल से बनती है, पैसे से नही अशी थेट मानसिकता असलेल्या सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सिनेमावाल्यांपैकी हे एक.
     मूळ लखनौचे असल्याने खानदानी व्यक्तीमत्व आणि उर्दूमिश्रीत हिंदी भाषेची उत्तम जाण ही असणारच. साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील येण्यासाठी या गुणांसह आपण पडद्यावर खूप खूप मोठी स्वप्ने साकारणार आहोत अशी वृत्ती असणे जणू क्वालिफिकेशन होते.  प्रत्येक काळाची काही खास वैशिष्ट्ये असतात, तसेच हे.
    सुल्तान अहमद यांचे काका वजाहत मिर्झा हे 'मुगल ए आझम'च्या लेखकांपैकी एक. त्यामुळे सुल्तान अहमद यांना दिग्दर्शक के. असिफ यांच्या सहाय्यक दिग्दर्शकांतील एक होणे अगदी स्वाभाविक होतेच. के. असिफ म्हणजे खूप मोठे 'सपनो के सौदागर '. एकेक दृश्य भारी करण्यासाठी तन, मन, धन अर्पण करणारे. त्यांच्या 'लव्ह  अॅण्ड गाॅड ' आणि 'सस्ता खून
खून महंगा पानी ' या दोन भव्य चित्रपटांसाठी सुल्तान अहमद सहाय्यक दिग्दर्शक होते. सस्ता खून... काही रिळांनंतर बंद
publish [postmainimage] => /2020/08/IMG-20200806-WA0018.jpg [postimage] => /2020/08/IMG-20200806-WA0018.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1722] => Array ( [PostID] => 21342 [post_title] => नाही नेट, तरी शिक्षण थेट [post_content] => [post_excerpt] => मुलांना त्यांच्या आयुष्यात परिस्थिनुरूप येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी हाच तर शिक्षणाचा उद्देश असतो. [post_shortcontent] =>

टाळेबंदीमध्ये अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र दुर्गम भागांमध्ये असे शिक्षण सुरू करायला अनेक अडचणी येतायत. ठाणे, बदलापूर, आघाणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या अडचणींवर मात करत मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहचवले जात आहे, याविषयी सांगतायत तिथल्या मुख्याध्यापक चारुशीला भामरे -

------------------------------------------------------

करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पहिला प्रतिबंधात्मक निर्णय म्हणून १७ मार्च २०२० पासून महाराष्ट्रात टाळेबंदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे ऐन तोंडावर असलेल्या परीक्षा शाळाशाळांमधून रद्द करण्यात आल्या. तसेच आमच्या आघाणवाडी (ता.अंबरनाथ,जि.ठाणे) जिल्हापरिषदेच्या शाळेतही सगळ्या मुलांना सुट्टी देण्यात आली. मात्र ३० मार्च २०२० पर्यंतचा  कालावधी लक्षात घेऊन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात आला. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात शाळेच्या पालक समूहावर आणि वैयक्तिकही व्हॉट्सअपद्वारे ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल याबाबत प्रयत्न सुरू झाले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नव्हते त्यांच्या पालकांच्या साध्या मोबाइलवर संपर्क साधून वेळोवेळी सुट्टीमध्ये करायला दिलेला गृहपाठ विद्यार्थी करतात की नाही, याची चौकशी वर्गशिक्षकाद्वारे व मुख्याध्यापकाद्वारे करण्यात आली. घरच्या घरी करता येतील अशा भाषा, गणित विषयांच्या काही कृतीही विद्यार्थ्यांना दिल्या. परंतु जसजसा टाळेबंदीचा कालावधी आणि करोनाचा प्रसार वाढत होता, तसतसे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भातल्या आमच्या अडचणीतही भर पडत होती.  नेट रिचार्ज, पालकांची आर्थिक [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/1234-1.jpg [postimage] => /2020/08/1234-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Aug 2020 [post_author] => 3307 [display_name] => चारुशीला भामरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1723] => Array ( [PostID] => 21310 [post_title] => संपादकीय - नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा [post_content] => [post_excerpt] => शैक्षणिक धोरण हे अप्रत्यक्षपणे अंशतः भाषाधोरणही असते आणि भाषाधोरणात ‘शिक्षणाची भाषा’ हा घटक अपरिहार्यपणे असतो. [post_shortcontent] =>

नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा किंवा द्विभाषा सूत्राविषयी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. हिंदीचा सांविधानिक दर्जा काहीही असला तरी तिचे शिक्षणातील आणि विशेषतः उच्च शिक्षणातील स्थान अन्य भारतीय भाषांपेक्षा फारसे चांगले नाही. प्रगत व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजीच्या तुलनेत सर्वच भारतीय भाषा बुडणाऱ्या जहाजातील सहप्रवासी आहेत. भारतीय भाषा ज्ञानभाषा बनण्याचा मार्ग इंग्रजीने अडवला आहे, हिंदीने नाही. त्यामुळे इंग्रजीच्या तुलनेत हिंदीसह सर्वच भारतीय भाषांचे शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारात काय स्थान असणार आहे याविषयी ठोस विधान नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित होते. केवळ समाज इंग्रजीशरण बनला आहे म्हणून भारतीय भाषांच्या भवितव्याबाबत सोयिस्करपणे मौन पाळणे उचित नाही. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असेल  आणि शक्यतो पुढे आठवीपर्यंतही तेच असावे असे ह्या  धोरणात म्हटले आहे; त्याचे स्वागत आहे, पण ते पुरेसे नाही.

------------------------------------

प्रदीर्घ काळानंतर देशाचे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. कोरोनाकाळात त्यावर तत्परतेने काही कृती झाली नाही तरी चर्चा करायला मात्र भरपूर अवसर आहे. जागतिकरणानंतरचे पहिले संपूर्ण म्हणता येईल असे हे शैक्षणिक धोरण आहे. तरीही हे धोरण आमूलाग्र वेगळे आहे असे म्हणता येणार नाही. आकृतिबंधातील बदल, पूर्वप्राथमिक शिक्षणाची रीतसर दखल, शालेय स्तरावरही कौशल्यशिक्षणाला दिलेले महत्त्व, उच्च शिक्षणातील विषयवैविध्य आणि लवचीकता, पदवी पातळीवर प्रवेश आणि बाहेर पडण्याची मोकळीक, दहावी-बारावी परीक्षांना आलेले अतोनात [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/1234.jpg [postimage] => /2020/08/1234.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 03 Aug 2020 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1724] => Array ( [PostID] => 21305 [post_title] => सत्यजित राय [post_content] => [post_excerpt] => जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत. [post_shortcontent] => जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.   - The raw material of the cinema is life itself. It is incredible that a country which has inspired so much painting and music and poetry  should fail to move the filmmaker. He only has to keep his eyes and ears open. Let him do so…. (Satyajit Ray...1948…What is wrong with the Indian films, published in The Statesman, an english daily) भारतीय सिनेमाची जागतिक पटलावर नोंद का घेतली जात नाही या विषयावर सत्यजित राय यांनी १९४८ साली मांडलेलं हे मत आहे. भारतीय संस्कृती ज्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असेल अशा चित्रपटाचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी आपले चित्रपट भारतीय समाज जीवनातून फुलायला हवेत हे ही त्यांनी जाणलं. आज राय यांचे चित्रपट पाहताना आपल्या समाजभानाच्या विचारांशी ते पूर्णपणे प्रामाणिक राहिले याची आपल्याला खातरी पटते. पाथेर पांचालीपासून ते आगंतुकपर्यंतच्या सर्व चित्रपटांत त्यांनी भारतीय समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा, स्तरांचा, प्रश्नांचा सतत विचार केला आहे हे आपल्याला जाणवतं. पाथेर पांचालीमध्ये बंगालचं ग्रामीण जीवन आपल्यासमोर येतं. तर महानगर, देवी आणि चारुलता या चित्रपटांतून  स्त्रियांचं समाजातील स्थान, त्यांचे प्रश्न आपल्याला भिडतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना आपल्या कलाकृतीतून प्रतिक्रिया देणाऱ्या राय यांनी सत्त [post_status] => publish [postmainimage] => /2020/08/satyajit-rai.jpg [postimage] => /2020/08/satyajit-rai.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Aug 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1725] => Array ( [PostID] => 21275 [post_title] => दुहेरी योगाच्या योगे [post_content] => [post_excerpt] => बुद्धिमत्तापूर्ण सकारात्मकतेचा प्रसार व्हावा आणि विचारपूर्वक मतप्रदर्शनाची सवय लागावी यासाठीचा हा उपक्रम रूजतो आहे याची साक्ष यातून मिळते. [post_shortcontent] => कालच्या एक ऑगस्टचा योग दुहेरी होता. गांधीजींनी नेतृत्व केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचे अधिष्ठान ज्यांच्या अचाट कार्याच्या पायावर उभे होते त्या लोकमान्य टिळकांच्या मृत्यूला शंभर वर्षे पूर्ण झाली, तर समाजाचा तळ ढवळून टाकणाऱ्या चळवळी, लोकसाहित्य यांतून सामाजिक अभिसरण घडवून आणणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माला त्याच दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली. १९२० नंतरच्या शंभर वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर प्रगतीचे सहस्त्र दरवाजे आपण उघडले आहेत, तर त्याचवेळी अधोगतीचीही सहस्त्रावधी दारे खुली केली आहेत हे आपल्या लक्षात येते. मुळात गेल्या शंभर वर्षात आपण सामाजिकदृष्ट्या काय साध्य केले असेल तर प्रगती आणि अधोगती यांतील सीमारेषाच अस्पष्ट करुन टाकली आहे. नैतिक-अनैतिकतेची व्याख्या नव्याने लिहिली आहे. ज्या पांढरपेशा, मध्यमवर्गीयांच्या खांद्यावर बसून संस्कृती शतकांचा प्रवास करत आली आहे, तोच वर्ग देशी भाषा, देशी संगीत, देशी साहित्य, देशी खाद्यसंस्कृती यांना खालच्या दर्जाचे मानू लागला आहे. स्वातंत्र्यानंतरची तीन-चार दशके ही मध्यमवर्गीय मूल्ये टिकून होती. १९७५ नंतर व्यावहारिक हुशारीला वलय प्राप्त झाले आणि त्यात ही मूल्ये शहीद झाली. प्रामाणिकपणाला बावळटपणाचे मूल्य प्राप्त झाले आणि देशभक्ती ही अंगी बाणवायची वृत्ती नसून केवळ दाखवण्याची, मिरवायची बाब आहे, असे समजले जाऊ लागले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे स्खलनही सुरु होते, तसेच होऊन गेल्या काही वर्षात संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. ‘पुनश्च’ ही त्यातलीच एक सांस्कृतिक कडी आहे. ज्या ‘बहुविध डॉट कॉंम’च्या व्यासपीठावरुन ‘पुनश्च’ आपल्यापर्यंत येते, त्या व्यासपीठावरील मराठी प्रथम, वयम्, रूपवाणी हे सर्वच विभाग संस्कृतीच्या त्या संप [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/india-coronavirus-lockdown-02.jpg [postimage] => /2020/07/india-coronavirus-lockdown-02.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Aug 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1726] => Array ( [PostID] => 20890 [post_title] => भाषाविचार - इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग - ४) [post_content] => [post_excerpt] => एवढी असंवेदनशीलता आणि माज या इंग्रजाळेल्या जमातीत कुठून येतो? [post_shortcontent] =>

"जे जे उत्तम आहे ते ते इंग्रजी भाषेत असेल किंवा जे जे इंग्रजी भाषेत असेल ते ते उत्तम भासेल, अशी दुहेरी अडचण आपण करून दिली आहे आणि घेतली आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांचा उर्मटपणा त्यातून आला आहे. फक्त इंग्रजी प्रसारमाध्यमांत दोष आहे असं नाही. आमचा विद्यापीठीय विचारवंतांचा वर्ग देखील त्यात सहभागी आहे. अतिशय सामान्य दर्जाचं लेखन, परिसंवादातील निबंध वाचन इंग्रजीतून केलं जातं. त्याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण 'विद्यापीठ अनुदान आयोगा'च्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सध्या देशभरात कुत्र्याच्या छत्र्यांसारखे जे परिसंवाद होतात, त्यातल्या नव्वद टक्के कामाचा दर्जा हा सुमार किंवा अतिसुमार आहे... आणि त्यावर खर्च होणारा प्रचंड पैसा हा वैचारिक आणि नैतिक भ्रष्टाचारच आहे असं मला वाटतं. इंग्रजी भाषा हे या भ्रष्टाचाराचं वाहन आहे." ‘भाषाविचार’ सदरातून इंग्रजी आणि देशी भाषा यांच्या वापरातून येणारी प्रतिष्ठा - अप्रतिष्ठा याबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

--------------------------------------------

भालचंद्र नेमाडेंना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला तेव्हा गूगलवर जगणाऱ्या पत्रकारांना नेमाडे, कोसला, हिंदू यांचा शोध घेत बसावं लागलं. 'इंग्रजी शाळा काढून तिथे मुताऱ्या बांधल्या पाहिजेत' असं विधान नेमाडेंनी केल्यामुळे हा कुणी तरी सणकी म्हातारा असणार, असं त्यांचं नेमाडेंबद्दल मत झालंच असेल. त्यातच नेमाडेंनी नायपॉल, रश्दी ह्या इंग्रजीच्या जगातल्या दैवतां [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/दीपक-पवार-४.jpg [postimage] => /2020/07/दीपक-पवार-४.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 30 Jul 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => भाषा,प्रसारमाध्ये [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1727] => Array ( [PostID] => 20671 [post_title] => गणितांतील अजब प्राणी [post_content] => [post_excerpt] => अनंतात हजार मिळवले जरी ‘अनंत’च राहते. त्यांतून दहा हजार वजा केले तरी अनंतच! अनंताला कशाने गुणा, भागा, मिळवा अथवा उणे करा उत्तर अनंतच राहते. [post_shortcontent] => अंक : हंस, जानेवारी १९५८ हल्ली आपण शून्यांधळे झालो आहोत. म्हणजे काय तर आपण जे आकडे ऐकतो त्यांत किती शून्य असतील याचा विचार करणे आपण सोडून दिले आहे. किती तरी हजार कोटी रूपयांचे घोटाळे, बँकांच्या बुडीत कर्जाचे महाकाय आकडे आणि एखाद्या प्रकल्पासाठी मंजूर होणाऱ्या अजस्त्र रकमा ऐकून आणि वाचून आपल्याला शून्यांची आता नवलाई वाटत नाही. शिवाय प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्टफोनवर कॅल्क्युलेटर नामक गणिती विराजमान असल्याने हिशेबात तीन पेक्षा जास्त शून्यांचा विचार करायचा झाला तर  तोच करतो. परंतु ज्यांना गणित हा विषय वाटत नाही तर छंद वाटतो, अडथळा वाटत नाही तर कलानंदाचे साधन वाटते त्यांच्यासाठी 'आकडेमोड' हा ललीत विषय असतो. तब्बल बासष्ट वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख गणिताकडे पाहण्याचा असाच एक दृष्टिकोन देतो. हंस या अंकात जानेवारी १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** रविवारचा दिवस होता. जेवणानंतरचा वामकुक्षीचा कार्यक्रम मी ताबडतोब सुरू केला होता. बाहेर सतीश आणि श्रद्धा यांचा संवाद चाललेला होता, तो मी पडल्यापडल्याच ऐकत होतोः “मामा मला दहा गोळ्या देणार आहे.” श्रद्धा म्हणाली. “मला तर शंभर देणार आहे!” सतीशने नुकत्याच कुठेतरी ऐकलेल्या ‘शंभर’ ह्या शब्दाचा उपयोग करून म्हटले. “पण मामा मला हज्जार गोळ्या देणार आहे!” श्रद्धेला हजाराची कल्पना असल्याने तिने त्याचा उपयोग केला. पण सतीश कांही कमी नव्हता. त्यानें शंभर आणि हजार या दोन्ही शब्दांचा उपयोग करून म्हटले, “मला शंभर हजार गोळ्या देणार आहे!” त्यावर श्रद्धेने आपल्या गणिताचे ज्ञान प्रकट करीत म्हटले, “तूं म्हणशील त्यावर शून्य इतक्या गोळ्या मला [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/depositphotos_4178540-stock-illustration-algebra-geometry-abstract-background-seamless.jpg [postimage] => /2020/07/depositphotos_4178540-stock-illustration-algebra-geometry-abstract-background-seamless.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jul 2020 [post_author] => 5443 [display_name] => डॉ. सी. शं. जोशी [Post_Tags] => शिक्षण,हंस,ज्ञानरंजन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1728] => Array ( [PostID] => 21225 [post_title] => हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया [post_content] => [post_excerpt] => दगडांमधील पाण्यात वाढणारी दुसरी वनस्पती म्हणजे इरीओकॉलोन. याची पांढरी फुले टाचणीच्या टोकासारखी दिसतात.मित्रहो, तुम्हांला कदाचित प्रश्न पडला असेल की उन्हाळ्यात जिथे काही दिसत नव्हतं तिथेच पावसाळ्यात एवढा सुंदर गजबजाट! तो कसा काय बुवा? हीच तर निसर्गाची किमया आहे. फक्त पावसाळ्यात दिसणाऱ्या अनेकानेक वनस्पती या पाऊस संपल्यावर वाळून जातात. जमिनीत त्यांचे बी किंवा कंद हे पुढच्या पावसापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. त्यामुळेच या वनस्पती वर्षानुवर्षे पावसात बहरताना आपल्याला दिसतात. [post_shortcontent] =>

पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-

पाऊस येताच निसर्गात अनेक बदल घडू लागतात. पावसाळ्यात बहरणाऱ्या वनस्पती बघितल्या तर कळतं की, निसर्गाने सभोवताली रंगांची कशी उधळण केली आहे. पहिल्या पावसात पहिला नंबर लावते रानहळद. हळदीच्या कुळातलीच ही वनस्पती. त्याच्या फुलांचा तुरा हा जमिनीतूनच बाहेर येतो. लांबून गुलाबी व पांढरा दिसणाऱ्या तुऱ्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची गुलाबी-पिवळी फुले दिसतात. लांबून दिसणारी गुलाबी फुले म्हणजे खरी फुले नसून फुलांच्या बाहेरील संरक्षक आवरण आहे. त्याला इंग्रजीत bract असे म्हणतात. या फुलाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्याच्या स्त्रीकेसराचा आकार हा गोमुखासारखा असतो. अशीच दुसरी वनस्पती म्हणजे भुईआवळा. साधारण अर्धा फूट वाढणाऱ्या या वनस्पतीचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की, आवळ्यासारखी पाने आणि आवळ्यासारखीच फळे याच्या पानांच्या खाली रांगेने लागली आहेत. म्हणूनच ह्याला भुईआवळा म्हणतात. या वनस्पतीमध्ये कावीळ तसेच यकृताच्या विकारांवर उपयोगी येणारे औषधी गुणधर्म आहेत. सर्वदूर पसरलेल्या हिरव्या गालिच्याला अजून निरखून पहिले तर अळूच्या पानांसारखी पाने असलेला रानअळू आपल्याला बघायला मिळेल. हिरवी पाने व हिरवे देठ असलेल्या या अळूच्या पानांच्यामधून एक पिवळे लांबट फूल दिसते. उमलण्याप [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/Cup-Saucer.jpg [postimage] => /2020/07/Cup-Saucer.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Jul 2020 [post_author] => 5599 [display_name] => जिल्पा निजसुरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1729] => Array ( [PostID] => 21191 [post_title] => चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग  चार) [post_content] => [post_excerpt] => बडबडगीतं म्हणजे लहानग्यांशी बोलायचं एक माध्यमच! [post_shortcontent] =>

मुलं रोज रात्री झोपताना नवी गोष्ट ऐकण्याचा हट्ट करतात अन् पालकांना मात्र त्याच त्या कावळा – चिमणीची, म्हातारी – भोपळ्याची अशा दोनचार गोष्टींच्या पलीकडे नवं काही सांगता येत नाही. मुलांना गाणी शिकवावी तर पुन्हा तीच तऱ्हा! मग मुलं घरीदारी कानावर पडत असलेली, त्यांच्या वयाला न शोभणारी सिनेमातली गाणी आळवायला लागतात. अशा परिस्थितीत  ‘तिळा तिळा दार उघड’ मंत्राप्रमाणे गोष्टींचा – गाण्यांचा खजिनाच सापडला तर...? असा गोष्टी अन् गाण्यांचा खजिना असलेल्या संकेतस्थळाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर –

-------------------------------------

'बालसाहित्य' म्हटलं की प्रत्येकाला आधी स्वतःच्या  बालपणात म्हटलेल्या कविता, बडबडगीतं, गाणी यांची आठवण होते. ‘बालपणीचे दिवस सुखाचे, आठवती घडी घडी’ हे तर प्रत्येकच गोष्टीला लागू होतं, मग बालसाहित्य त्याला अपवाद कसं असेल? अशी किती तरी बडबड गीतं, बालगीतं आणि बालकथा एकाच ठिकाणी असणारं संकेतस्थळ म्हणजे अर्थातच

हेही वाचा :-

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – तीन)

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – दोन)

‘ट्रान्सलिटरल फाऊंडेशन’ संकेतस्थळ, ज्याची आपण गेल्या काही भागांपासून माहिती घेत आहोत. मागे म्हटल्याप्रमाणे हे संकेतस्थळ माहितीने भरगच्च असल्याने एका भागात [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/भाग-४.jpeg [postimage] => /2020/07/भाग-४.jpeg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 27 Jul 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1730] => Array ( [PostID] => 21159 [post_title] => तामिळनाडू, राजकारण आणि सिनेमा [post_content] => [post_excerpt] => चित्रपटाचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो. [post_shortcontent] => चित्रपटाचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो.  

तामिळनाडू, राजकारण आणि सिनेमा

-अनिरूद्ध प्रभू सिनेमा हे कथा कथनाचं माध्यम म्हणून परिचित झालं असलं तरी त्याच्याकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणूनच सुरुवातीपासून अधिक जास्त पाहिलं गेलं. अर्थात माध्यम हे माध्यम असतं  आणि त्याचा वापर कसा करायचा हे त्या त्या वापर कत्र्यावर अवलंबून असतं. एकेकाळी वेगळ्या कारणासाठी उपयोगात असलेली माध्यम पुढे वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध किंवा वापरली जाऊ लागली हे आपल्याला इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं. सिनेमा सुद्धा या प्रचलित प्रवाहाच्या विरोधात गेला नाही. मनोरंजन माध्यम म्हणून सुरु होऊन आज सामाजिक विषय पोचवण्या पर्यंतच्या प्रवासात त्यानं अनेक टप्पे बघतले. त्याचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट ला द्रमूक पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याचं, एम. करुणानिधींचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. द्रविड चळवळ आता कदाचित पूर्वी इतकी जोमात उदयास येईल ही आशा संपुष्टात आली. एकंदरीत दक्षिणेच्या राजकारणात कार्यकर्ते जीव ओवाळून टाकतील असा नेताही आता राहिलेला नाही. करुणानिधींचा मुलगा आणि वारसदार असलेला स्टालिन उदयोन्मुख नेतृत्व म्हणून तामिळी जनतेनं नाकारलेला आहे. त्याच्याकडे वडिलांचा धूर्तपणा आणि राजकी [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/rajnikant.jpg [postimage] => /2020/07/rajnikant.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Jul 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1731] => Array ( [PostID] => 20669 [post_title] => न हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे [post_content] => [post_excerpt] => विनोद समजण्यासाठी संवेदनाक्षम मन व विनोदबुद्धी यांच्याइतकीच पूर्वानुभवाची जरूर आहे. [post_shortcontent] => अंक : ललित - दिवाळी १९६९ लेखाबद्दल थोडेसे : बुद्धीगम्य विनोद आपल्याला खळखळून हसवत नाही, तो केवळ गालावर खळी पाडतो. परिस्थितीजन्य विनोद कोणालाही रिझवू शकतो. भाषा, समाज, संस्कृती यावरील शाब्दिक कोट्या कळायला वाचन, समज आणि आकलन तिन्हीची गरज असते. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रकार म्हणून नेहमीच बौद्धिक विनोदाची कास धरली. त्यांच्या एका चित्रात बंगल्याला 'नेस्ट' असे नाव दिलेली व्यक्ती फाटकावर बसलेल्या पक्ष्यांना काठीने उडवून लावत असल्याचे रेखाटले होते. ही गंमत कळायला चित्र निट बघावे लागते. एकदा त्यांनी कोल्हापुरी चपलांचा जोड चित्रात दाखवला होता. त्यात एक चप्पल दुसरीला म्हणते, अगं आपण आयुष्यभर कोल्हापुरात राहिलो, पण अंबाबाईचं दर्शन काही घेता आल नाही आपल्याला... तर असे हे वसंत सरवटे केवळ उत्तम चित्रकारच नव्हते, तर लेखकही तेवढेच उत्तम होते, त्यांचे निरिक्षण अफाट होते, याचा प्रत्यय हा लेख देतो. तो हसवतो, खळी पाडतो, चकीत करतो आणि आपल्याला  अनुभवश्रीमंत करतो. हा लेख वाचल्यावर असं वाटेल की आजचा शनिवार सार्थकी लागला! ललित दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** माझे न हसणारे वाचकही अनेक आहेत अन् त्यांची मधूनमधून भेट होत असते. विशेषतः कलाक्षेत्रापासून संपूर्णपणे भिन्न असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या विश्र्वात मी काम करीत असल्याने माझ्या आजूबाजूच्या अनेकांचा साहित्याशी किंवा चित्रकलेशी क्वचितच संबंध आलेला असतो. त्यामुळे न हसणारे वाचक कोणत्याही क्षणी समोर येण्याची शक्यता मी गृहित धरलेली आहे, त्यामुळे मी त्यांना तसा मुळीच बिचकत नाही. मुळीच बिचकत नाही म्हणजे जेव्हा अशा वाचका [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/15724591_1193471027387629_6387556537847741932_o.jpg [postimage] => /2020/07/15724591_1193471027387629_6387556537847741932_o.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Jul 2020 [post_author] => 5442 [display_name] => वसंत सरवटे [Post_Tags] => विनोद,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1732] => Array ( [PostID] => 21121 [post_title] => शालेय अभ्यासक्रम आदर्शवत करण्यासाठी... [post_content] => [post_excerpt] => याहून चांगली अभ्यासक्रम - निर्मितीची प्रक्रिया असूच शकणार नाही. [post_shortcontent] =>

महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी मूलगामी (बुनियादी) शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. त्यामध्ये शिक्षणाची समाजोपयोगिता केंद्रस्थानी मानली गेली. मात्र आपण सध्या राबवत असलेल्या अभ्यासक्रमातून अशी समाजोपयोगिता आजवर सिद्ध होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर भूगोलाचे प्राध्यापक विद्याधर अमृते यांनी आपल्या अभ्यासक्रम निर्मितीचा घेतलेला हा आढावा –

“प्रत्येक पारंपरिक विषयांमधील कोणते घटक त्या त्या उत्पादित कार्यासाठी उपयोगी आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक विषयाचे महत्त्व ठरवावे. ते कार्याप्रमाणे बदलेल व कमी जास्त होऊ शकेल. म्हणजेच घरबांधणीचे उत्पादित व श्रमाचे काम करताना भूमितीमधील कोणते घटक उपयोगी आहेत (उदा. काटकोन वगैरे) ते लक्षात घेऊन अभ्यासक्रम ठरवावा. शेतीच्या कामासाठी कोणते भौगोलिक घटक महत्त्वाचे आहेत ते लक्षात घेऊन त्यांचा समावेश करावा. अशाच प्रकारे प्रत्येक विषयाचे नेमके योगदान कुठे व कसे असावे ते लक्षात घेऊन अभ्यासक्रम बनवावा. या विचारांहून अधिक चांगले विचार व अभ्यासक्रम - निर्मितीची प्रक्रिया असूच शकणार नाही.”

---------------------------------------------------

आपल्या शालेय शिक्षणाबद्दल जे काही प्रसार माध्यमांतून छापून येते ते काहीसे एकांगी स्वरूपाचे असते, त्यातून मुख्यत: शालेय शिक्षणाचे व्यवस्थापन, प्रवेश-प्रक्रिया, वार्षिक वेळापत्रक व सुट्ट्या, शाळांचे [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/Capture-1.jpg [postimage] => /2020/07/Capture-1.jpg [userfirstname] => V [userlastname] => Amrute [post_date] => 23 Jul 2020 [post_author] => 3516 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1733] => Array ( [PostID] => 21117 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 
"त्रिदेव "च्या मुहूर्ताचे वेगळेपण....
    जाॅनी मेरा नाम ( १९७०) असं म्हणताक्षणीच दिग्दर्शक विजय आनंद आठवणारच....
      दीवार ( १९७३) आणि त्रिशूल ( १९७८) यश चोप्रांचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही...
     'विधाता ' सुभाष घईचा हे ओघात येतेच....
     या सुपर हिट चित्रपटाचे निर्माते आहेत गुलशन राॅय! हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे आघाडीचे वितरक आणि निर्माते.
यासह त्यांनी 'जोशिला ' ( दिग्दर्शक यश चोप्रा, १९७३) आणि 'युध्द ' ( दिग्दर्शक राजीव राॅय, १९८५) या चित्रपटांचीही निर्मिती केली, पण त्यांना यश लाभले नसले तरी गुलशन राॅय म्हटलं की ताडदेवच्या आपल्या त्रिमूर्ती फिल्म या निर्मितीच्या ऑफिसमधून ठीक दोन वाजता नाझमधील आपल्या माॅडर्न मुव्हीज वितरण ऑफिसात येणार असे वेळेचे पक्के!
    एका अतिशय प्रतिष्ठित आणि चित्रपट व्यवसायात दबदबा असलेल्या निर्मात्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला जास्तीत जास्त गर्दी ही अनेक आघाडीचे निर्माते आणि थिएटरवाले यांचीच असणार यात आश्चर्य ते काय?
     अंधेरीच्या नटराज स्टुडिओत 'त्रिदेव ' ( १९८९) च्या मुहूर्ताला हजर राहताना आघाडीचे अनेक निर्माते दिसले, तसेच याच स्टुडिओत ऑफिस असलेले रामानंद सागर, शक्ती सामंता , प्रमोद चक्रवर्ती, आत्माराम, उमेश मेहरा हेदेखील आवर्जून हजर दिसले. त्या काळात गुलशन राॅय यांच्या माॅडर्न मुव्हीजने आपला चित्रपट रि [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/tridev1.jpg [postimage] => /2020/07/tridev1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Jul 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1734] => Array ( [PostID] => 20663 [post_title] => असा आहे आमचा मराठवाडा [post_content] => [post_excerpt] => धर्म, पंथ किंवा मतभेद या योगे मराठवाडा कधीच गांगरून गेला नाही. उबगला नाही. ज्याचे जे न्याय्य त्याला ते पोचते करीतच तो आलेला आहे. त्यांत त्याने कसूर केलेली नाही. [post_shortcontent] => अंक : चित्रमयजगत , जानेवारी १९५७ लेखाबद्दल थोडेसे : आज मराठवाड्याची प्रसारमाध्यमांत चर्चा होते ती दुष्काळी प्रदेश किंवा पाण्याची टंचाई असलेला भाग म्हणून. या चर्चेत तथ्य आहे यात वादच नाही, परंतु मराठवाडा म्हणजे काही एवढेच नव्हे. साहित्य,संस्कृती, स्वातंत्र्यलढे, उद्योग अशा सर्वच अंगांनी हा प्रदेश समृद्ध आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तेंव्हा हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. मराठवाड्याचा बराचसा भाग निजामाच्या ताब्यात होता. तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली नवा स्वातंत्र्यलढा सुरु झाला त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असे नाव दिले गेले. रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी हा संग्राम तीव्र केला त्यातून अखेर  १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा स्वतंत्र होऊन तो स्वतंत्र भारताचा भाग झाला. त्यामुळेच या परिसरावर अजूनही उर्दू संस्कृती-भाषा यांची छाप आहे, मात्र ती मराठीशी आता एकरुप झाली आहे. संत एकनाथांची भूमी असलेल्या या भागाचा विकास व्हावा यासाठी १९९४ रोजी विकास मंडळांची स्थापना झाली. पुढे औरंगाबाद ही उद्योगनगरी झाली. अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्रभाकर बागले, श्रीकांत उम्रीकर, सुहास जेवळीकर, चंद्रकांत कुळकर्णी, प्रशांत दळवी अशा अनेकांनी  मराठवाड्याला विविध क्षेत्रात वैभव प्राप्त करुन दिले आहे. त्या परिसराचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारा हा लेख.  चित्रमयजगत च्या जानेवारी १९५७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** प्राचीन इतिहासांत ‘रट्ट’ आणि ‘म [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/मराठवाडा.jpg [postimage] => /2020/07/मराठवाडा.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jul 2020 [post_author] => 5441 [display_name] => न. शे. पोहनेरकर [Post_Tags] => इतिहास,स्थललेख,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1735] => Array ( [PostID] => 21099 [post_title] => रात्री उडणारे ‘पतंग’ [post_content] => [post_excerpt] => आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने आणि रंगाने लक्ष वेधून घेणारा आणखी एक पतंग म्हणजे मून मॉथ. फिकट पिस्ता रंगात न्हाउन निघालेल्या या पतंगाच्या मागच्या पंखाचा आकार झिरमिळ्यांसारखा होत गेलेला असतो. शिवाय याच्या चारही पंखांवर अर्धपारदर्शक वर्तुळाकार असतात. [post_shortcontent] =>

दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय-

  निसर्गाच्या अफाट पसाऱ्यामध्ये एक संगती आहे. वर वर पाहता विखुरलेले वाटणारे यातले घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे एक विशिष्ठ स्थान ठरलेलं आहे, कारण त्या स्थानावर त्याला एक ठराविक भूमिका बजावायची असते. यातूनच निसर्गातल्या बहुविधतेचा जन्म झाला. याचं एक नेहमी दिसणारं उदाहरण म्हणजे, फुलझाडांमधील काही झाडे रात्री फुलतात. आता या रात्री फुलणाऱ्या झाडांचे परागीभवन म्हणजे बीज प्रसार कोण करणार? त्यासाठी निसर्गात रात्री उडणारी फुलपाखरे अस्तित्वात आली. या रात्री उडणाऱ्या फुलपाखरांना आपण  ‘पतंग’ म्हणून ओळखतो. या पतंगांची शरीर रचना काही सूक्ष्म फरक सोडले तर फुलपाखरांशी अगदी मिळती जुळती असते, त्यामुळे अनेकदा गफलतीने यांना फुलपाखरू समजण्यात येते.पण बहुसंख्य फुलपाखरं दिवसा उडतात. अर्थात नियमाला अपवाद असतातच. आपल्या तडक भडक रंगांनी आणि पंखांवरील चित्रविचित्र नक्षिने लक्ष वेधून घेणाऱ्या या पतंगांची दुनिया आहे तरी कशी ते जाणून घेऊ या [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/110562110_10217324122999947_8217061392901630337_n.jpg [postimage] => /2020/07/110562110_10217324122999947_8217061392901630337_n.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 21 Jul 2020 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1736] => Array ( [PostID] => 21083 [post_title] => करोनाकाळ आणि समाजमाध्यमांवरील भाषेची बदलती रूपे [post_content] => [post_excerpt] => समाजमाध्यमांवरील मीम्स त्या समाजाचा आरसाच ठरू पाहतायत. [post_shortcontent] =>

भाषेचा चमत्कृतिपूर्ण, औपरोधिक, लक्षवेधक वापर हे समाजमाध्यमांवरील मीम्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या मीम्समधील भाषेतून  त्या समाजाची संस्कृती, मानसिकता, विशिष्ट सवयी यांचंही दर्शन घडत असतं, इतकं की हे मीम्स त्या समाजाचा आरसाच ठरू पाहतायत. मुंबई विद्यापीठामधील मराठी विभागातील वैष्णवी, आश्लेषा आणि प्रणव सलगरकर या विद्यार्थ्यांचा करोनाकाळातील अशाच काही वैशिष्टपूर्ण मीम्समधील भाषेचा मागोवा घेणारा हा लेख -

-----------------------------------------------------

दर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. पण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारे मीम्स किंवा पोस्टस पाहिल्या तर दर एका घटनेने भाषा बदलते असं म्हणावं लागेल. निवडणुका, सण, राजकीय-सामाजिक घटना यांच्यावर आधारित समाजमाध्यमांवरील पोस्टस आठवून पाहा, म्हणजे तुम्हाला या विधानाची सत्यता लक्षात येईल. मात्र या सगळ्या घटना तात्पुरत्या असल्याने त्या भाषेचा समाजावर दीर्घकाळ प्रभाव राहत नाही. करोनाच्या साथीचं मात्र तसं झालं नाही. गेले चार महिने आपण टाळेबंदीत आहोत आणि ही टाळेबंदी  संपून सर्व जग करोनातून कधी मुक्त होईल हे आज तरी कोणालाही सांगता येत नाहीये. करोनावर अजून लस नाही की नेमके प्रतिबंधात्मक उपायही कोणाला गवसले नाहीत. मग खात्रीचा इलाज म्हणून बऱ्याच देशांनी टाळेबंदीचा मार्ग स्वीकारला. इंग्रजीतील ‘लॉकडाऊन’ या शब्दाला भाषाजागरूक प्रसारमाध्यमांनी ‘टाळेबंदी’ शब्द वापरायला सुरुवात केली, तरी सर्वसामान्य माणसाच्या तोंडीमात्र ‘ल [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/new.jpg [postimage] => /2020/07/new.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jul 2020 [post_author] => 5544 [display_name] => वैष्णवी खोलम, आश्र्लेषा बांदेकर, प्रणव सलगरकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1737] => Array ( [PostID] => 21060 [post_title] => [post_content] => [post_excerpt] => सर्वच गोष्टी सहजसुंदरपणे जुळून आलेला आनंदी गोपाळ चित्रपट मनावर कोरला जातो, तो देत असलेल्या मौलिक भावनिक संस्कारामुळे. स्वप्न बघणे आणि ते तडीस नेणे, यामध्ये जे अंतर आहे, ते पार करण्याची जिद्द-ताकद प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष केलेले ते ध्येयवादी आनंदी-गोपाळ-जोडपं प्रेक्षकांना सहजपणे देऊन जातं. मराठी राजभाषा दिन नुसताच उत्सवी सोहळ्यांनी साजरा करण्या ऐवजी दर्जेदार ‘आनंदी गोपाळ’ बघून साजरा केला तरच मराठी भाषेचा अभिमान आपण अधिकाराने मिरवू शकू.  [post_shortcontent] =>

सर्वच गोष्टी सहजसुंदरपणे जुळून आलेला आनंदी गोपाळ चित्रपट मनावर कोरला जातो, तो देत असलेल्या मौलिक भावनिक संस्कारामुळे. स्वप्न बघणे आणि ते तडीस नेणे, यामध्ये जे अंतर आहे, ते पार करण्याची जिद्द-ताकद प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष केलेले ते ध्येयवादी आनंदी-गोपाळ-जोडपं प्रेक्षकांना सहजपणे देऊन जातं. मराठी राजभाषा दिन नुसताच उत्सवी सोहळ्यांनी साजरा करण्या ऐवजी दर्जेदार ‘आनंदी गोपाळ’ बघून साजरा केला तरच मराठी भाषेचा अभिमान आपण अधिकाराने मिरवू शकू. 

 

भावगर्भ तरी प्रेरकही झालेला -  आनंदी गोपाळ

-नीला उपाध्ये एखाद्या नामवंत ऐतिहासिक व्यक्तीवरील गाजलेल्या साहित्यकृतीचे रूपांतर, रुपेरी पडद्यावरील पूर्ण लांबीच्या चरित्रपटासाठी हे एकीकडे सोयीचे, दर दुसरीकडे अडचणीचेही होऊ शकते! कारण, ते माध्यमांतर करताना शाब्दिक साहित्यकृती ते, किमान शब्दांत अधिकेतर चित्रांतूनच अधिक अभिव्यक्त व्हावे, अशी अपेक्षा बाळगणारे चित्रपटमाध्यम यातील तोल सांभाळणे, ही एक तारेवरची कसरतच ठरू शकते! त्यामुळेच अलीकडच्या काळात गाजलेल्या साहित्यकृतींवर बेतलेले बहुतांश चित्रपट झटपट डब्यातच गेल्याचे पाहायला मिळाले होते... पण झी स्टुडिओने १५ फेब्रुवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला आणलेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट सुखद आश्चर्याचा धक्का देऊन गेला. श्री. ज. जोशी लिखित याच नावाची कादंबरी सत्तरच्या दशकात खूप गाजली होती. कारण ती कादंबरी कल्पित कथा सांगणारी नव्हती, तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात होऊन गेलेल्या, खोट्या कपोलकल्पित वाटाव्या अशा- पण खऱ्याखुऱ्या हाडामांसाच्या माणसांची [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/anandi-gopal.jpg [postimage] => /2020/07/anandi-gopal.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Jul 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1738] => Array ( [PostID] => 21022 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

सिनेमा तर सुपर हिट ठरले....

'मि. नटवरलाल' असे सिनेमाचे नाव घेताच 'परदेसिया यह सच है पिया सब कहते है मैने तुमको दिल दे दिया ' अशा अतिशय भन्नाट प्रेमगीतातील रेखाची प्रेमाची कबुली आणि अमिताभ बच्चनची 'लोगो को कहने दो ' चा ठोसा आठवतो. याच चित्रपटात अमिताभने वाघाशी केलेली मारधाडही आठवते. आणि एकदम आठवते ते 'खून पसिना 'मध्येही असेच अमिताभचे अॅक्शन दृश्य होते हेही आठवते, पण या चित्रपटांचा दिग्दर्शक राकेशकुमारची पटकन आठवण येत नाही. का बरे? दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या प्रमुख सहाय्यक दिग्दर्शकांतील तो एक होता. सुशील मलिक ( त्याने 'इनामदार ' वगैरे चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केले), राम सेठी ( मेहरा यांच्या चित्रपटात छोटी मोठी भूमिकाही करे. 'घुंगरु ' चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचेच) आणि राकेशकुमार असे तिघे मेहरांकडे घडले. प्रकाश मेहरांनीच 'खून पसिना 'च्या वेळी राकेशकुमारला स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची पहिली संधी दिली. अमिताभ, रेखा आणि विनोद खन्ना अशी पहिल्याच चित्रपटात स्टार कास्ट आणि रौप्यमहोत्सवी यश असा योग जुळून आला, तरी हा चित्रपट प्रकाश मेहरांचा म्हणूनच ओळखला जातोय. राकेशकुमारकडे अमिताभ हे हुकमी नाणे होते आणि अन्य निर्मातेही अशा वेळी मिळत जातात. निर्माते  टोनीचा 'मि. नटवरलाल' ( १९७९), देवर फिल्मचा   'दो और दो पाच '( १९८०) आणि एच. ए.  नडियादवाला यांचा 'याराना ' ( १९८१) आणि मग काही वर्षांनी त्यांच्या 'कौन जीता कौन हारा ' ( १९८७) या चित्रपटात अमिताभने पाहुणा कलाकार म्हणून नृत्य साकारले.... बरं या चित्रपटात इतरही बडे स्टार. दो और दो पाचमध्ये शशी कपूर, हे [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/natwarlal.jpg [postimage] => /2020/07/natwarlal.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 Jul 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1739] => Array ( [PostID] => 20887 [post_title] => भाषाविचार - तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? (भाग - ३) [post_content] => [post_excerpt] => आपली मुलं मराठी शाळेत का शिकत नाहीत असा प्रश्न शिक्षक, संस्थाचालक, विश्वस्त यांना पडत नाही. [post_shortcontent] =>

'लोकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतलं शिक्षण द्यावं' असा आग्रह धरण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं लागतं. त्यातून पळवाट काढण्यासाठी घराजवळ शाळा नव्हती, झोपडपट्टीतली मुलं त्या शाळांमध्ये येतात, मित्रांची, नातेवाईकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जातात, बायको किंवा नवरा ऐकत नाही अशी वेगवेगळी कारणं शोधली जातात. अनेकदा असं दिसतं की, आपल्या मुलांना मातृभाषेतून न शिकवण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो स्वतःला व इतरांना पटवून देण्यासाठी कारणांची जंत्री तयार केली जाते. प्रादेशिक भाषांमधून शिकवणारे शिक्षक, अशा संस्थांचे संस्थाचालक आणि विश्वस्त अनेकदा आपल्या शाळांमधून मुलं कमी होत असल्याची ओरड करतात. मात्र अशा वेळेला आपली मुलं या शाळांमधून का शिकत नाहीत असा प्रश्न त्यांना पडत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेतले अनेक घटक मातृभाषेतल्या शिक्षणाच्या बाबतीत एका सामूहिक दांभिकपणाचा भाग झाले आहेत. हा दांभिकपणा संपल्याशिवाय मातृभाषेतल्या शिक्षणाचं काहीही बरं होऊ शकणार नाही.

‘भाषाविचार’ सदरातून मातृभाषा आणि शाळेच्या माध्यमाबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

---------------------------------------------------------

हेही वाचा :-

भाषाविचार- भाषेची वसाहत आण [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/भाग-3.jpg [postimage] => /2020/07/भाग-3.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 16 Jul 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1740] => Array ( [PostID] => 20667 [post_title] => जून येतोयः सावध! [post_content] => [post_excerpt] => शाळेचं वय अर्धकच्चं. दूर अंतरावरच्या शाळा म्हणजे दृष्टीआड सृष्टी! [post_shortcontent] => अंक: माहेर, जून १९७० लेखाबद्दल थोडेसे : लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, हा लेख तर मे महिन्यात द्यायला हवा होता. खरं तर ते खरंच आहे, हा लेख मे मध्येच वाचायला हवा होता. पण मे मध्ये नेहमी जे होत असतं ते यावर्षी 'मे'मध्ये झालंच नाही. ना परीक्षा झाल्या, ना निकाल लागले, ना नव्या वर्षाची तयारी सुरु झाली. तर हा लेख आहे मुलांच्या शाळा, आपली मुले स्मार्ट व्हावीत, स्पर्धेत टिकावीत म्हणून आई- वडीलांच्या होणाऱ्या घालमेलीवर, हतबलतेवर. लेख आहे पन्नास वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७०च्या 'माहेर'च्या अंकात आलेला, परंतु जशा अनेक गोष्टी गेली पन्नास वर्षे टिकून आहे, त्यातलीच हीसु्द्धा एक. वाचा म्हणजे आपण होतो तिथेच आहोत, हे लक्षात येईल. लैला महाजन या ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारकही. मुलांच्या,युवकांच्यासाठी त्यांनी बरेच लेखन केले, भटकंती केली. ********** पोटाच्या भुकेमुळं? नोकरीच्या ओढीमुळं? की परिस्थितीच्या दडपणामुळं? की लोकलनं! अन लहान म्हणजे बारा पूर्ण झालीयत तिला. आतापासून सगळं अंगवळणी पडायला हवं. कारण तिला पुढचं आयुष्य मुंबईतच काढायचंय. गाड्या पकडायच्या कशा, गाडीत घुसायचं कसं, ...आतापासूनच शिकलं म्हणजे पुढं जड जाणार नाही. कांगारूच्या पिलांगत पोरांना पोटाशी धरायचं... सदोदित... जरा त्यांच्यावर जबाबदारी टाकायची नाही. एकटं सोडायचं नाही. गुळुमुळू वागायचं. बबड्या छबड्या करून लाड करायचे. मला नाही पसंत... माझी पोरगी मला स्मार्ट व्हायला हवीय. ख्रिश्चन, पारशी,सिंध्यांच्या पोरीसारखी, धडाडीची, फटकाडी व्हायला हवी. बाकीच्या पोरीसारखं तिनं बुळं व्हायला नको. ” दीनवाण्या चेहऱ्यानं निमा ऐकतच होती. अन मीही तोंडात मारल्यासारखी ओशाळवाणी... निमा मुकाट निघू [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/IMAG1170.jpg [postimage] => /2020/07/IMAG1170.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jul 2020 [post_author] => 5438 [display_name] => लैला महाजन [Post_Tags] => समाजकारण,माहेर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1741] => Array ( [PostID] => 21000 [post_title] => थेंबू आला भेटीला [post_content] => [post_excerpt] => हवेत तरंगणारी पाण्याची वाफ. म्हणजे ढगांमध्ये मी असतो तो वायुरूपात. आता दिसतो ना, तसं द्रवरूप धारण करण्यापूर्वी मला माझं बस्तान बसवायला काही बैठक शोधावी लागते. तशा अनेक बैठकी हवेत असतातच म्हणा. समुद्रातल्या खाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हा ती हवेत जाते, तेव्हा त्या पाण्यातल्या काही क्षारांचे बारीक बारीक कणही हवेत येतात. [post_shortcontent] =>

गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.

मित्रांनो, मी आलोSSS मी... पावसाचा थेंब! तुम्ही जेव्हा माझं चित्र पाहता तेव्हा ते उलट्या भोवऱ्यासारखं दिसतं. तुमचे चित्रकार माझं चित्र नेहमी असंच काढतात. पण माझं खरं रूप तसं नाहीच मुळी. ते कसं आहे हे सांगण्यासाठीच तर मी तुमच्यासमोर आलोय. मी माझ्या खऱ्या रूपात तुमच्यासमोर आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही. तर दोस्तहो, मी आहे थेंबू. लिंबूटिंबू नाही. थेंबू. पाऊसथेंबू. म्हणजे पावसाचा थेंब. थेंबू हे माझं लाडकं नाव आहे. मी खरोखर कसा दिसतो हे सांगण्यासाठी तुम्हांला माझी सगळीच कहाणी सांगायला हवी. अगदी माझ्या जन्मापासूनची. तुम्हांला ठाऊकच आहे की, माझा जन्म ढगामध्ये होतो. ढग म्हणजे तरी काय हो! नुसती वाफ. हवेत तरंगणारी पाण्याची वाफ. म्हणजे ढगांमध्ये मी असतो तो वायुरूपात. आता दिसतो ना, तसं द्रवरूप धारण करण्यापूर्वी मला माझं बस्तान बसवायला काही बैठक शोधावी लागते. तशा अनेक बैठकी हवेत असतातच म्हणा. समुद्रातल्या खाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हा ती हवेत जाते, तेव्हा त्या पाण्यातल्या काही क्षारांचे बारीक बारीक कणही हवेत येतात. तिथंच विहरत राहतात. शिवाय धूळ तर नेहमीचीच आहे. आजकाल तर तुम्हा मंडळींच्या उपद्व्यापापायी अनेक प्रकारच्या प्रदूषकांचे कणही हवेत विहरत असतात. मला माझी बैठक म्हणून यातले कोणतेही कण चालतात. मग [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/Raindrop-Clipart1.jpg [postimage] => /2020/07/Raindrop-Clipart1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Jul 2020 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1742] => Array ( [PostID] => 20968 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - चावीचा दगड (भाग - बारा) [post_content] => [post_excerpt] => म्हणूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नळाला ‘चावी’ म्हटलं जात असावं. [post_shortcontent] =>

गेल्या 'टाळेबंदी'च्या लेखात आपण टाळा-चावी या जोडीगोळीतील टाळ्याचा गोतावळा पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. आज आपण टाळ्याच्या जोडीदारीची म्हणजे किल्लीचा गोतावळा समजून घेऊ. किल्ली किंवा चावी म्हणजे कुलूप उघड-बंद करण्याचं साधन. यातील ‘चावी’ शब्द हिंदी वाटला तरी त्याचं मूळ ‘चावे’ या पार्तुगीज शब्दात आहे. या ‘चावे’चं बंगालीत ‘साबी’, तमिळमध्ये ‘सावी’, अन् हिंदीमध्ये झालं चाबी/चाभी! कुलूप उघड–बंद करण्यासाठी किल्ली कुलपात घालून विशिष्ट प्रकारे म्हणजे डावीकडून उजवीकडे फिरवावी लागते. अशीच काहीशी क्रिया पाण्याचा नळ चालू – बंद करतानाही आपण करत असतो. यावरूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नळाला ‘चावी’ म्हटलं जात असावं.

हेही वाचा :-

शब्दांच्या पाऊलखुणा – टाळेबंदी (भाग अकरा)

शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)

‘चावीचा दगड’या कल्पक वाक्प्रयोगाचा हल्ली फारसा वापर होताना दिसत नाही. दगडांची कमान बांधताना मधोमध जो दगड बसवला जातो त्याला ‘चावीचा दगड’ म्हटलं जातं. हा दगड घडवणं आणि तो कमानीत बसवणं ही दोन्ही कामं फार कौशल्याची समजली जातात. कारण हा चावीचा दगड केवळ शोभेसाठी नसतो, तर आख्ख्या कमानीचा भार हा चावीचा दगड पेलत असतो. कमानीतील सर्व दगडांना एकमेकांत घट्ट अडकवण्याचे म्हणजे एक प्रकारे बंद करण्याचे  काम एखाद्या चावीप्रमाणे हा मध्यभागातला दगड क [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/12-चावीचा-दगड.jpg [postimage] => /2020/07/12-चावीचा-दगड.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 13 Jul 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1743] => Array ( [PostID] => 20958 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

 

  राज खोसला दिग्दर्शित 'तिजोरी 'मध्ये देव आनंद..... दिग्दर्शक राज खोसला आणि सदाबहार देव आनंदचे चाहत्यांना एव्हाना नक्कीच प्रश्न पडला असले की, या दिग्दर्शक आणि हीरो जोडीचा हा 'तिजोरी '  चित्रपट कोणता? कधी बरे पडद्यावर आला/गेला ( करियरच्या उत्तरार्धातील देव आनंदचे बरेचसे चित्रपट खुद्द तो सोडून फारसे कोणी सिरियसली घेत नसे. असतो एकेकाचा कशात तरी 'आनंद '). या जोडीने रसिकांच्या एका पिढीला विविध थीम आणि त्यात म्युझिकल हिट असा झक्कास आनंद दिला. त्याचे प्रगती पुस्तक बघा, मिलाप ( १९५४ , बचना जरा यह जमाना है बुरा हे यातीलच गाणे  ), सीआयडी ( १९५६, लेके पहेला पहेला प्यार ), सोलवा साल ( १९५८, है अपना दिल तो आवारा), काला पानी ( १९५८, हम बेखूदी मे तुमको, अच्छा जी मै हारी), बम्बई का बाबू ( १९६०, साथी ना कोई मंझिल, दीवाना मस्ताना हुआ दिल) .... एव्हाना या सर्व गाण्यातील देव आनंद कधी एकटा तर कधी त्याच्या नायिकांसोबत डोळ्यासमोर येतोच. श्रवणीय गीत संगीताची तीच खासियत आहे, ती गाणी चित्रपटाची सतत आठवण देतात. त्यात पुन्हा राज खोसला पडद्यावर गाणे खुलवण्यात एक्स्पर्ट. देव आनंद तर गाण्यात जास्त खुलणारा. ही गाणीच जुन्या चित्रपटांना पुढील पिढीतील रसिकांशी जोडतात. साठच्या दशकात विजय आनंदच्या दिग्दर्शनातील देव आनंदची यशस्वी वाटचाल सुरु झाली आणि राज खोसला अन्य हीरोंकडे वळला. त्याच्या दिग्दर्शनात पुन्हा देव आनंद दिसायला १९७३ साल उजाडले. 'शरीफ बदमाश ' नावाच्या या अॅक्शन चित्रपटात हेमा मालिनी नायिका होती. याही चित्रपटातील तेरे सौ दीवाने, नींद चुराके ऑखो मे.... ही [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/FB_IMG_1591179604762.jpg [postimage] => /2020/07/FB_IMG_1591179604762.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Jul 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1744] => Array ( [PostID] => 20920 [post_title] => पाठ्यपुस्तकांचा इतिहास! [post_content] => [post_excerpt] => सुरुवातीची पाठ्यपुस्तकं छपाईच्या दृष्टीनं अगदी प्राथमिक अवस्थेतली होती. संपूर्ण पुस्तकात एकाच प्रकारची अक्षरं (font) अन मुखपृष्ठ तेवढं वेगळ्या टाईपमध्ये असे. रंगीत पाठ्यपुस्तकं ही तर अगदी गेल्या शतकाची निर्मिती मानावी लागेल. आता आपण पाहतो तशी रंगीबेरंगी, सुबक छपाईची, वयोगटानुसार वेगवगळ्या आकारांचे font वापरणारी पाठ्यपुस्तकं या गोष्टींची कल्पना आपल्याकडं अगदी पन्नास-साठ वर्षांपूर्वीदेखील दिवास्वप्न ठरली असती. [post_shortcontent] =>

काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.

'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं! आज तुम्ही मुले ज्या गोष्टी तुमच्या पालकांकडून किंवा आजी-आजोबाकडून ऐकता ना, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या. 'लांडगा आला रे आला' ही गोष्ट असो किंवा 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' ही लोकमान्य टिळकांची गोष्ट असो, या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आहे, याचे कारण त्या पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या. शालेय वयांत पाठ्यपुस्तकं फार महत्त्वाची मानली जातात. जगभर पाठ्यपुस्तकं वापरली जातात. त्यांचं स्वरूप, पद्धत अन महत्व वेगवेगळं असू शकतं, पण पाठ्यपुस्तकं नसलेल्या शाळा फार क्वचित आढळतील. आपल्याकडं तर 'सिल्याबस' संपवायचं म्हणजे पाठ्यपुस्तक शिकवून/शिकून संपवायचं, असाच अर्थ घेतला जातो. इंग्रजांच्या काळापासून भारतात शाळा आखीव-रेखीव बनल्या. शिक्षकांनी नेमून दिलेलं पुस्तक निमु [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/Old-Marathi0001.jpg [postimage] => /2020/07/Old-Marathi0001.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jul 2020 [post_author] => 5494 [display_name] => किशोर दरक [Post_Tags] => इतिहास,शिक्षण,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1745] => Array ( [PostID] => 20656 [post_title] => अ.भि.शहाः माणसं स्थापन करणारी संस्था [post_content] => [post_excerpt] => देशभर हिंडून शहांनी माणसं ‘स्थापन’ केली. संस्थांप्रमाणे, किंवा संस्थांपेक्षाही, माणसं स्थापन करण्याची त्यांना आवड होती. त्यांच्या मानवतावादाचा नेमका हाच अर्थ होता. [post_shortcontent] => अंक – अभिरुचि – दिवाळी, १९८१ लेखाबद्दल थोडेसे : एका मोठ्या माणसानं दुसऱ्या मोठ्या माणसाविषयी मनापासून लिहावं असा फार दुर्मीळ योग आजच्या या लेखासंबंधी घडून आलेला आहे. इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक ए. बी शहा हे साठ आणि सत्तरच्या दशकातील मराठी-इंग्रजीतील सुधारणावादी वैचारिक, साहित्यिक चळवळीतील आघाडीचे विचारवंत.  तर दिलिप चित्रे हे कवी, समीक्षक, चित्रकार, इंग्रजी भाषेचे जाणकार आणि सेक्युलर विचारांचे कट्टर पाठीराखे. शहा यांच्या वैचारिक प्रभावाखाली आणि नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.  १९८१ साली शहा यांच्या निधनानंतर चित्रे यांनी अभिरुचीच्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख आहे. यातून केवळ शहा यांचे व्यक्तिचित्र उभे राहात नाही, तर तेंव्हाचे सामाजिक, राजकीय वातावरण, वैचारिक प्रवाह आणि मानवी स्वभावाचे हळवे पैलूही दिसून येतात. आपल्या वाचन श्रीमंतीमध्ये मोलाची भर घालणारा हा लेख आहे. १९८१ च्या अभिरुची दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** मी त्यांना भाईजी म्हणत असे. गेली सोळा वर्षे माझा आणि त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. १९६५ ते १९६९ ही चार वर्ष मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो. पुढे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडमची नोकरी मी सोडली तरी आमचं काम चालू राहिलंच. १९७८ साली मी अमेरिकेतून परतलो तेव्हा ते निवृत्त व्हायच्या गोष्टी बोलू लागले होते. ‘न्यू क्वेस्ट’चं संपादन मी हाती घ्यावं आणि मुंबई सोडून पुण्यात स्थायिक व्हावं असा त्यांचा आग्रह होता. मी संपादकत्व पत्करलं पण पुण्याला स्थायिक होणं मला शक्य नव्हतं. दोन वर्षांनी मी संपादकत्वाचा राजिनामा दिला. गेल्या दीड वर्षात आमच [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/abshah.jpg [postimage] => /2020/07/abshah.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jul 2020 [post_author] => 5436 [display_name] => दिलीप पुरुषोत्तम चित्रे [Post_Tags] => अभिरुची,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1746] => Array ( [PostID] => 20895 [post_title] => हे बंध रेशमाचे! [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रातील सर्वच शाळा अशा कधी होणार? [post_shortcontent] =>

“दप्तरात काय काय पाठवू?” यशची आई उत्साहात विचारत होती. मी म्हटलं, “रुमाल, चड्डी, डबा आणि वॉटरबॅग.” त्यावर त्यांची पुन्हा स्पष्टीकरणात्मक विचारणा “ते आहेच हो; पण अभ्यासासाठी पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक काय द्यायचं?” माझं पुन्हा अधिक तपशिलाचं स्पष्टीकरण - “काहीच नाही. आपल्या शाळेत खूप साहित्य आहे. त्याचाच उपयोग करून आपण शिकवतो. बालवाडीत मुलांना काहीच लिहायला शिकवत नाही. फक्त भरपूर चित्रं काढायला देतो. त्यासाठी जाड खडू आणि पाठकोरे कागद शाळेतूनच मिळतात.” असं सांगितल्यावर आता आपला यश लेखनात मागे पडणार की काय, अशा धाकधुकीनंच तिनं यशसाठी प्रवेश घेतला... 

बालवाडीच्या मुलांना भारंभार अभ्यास देणाऱ्या आपल्या सभोवतालच्या शाळा आपल्याला माहीत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील आनंद निकेतन शाळेतील शिक्षिका उज्ज्वला मोरे आणि मुक्ता पुराणिक बालवाडीच्या वर्गांतील आपल्या अध्यापनपद्धतीविषयी सांगतायत -

बालवाडीत तीन वर्ष आमच्याबरोबर राहिलेली मुलं जेव्हा पहिलीत जातात, तेव्हा आम्हांला अगदी चुटपूट लागते आणि ती पण इतकी जीव लावतात, की रोज काहीतरी सांगायला, दाखवायला येतात. आज सगळे जण त्यांच्या वर्गात बोलावत होते. त्यांनी स्वतः तयार करून लिहिलेल्या गोष्टी वर्गात लावल्या होत्या. ‘ताई माझी वाचा, माझी वाचा’ असं चाललं होतं. पाच-सहा ओळींच्याच गोष्टी, पण प्रत्येकाची वेगळी कल्पना. वाचून खूप बरं वाटलं आणि याच मुलांच्या बालवाडी प्रवेशाच्या वेळचे कितीतरी प्रसंग आठवले.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/07/teaching-activities2.jpg [postimage] => /2020/07/teaching-activities2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jul 2020 [post_author] => 5491 [display_name] => उज्ज्वला मोरे, मुक्ता पुराणिक [Post_Tags] => शिक्षण. पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1747] => Array ( [PostID] => 20852 [post_title] => चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग – तीन) [post_content] => [post_excerpt] => या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले साहित्य पाहिले की आपल्याला परीस सापडल्याचाच आनंद होतो. [post_shortcontent] =>

कधी आपल्याला हाताशी ‘लीळाचरित्र’ हवं असतं, तर कधी फुल्यांचं ‘शेतकऱ्याचा असूड’, तर कधी एखाद्या संताचा अभंग किंवा हादग्याची गाणीही आपल्याला हवी असतात. आपल्या या हवं असण्यात काही संगती कदाचित नसेलही, पण हे सगळं एकाच संकेतस्थळावर तेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल अशी सोय मात्र आहे. या लेखातून अशाच एका संकेतस्थळाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर -

-----------------------------------------------------------------------

संबंधित लेख :-

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – एक)

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – दोन)

मागील लेखात आपण ‘ट्रान्सलिटरल फाउंडेशन’ या संकेतस्थळावर असलेला महाराष्ट्र शब्दकोश पडताळून पाहिला.या भागात आपण या संकेतस्थळात दडलेले कुबेराचा खजिना म्हणावे असे मराठी साहित्य पाहणार आहोत. मागे म्हटल्याप्रमाणे हे संकेतस्थळ खूप किचकट आहे तरी यामध्ये असलेली माहिती सततहाताशीअसायला हवी अशी आहे. मागील भाग दोनमध्ये आपण http://www.transliteral.org या संकेतस्थळावरील ‘डिक्शनरी’ ही सूची(टॅब) उलगडून पाहिली, आणि त्यात म्हटल्याप्रमाणे इथे मराठी, इंग्रजी,हिंदी,संस्कृत या भाषांमधील साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर आज आपण याच संकेतस्थळावरी [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/ग्राफिक्स-3.jpg [postimage] => /2020/07/ग्राफिक्स-3.jpg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 06 Jul 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1748] => Array ( [PostID] => 20703 [post_title] => इदंमम शरीरं [post_content] => [post_excerpt] => मातीचं भांडं, मातीला मिळेल. हे अटळ सत्य खरंच. पण आज हे भांडं अभंग आहे. त्याला आकार आहे. त्यात सोनेरी बुडबुडे वर उठविणारी वारुणी काठोकाठ भरलेली आहे. जोपर्यंत हे पात्र हातात आहे तोपर्यंत ते घट्ट पकडून धरीन, पीत राहीन. [post_shortcontent] => पूर्वप्रसिद्धी- मौज दिवाळी अंक १९७० लेखाबद्दल थोडेसे : माणूस आपलं शरीर 'टेकन फॉर ग्रँटेड' म्हणजे गृहित धरत असतो. तो तो अवयव नीट काम करत असतो तेंव्हा त्याची जाणीव होत नाही, मात्र दुखलं, खुपलं की मग  त्याचं महत्व कळतं.  परंतु 'तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी' अशा पद्धतीनं आपण आपल्याच शरीराशी संवाद साधला तर तो संवाद कसा असेल? माधव आचवलांचा प्रस्तुत लेख म्हणजे असाच संवाद आहे. प्रातिनिधिक असल्याने तो केवळ त्यांचा राहात नाही. शब्द त्यांचे आणि भावना सगळ्यांच्या, असे हा लेख वाचताना जाणवते. आचवल हे मुळातले वास्तूशास्त्रतज्ज्ञ परंतु ते उत्तम ललित लेखक, समीक्षक होते. 'सत्यकथेचे लेखक' अशी त्यांची ओळख होती. हा संपूर्ण लेख अत्यंत प्रवाही तर आहेच परंतु त्यातील काही उल्लेख आपल्याला स्तिमितही करतात. मेंदू आणि शरीर यांच्यात कशाप्रकारे सहकार्य, देवघेव होत असते हे सांगताना ते मेंदूचं वर्णन 'या शरीराचं काँप्यूटर सेंटर' असा करतात. ते वाचताना हा लेख पन्नास वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात आलं की आपण अचंबित होतो. काळाच्या पुढे असणारं आणि म्हणूनच आजही कालसुसंगत ठरेल असं लेखन हाच तर पुनश्चचाही विशेष आहे. लेख वाचा आणि मराठीतील लेखनाची ही श्रीमंती अनुभवा. १९७० मध्ये मौज दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** नेहमीप्रमाणे अगदी भल्या पहाटे जाग येते. जागृतीच्या पहिल्या क्षणीच, मनात जे शिवण-कामाचं यंत्र सतत चाललेलं असतं, त्याचा धागा तुटतो, आणि स्वप्नाची अर्धी शिवलेली बाही लोंबू लागते. तो तुकडाही धरायला जावं तर मलमलीसारखा होतो, आणि मग नाहीसाच होतो. काय होतं ते स्वप्न? स्वप्न म्हणे आठवून लिहून ठेवावी. [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/6-17-7-24-8-59-30m.jpg [postimage] => /2020/07/6-17-7-24-8-59-30m.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jul 2020 [post_author] => 5448 [display_name] => माधव आचवल [Post_Tags] => चिंतन,मौज,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1749] => Array ( [PostID] => 20835 [post_title] => ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!' [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. टी वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014 च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'

“स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’ “स्वप्निल, अरे कोणतं जुनं पुस्तक वाचतोयस; पदार्थाच्या अवस्था तीन?” “हो ताई, आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असच दिलंय.” “आमच्यातर विज्ञानाच्या पुस्तकात पाच अवस्था दिल्यात. म्हणजे तुमच्या पुस्तकात चुकीची माहिती आहे.” “अगं, नाही आम्हाला शाळेतही असंच सांगितलंय” “पण तू लक्षात ठेव, पदार्थाच्या अवस्था पाच!” “नाही, तीन!” “पाच!” वाद वाढायला लागला तसं आईला लक्ष घालावच लागलं. नेहा आणि स्वप्निल आपापल्या मुद्यावर ठाम होते. स्वप्निल सातवीच विज्ञानाचं पुस्तक वाचत होता आणि नेहा त्याच्याशी तिच्या ९ वीच्या पुस्तकात वाचून वाद घालत होती. आईच्या सर्व प्रकार लक्षात आला. ती त्यांना म्हणाली, “तुम्ही शेजारच्या शोभाताईंकडे का नाही जात, त्या शाळेत विज्ञानच तर शिकवतात.” दोघानांही ते पटलं. दोघेही शोभाताईंकडे गेले. स्वप्निल म्हणाला, “मावशी तूच सांग, पदार्थाच्या अवस्था तीन की पाच? माझ्या पुस्तकात दिलंय तीन! ताई म्हणते पाच!” “माझ्या पुस्तकात दिलंय तसं. प्लाझ्मा आणि बोस... आईनस्टाईन कंडेनसेट.” “तुमचं दोघांचही [post_status] => publish [postmainimage] => /2020/07/BALBHARTI.jpg [postimage] => /2020/07/BALBHARTI.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jul 2020 [post_author] => 5484 [display_name] => शोभना भिडे [Post_Tags] => शिक्षण,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1750] => Array ( [PostID] => 20737 [post_title] => भाषाविचार - भाषाभगिनी, भांडणभाऊ आणि इंग्रजीचा बोका (भाग - २) [post_content] => [post_excerpt] => ... पण आपण त्यांच्यावर विसंबून राहायला नको; कारण भाषेची लढाई आपली आहे. [post_shortcontent] =>

"भाषांना अंगचं ग्लॅमर नसतं. ती भाषा बोलणारे लोक तिच्यात जितका जीव ओततील तितकी एखादी भाषा फुलून येते. अशा प्रकारच्या जिवंत भाषांमध्ये आदान-प्रदान घडतं, वादविवादही घडतात. या सगळ्यांपासून मैलोगणती दूर असलेला आमचा राजकीय आणि वाङ्‍मयीन अभिजन वर्ग मातृभाषा हव्यातच पण इंग्रजीही हवीच असं दोन डगरींवर पाय ठेवून असेल तर त्यांना काही सोपे प्रश्न विचारा - एक म्हणजे 'मातृभाषा हवी आहे' असं म्हणण्यासारखं तुम्ही या भाषेला काय दिलंय? आणि दुसरं असं की, इंग्रजीचे गोडवे गाण्यापेक्षा इंग्रजीची ताकद आपल्या भाषेत यावी म्हणून तुम्ही काय करणार आहात? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या अभिजनांना जड जातील यात शंका नाही. पण आपण त्यांच्यावर विसंबून राहायला नको; कारण भाषेची लढाई आपली आहे." ‘भाषाविचार’ सदरातून इंग्रजी भाषेच्या जागतिक वर्चस्वाबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

-------------------------------------------------------------------------------

भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टात एकूण २२ भाषा आहेत. जवळपास तितक्याच भाषांना या यादीत स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे एखाद्या गर्दीच्या गाडीत शिरल्यानंतर ‘आतले आणि बाहेरचे’ हा वाद जसा निर्माण होतो, तसंच भारतीय भाषांचंही झालं आहे आणि यापुढेही होण्याची शक्यता आहे. भाषा आणि बोली, बोली आणि उपबोली यांच्यातले संघर्ष सतत होत राहतात. त्यांनी काणतंही टोक गाठलं किंवा त्यांना राजकीय परिमाण आल [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/20200615_121956.jpg [postimage] => /2020/06/20200615_121956.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 02 Jul 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1751] => Array ( [PostID] => 20778 [post_title] => जुलै २०२० : पुनश्चमध्ये काय वाचाल... [post_content] => [post_excerpt] => जुलै महिन्यात पुनश्चमध्ये काय वाचाल... [post_shortcontent] =>   [video width="384" height="352" mp4="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200630-WA0021.mp4"][/video] नमस्कार वाचकहो! पुनश्चचा प्रत्येक लेख वाचल्यावर, आता पुढील लेख कोणता.... असे  कुतूहल तुम्हाला नक्कीच वाटत असेल. म्हणूनच आम्ही महिन्याच्या सुरूवातीला त्या महिन्यात तुम्ही कोणते लेख वाचणार आहात  हे सांगणारा एक व्हिडीओ आम्ही सादर करत आहोत. त्याप्रमाणे  जुलै २०२० मध्ये दर बुधवारी आणि शनिवारी कोणते दुर्मीळ लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यांची माहिती देणारा हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी तयार केला आहे.  विशेष म्हणजे या महिन्यात पाच बुधवार आल्यामुळे तुम्हाला या महिन्यात आठ ऐवजी नऊ लेख वाचायला मिळणार आहेत. हा व्हिडीओ अवश्य पाहा. हा उपक्रम कसा वाटतोय, हे देखील आम्हाला नक्की कळवा. [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/bahuvidh-punascha-logo.jpg [postimage] => /2020/05/bahuvidh-punascha-logo.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jun 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय,पुनश्च लेख जुलै २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1752] => Array ( [PostID] => 20731 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - टाळेबंदी (भाग अकरा) [post_content] => [post_excerpt] => मराठीत ‘टाळा’शब्द संस्कृमधील ‘तालक’ या शब्दापासून पुढे ताळो – ताळ असा बदलत गेल्याचे कृ. पा. कुलकर्णी म्हणतात. [post_shortcontent] =>

"गंमत म्हणजे ‘टाळा’ म्हटलं की अनेकांना हा शब्द हिंदी वाटतो अन् त्याला समानार्थी असणारा शब्द ‘कुलूप’ मराठी वाटतो. पण ‘कुलूप’ हा मूळ अरबी भाषेतील शब्द, जो फारसीद्वारे मराठीत आला आणि रूढ झाला. कुलूप आणि कुल्फी हे दोन्ही शब्द ‘कुल्फ’ या अरबी शब्दापासून तयार झाले आहेत." सध्याच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर  टाळा, कुलूप या शब्दांच्या व्युत्पत्तीविषयी सांगतायत साधना गोरे -  

------------------------------------------------------------

आधी चीन मग इटली मग युरोप असं करत करत आज सगळं जगच करोनाग्रस्त होऊन बसलं आहे. चीनच्या धर्तीवरच मग संबंधित देशांनी आधी करोनाग्रस्तांचे विलगीकरण अन् मग सबंध देशात टाळेबंदी लागू केली. इंग्रजीतील ‘लॉकडाऊन’ शब्दाला आपल्याकडे आधीच वेगळ्या संदर्भात प्रचलित असलेला ‘टाळेबंदी’ हा समर्पक शब्द सतर्क माध्यमांनी लगोलग वापरला. संप हे जसं कामगारांचं शस्त्र आहे, तसं टाळेबंदी हे कामगारांना ताब्यात ठेवण्यासाठी कारखानदारांकडून हत्यार म्हणून वापरलं जातं. पण टाळेबंदीपेक्षा आजवर वेगवेगळ्या निमित्ताने झालेलेल 'भारत बंद',  'महाराष्ट्र बंद' आपल्याला अधिक परिचित आहेत.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)

रोमा

-संतोष पाठारे भारतातील सिनेमा दर्दी प्रेक्षकांसाठी ऑक्टोबर नंतरचा काळ अतिशय उत्साहाचा असतो. मुंबईतील मामि महोत्सवानंतर गोव्यातील इफी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यानंतर लगेचच मुंबईतील आशियाई चित्रपट महोत्सव व पुण्यातील पिफ! या सर्व चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या उत्तम चित्रपटांची चर्चा होत असतानाच ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड झालेल्या जागतिक चित्रपटांची यादी घोषित होते. या यादीतील कोणते चित्रपट पाहिले गेले? कोणता पहायचा राहिला? कोणता चित्रपट ऑस्कर जिंकणार? या चर्चेला उधाण येते. यंदा या चर्चेमध्ये मेक्सिकोच्या अल्फोन्सो क्युरनचा रोमा केन्द्रस्थानी होता. रोमाने याआधीच जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावलीय, अनेक पुरस्कार पटकावलेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रकाशचित्रण व विदेशी चित्रपट असे ऑस्कर पुरस्कार मिळवणारा रोमा या वर्षातला अतिशय सुंदर चित्रपट आहे. चित्रपट कथा सांगतो, मनोरंजन करतो, प्रेक्षकांना स्वप्नांच्या जगात सैर करुन आणतो हे जितकं खरं तितकचं चित्रपट एखाद्या काळाचा तुकडा आपल्यापुढे जिवंत करतो हे देखील वास्तव आहे! दिग्दर्शकाची दृष्टी जितकी स्पष्ट, पडद्यावर प्रतिमा तितक्याच अस्सल रुपात उमटतात. अल्फोन्सो क्युरन रोमातून आपल्यासमोर अशा [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/roma.jpg [postimage] => /2020/06/roma.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1754] => Array ( [PostID] => 20223 [post_title] => असे साहित्यिक आणि अशी आणीबाणी [post_content] => [post_excerpt] => ‘तो चालला होता; आपल्याच संवेदनांचं जड ओझं वागवीत. त्याला वाटलं आपण निष्पर्ण आहोत. घनदाट काळोख आपल्याला खुणावतोय. [post_shortcontent] => अंक : रुची,  ऑक्टोबर-नोव्हेंबर – दिवाळी १९७८ लेखाबद्दल थोडेसे : आणीबाणीच्या काळात अनेक साहित्यिक मूग गिळून गप्प होते, ती संपल्यावर आणि इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर मात्र, आपण आणीबाणीला कसा  विरोध केला याचे किस्से अनेकजण रंगवून सांगू लागले. त्यातील खरे- खोटे तपासण्याची  कोणतीही सोय नव्हती. त्या स्थितीत साहित्यिकांचे स्वभाव आणि मराठीतील एकेका नियतकालिकांची प्रकृती लक्षात घेऊन करण्यात आलेला हा अतिशय संपन्न, प्रगल्भ  आणि मिश्कील असा  विनोद आहे. जाणत्या वाचकांना त्यातील नेमकी गंमत कळेल. कलंदराच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीचा हा फर्मास नमुना आहे. कलंदर म्हणजे अशोक जैन हे आता फार जुनं रहस्य झालेलं आहे. हा लेख प्रसिद्ध झाला तेंव्हा मात्र कलंदराचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती होतं. अशोक जैनांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये कानोकानी हे सदर लिहिण्यासाठी घेतलेल्या या टोपणनावाप्रमाणेच त्यांचा स्वभावही कलंदराचाच होता. बरीच वर्षे दिल्लीत राजकीय पत्रकार म्हणून वावरताना त्यांनी दिल्लीतील मराठी संस्कृतीही महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवली. कलदरांच्या पोतडीत त्यामुळेच राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक असे धमाल किस्से भरलेले असत. 'मटा'मधलं त्याचं  सदर अमाप लोकप्रिय झालं होतं. या गोष्टीवेल्हाळ माणसाचं २०१४ साली निधन झालं. रुची मासिकाच्या १९७८ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** आणीबाणीने देशाला काय दिलं? काहीच दिलं नाही असं म्हणण्याची प्रथा आहे. परंतु हे काही खरं नाही. आणीबाणीने मराठी साहित्य क्षेत्रात स्वातंत्र्यासाठी लढणारे शेकडो धाडसी लेखक दिले. असे धाड [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/2020_1image_17_09_588316754jail.jpg [postimage] => /2020/06/2020_1image_17_09_588316754jail.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jun 2020 [post_author] => 5313 [display_name] => कलंदर [Post_Tags] => विनोद,रुची [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1755] => Array ( [PostID] => 20605 [post_title] => लीलाताई : प्रयोगशील शिक्षणाचा प्रेरणास्रोत [post_content] => [post_excerpt] => ...तीच असेल लीलाताईंना खरीखुरी श्रद्धांजली! [post_shortcontent] =>

‘तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य घ्या असं कुणी सांगत नाही. स्वातंत्र्य कुणी कुणाला देत नसतं. ते आपलं आपण घ्यायचं असतं. आपल्या मर्यादेत त्याचा जबाबदारीनं वापर करायचा असतो.’ ही लीलाताईंची भूमिका. याच भूमिकेशी प्रामाणिक राहून आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून त्यांनी सृजन आनंद विद्यालयाने शासकीय अनुदान न घेता समाजाच्या मदतीने हे काम करायचं ठरवलं. आसपास घडणारा कुठलाही प्रसंग असो किंवा एखादी नवीन सुचलेली गोष्ट असो, त्याचं रूपांतर उपक्रमात करण्यासाठी सजग असणारे शिक्षक. क्रमिक पुस्तकातील काही मजकूर विचारपूर्वक वगळण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य घेऊन त्याच विषयावर अधिक सुयोग्य मजकूर शोधून अगर स्वतः लिहून त्याचा वापर करण्याची मुभा शिक्षकांना देणारे पहिले विद्यालय. मुलांशी सामाजिक विषयांवर चर्चा करणारे, शिक्षण हे समाज आणि जीवनाशी जोडण्यासाठी स्मशान भेटीपासून ते गूळ तयार करणार्‍या गुर्‍हाळापर्यंत अनेक कल्पक क्षेत्रभेटी योजणारी ही प्राथमिक शाळा. सृजन आनंदची ही भूमिका तत्कालीन शिक्षणक्षेत्राला पूर्णत: नवीन होती.

लीलाताई पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या संचालक विनोदिनी काळगी यांचा हा लेख - 

------------------------------------------------------

एखाद्या बीजाने झाड कसे व्हावे याचे शिक्षण देणारा माळी कधी तुम्ही पाहिला आहे का?  बीज सुरक्षित र [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/download.jpg [postimage] => /2020/06/download.jpg [userfirstname] => Vinodini [userlastname] => [post_date] => 25 Jun 2020 [post_author] => 5411 [display_name] => विनोदिनी काळगी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1756] => Array ( [PostID] => 20675 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती
'अमर अकबर अँथनी ' नि मनजींचा फंडा 
              दिग्दर्शक मनमोहन देसाई हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चमत्कार आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'सिम्बॉलीक दृश्य ', एकादा विशिष्ट अँगल वगैरे वगैरे 'प्रभाव ' दाखवला नसेलही पण, सिनेमाच्या  हमखास गर्दीची नस न नस त्यांना सापडली होती. आयुष्यभर गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहून रस्त्यावरच्या माणसाचे निरीक्षण आणि 'शूटिंगला सुट्टी असेल त्या रविवारी ' गिल्डन लेनच्या मैदानात टेनिस चेंडूवर मनसोक्त मनमुराद क्रिकेट खेळण्याचा आनंद यातून त्यांना 'काॅमन मॅन ' समजला होता. गिरगावकर असल्याने मराठी छान बोलत, भेटीचे योग येत राहिले.....
        त्यांचा असाच एक महत्त्वाचा चित्रपट 'अमर अकबर अँथनी ' ( १९७८)
      या चित्रपटात त्यांची नेहमीचीच थीम, लाॅस्ट अँड फाऊंड फाॅर्मुला. खलनायकाच्या नीच कृत्याने लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने भेटतात आणि सिनेमा हॅपी एन्ड! फरक इतकाच की ते तीन भाऊ तीन धर्मात वाढतात. त्यामुळे सर्वधर्मसमभाव साध्य केल्याचे समाधान! दरम्यान, मसालेदार मनोरंजक चित्रपटात जे जे आवश्यक ते सगळे घटक. पण नुसती थेरपी माहित असून उपयोग नाही, ते कसे टेस्टी करायचे हे माहीत हवे. मनजीना ते आपल्या चित्रपटाच्या मु [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/AAA2.jpg [postimage] => /2020/06/AAA2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1757] => Array ( [PostID] => 20221 [post_title] => प्रत्येकाची शारीरिक महत्त्वाकांक्षा – ‘उंची’ उंची! [post_content] => [post_excerpt] => वाढत्या वयांतील प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना व प्रत्येक दिवस महत्त्वाचाच आहे. [post_shortcontent] => अंक : वसंत,  जानेवारी १९६६ लेखाबद्दल थोडेसे : उंची कोणाला नको असते? यश, कीर्ती, श्रीमंती, सधनता अशा अनेक बाबींचे वर्णन करताना 'उंची' हा  शब्द सकारात्मक म्हणून वापरला जातो. मग शारीरिक उंचीची तर बातच वेगळी. विशेषतः पुरुषाच्या बाबतीत उंची हा सौंदर्याचा एक मापदंड मानला जातो. तर अशा उंचीची आरोग्याच्या अंगाने चिकित्सा करणारा हा लेख. लेख १९६६ साली प्रसिद्ध झालेला आहे. पण त्याने काय फरक पडतो?  उंची तीच आहे आणि तिचे महत्वही तेच आहे. ******** उंचींतील विकृति : कारणापरत्वे ठेंगू मुलांचे दोन प्रकार आढळतात.
  • ज्यांच्या ठेंगूपणाबरोबर इतर आरोग्यातही बिघाड असतो अशी मुले. यांत हृदयविकार, फुफ्फुसविकार, पचनक्रियाविकार, दीर्घ मुदतीचे विकार इत्यादी कारणांचा समावेश होतो. आरोग्यांतील बिघाडामुळे अशी मुले सहसा फॅमिली डॉक्टरांकडे उपचारासाठी नेली जातात.
  • जी केवळ ठेंगू असून इतर बाबतींत आरोग्यसंपन्न असतात अशी मुले. यांत आनुवंशिक ठेंगूपणा व हॉर्मोन्सच्या स्रावांतील दोष या कारणांचा समावेश होतो. अशा मुलांचे पालक उंचीचे शास्त्र व तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्या शोधांत असतात.
कित्येकदा बालपणी झालेल्या मुडदूस, अस्थिक्षय, पोलिओसारख्या रोगांनी पाठीचा कणा व पाय वेडेवाकडे व विकृत होतात. असे मूल सरळ उभे राहू न शकल्यामुळे त्यांची उंची कमी भासते. परंतू हे विकृत उंचीचे नमुने नव्हेत व उंचीचे शास्त्रही त्यांच्या उपयोगाचे नाही. हाडांच्या सर्जनकडून ऑपरेशनसारख्या उपायांनी त्यांचे विकृत भाग सरळ करणे शक्य असते. ‘उंची’ उंचीप्राप्तीचे उपाय – वाढत्या मुलांना आरोग् [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/unnamed.jpg [postimage] => /2020/06/unnamed.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jun 2020 [post_author] => 5307 [display_name] => डॉ. अ. ना. गोगटे [Post_Tags] => वसंत,आरोग्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1758] => Array ( [PostID] => 20575 [post_title] => एका खेळणाऱ्या मुलीला... [post_content] => [post_excerpt] => तेव्हा मुलांनी आपल्याला असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे तर केलेले नसेल ना? [post_shortcontent] =>

खेळायला दिलेली वेळ संपल्यावर सर्व मुलं वर्गात येतात. त्यांची शिक्षिका शिकवायला सुरुवात करते, तेवढ्यात एक विद्यार्थिनी बेंचवरून उठते अन् गोट्या खेळायला लागते. शिक्षिका प्रेमाने "एवढा एक इंग्रजीचा खेळ घेऊ व मग तुमच्या मताचे खेळू" म्हणते. त्यावर विद्यार्थिनीचं निरागस उत्तर "टीचर, मी आतापर्यंत अभ्यास करत होती. आता मला खेळावंसं वाटतंय.शिक्षिका पुन्हा तितक्याच प्रेमाने म्हणते, आतापर्यंत सगळे खेळत होते तेव्हा का नाही खेळलीस?" त्यावर विद्यार्थिनीचं त्याच निरागसपणे उत्तर "तेव्हा मला अभ्यास करावा वाटत होता म्हणून मी अभ्यास करत होती. आता मला खेळावं वाटत आहे म्हणून मी खेळते." यावर शिक्षिका काय करते? मुलं काय करतात? तुम्ही त्या शिक्षिकेच्या जागी असता तर काय केलं असतं?

मुलं आणि त्यांना जीव की प्राण वाटणारे खेळ यांच्या अतूट नात्याविषयी सांगतायत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका वैशाली गेडाम -

----------------------------------- [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/IMG_20190929_092910-1-1024x576.jpg [postimage] => /2020/06/IMG_20190929_092910-1-1024x576.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jun 2020 [post_author] => 5406 [display_name] => वैशाली गेडाम [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1759] => Array ( [PostID] => 20568 [post_title] => शांबरिक खरोलिका [post_content] => [post_excerpt] => संजीवनी खेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या चित्रकथी या पुस्तकातील प्रकरण... शांबरिक खरोलिका [post_shortcontent] =>

संजीवनी खेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या चित्रकथी या पुस्तकातील प्रकरण...

शांबरिक खरोलिका

‘शांबरिक खरोलिका’ ह्या नावावरून काही बोध होतो तुम्हांला? नाही नं? मला देखील काही दिवसांपूर्वी काही बोध झाला नव्हता. परंतु हे नाव त्याच्या वैचित्र्यानं चांगलंच लक्षात राहिलं होतं. पण हे नाव एका अद्भुत ऐतिहासिक महत्त्वाच्या ठेव्याचं आहे हे मात्र त्याची हकिकत ऐकतानाच जाणवलं. एकदा सहज म्हणून पटवर्धन पती-पत्नीकडे गप्पा मारायला गेले होतो. त्यांनी आपल्या नातलगांचे व आपले काही फोटो आणि स्लाइडस् आम्हांला दाखवल्या व त्याबद्दल बोलता बोलता ते आम्हांला त्यांच्या वडलांच्या काळातल्या गोष्टी सांगू लागले. त्यांनी काही काचेच्या पट्ट्या आम्हांला आणून दाखवल्या. त्यांवरील अप्रतिम कारागिरी पाहून आम्ही अगदी भारावून गेलो. घरातल्या भिंतीवर टॉर्चने त्यांनी आम्हांला त्या दाखवल्या. आमचे कुतूहल चाळवले गेले. हे सारं काहीतरी वेगळं आहे, अतिमहत्त्वाचं आहे एवढं मात्र नक्की जाणवत होतं. पण ते पाहत असताना जगातल्या पहिल्या ‘फुलफ्लेज्ड सिनेमा’चे अवशेष आपण हाताळत आहोत याची मात्र अजिबात जाणीव नव्हती. मग अधिक माहिती करून घेणं क्रमप्राप्तच होतं. जी माहिती झाली ती पाहता एक अपूर्व कलाठेवा आजवर एका महाराष्ट्रीयन कुटुंबानं जतन केला तो फक्त पूर्वजांची स्मृती म्हणून याचे कौतुक वाटते. पण ज्या सिनेमा जगताची झगमग आज डोळे दिपवत आहे त्याची हा ठेवा म्हणजे सुरुवात होती हे विसरून चालणार नाही. चित्रपटसृष्टीने व इतिहासाने या प्रयत्नांची योग्य ती दखल घेतली पाहिजे हे जाणवले. आज कित्येक वर्षे पटवर्धन कुटुंबात आपल्या आजोबा-पण [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/shambarika.jpg [postimage] => /2020/06/shambarika.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती,चित्रकथी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1760] => Array ( [PostID] => 20219 [post_title] => आदिवराह [post_content] => [post_excerpt] => वैदिक, जैन, बौद्ध आणि आदिवासी या सर्वांनीच डुकराला आपल्या दैवत-सांप्रदायांत दाखल करून घेतले आहे. [post_shortcontent] => डुक्कर म्हटले की कसेसेच होते परंतु वराह म्हटले की थोडा भक्तीभाव जागा होतो. आपली पुराणे आणि पौराणिक दंतकथांमध्ये ज्या अनेक विलक्षण कथा आढळतात त्यात डुकराची अर्थात वराह अवताराची कथा फारच रंजक आहे. पंडित महादेवशास्त्री जोशींनी या लेखात डुक्कर अर्थात वराहाशी निगडीत इतरही अनेक कथा, समजूती, किस्से सांगितले आहेत. १९५८ साली 'श्रीसरस्वती' च्या दीपावली  अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख जराही कालबाह्य झाला नाही, याचे कारण त्याचा विषय. हाच लेख आपण आणखी शंभर वर्षांनी वाचू तेंव्हाही तेवढाच ताजा, तेवढाच रंजक असेल. पं. महादेवशास्त्री सीताराम जोशी ( १२ जानेवारी १९०६-  १२ डिसेंबर १९९२) हे  लेखक व कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे  अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली होती. रसरशीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.  त्यांच्या कथांवर 'कन्यादान', 'धर्मकन्या', वैशाख वणवा', 'मानिनी', 'जिव्हाळा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' हे चित्रपटही झाले. भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते.  प्रथम प्रसिद्धी- श्रीसरस्वती, दीपावली १९५८ एक दिवस एका अरण्यांत डुक्कर आणि सिंह यांची सहजगत्या गांठ पडली. डुकराने जमिनीत मुसंडी खुपसून थोडीशी माती वर उधळली आणि ‘सुंक् सुंक्’ करीत तो सिंहाला म्हणाला, “सिंह महाराज! बरे भेटलांत. मी तुम्हालाच शोधीत होतो. यापूर्वी मी दहा वाघ जिंकले आहेत आणि सात सिंहांना पाणी पाजले आहे. एकटा तू राहिला होतास तो आज भेटलास. चल, आता तुझी माझी लढाई होऊन जाऊ दे. तुझ्यावर झडप घालून तुला आडवा उभा लोळवतांना स्वर्गातले देव माझा पराक्रम पाहून थक्क होतील.” त्यावर सिंहाने सहजगत्या एकदां मान हलवली. आपला जबडा उघ [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/Udaigiri-Caves.jpg [postimage] => /2020/06/Udaigiri-Caves.jpg [userfirstname] => Pandit Mahadeoshastri [userlastname] => Joshi [post_date] => 20 Jun 2020 [post_author] => 5308 [display_name] => पंडीत महादेवशास्त्री जोशी [Post_Tags] => माहिती,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1761] => Array ( [PostID] => 20548 [post_title] => चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग - दोन) [post_content] => [post_excerpt] => शब्दांचा नाद करणाऱ्यांसाठी अफलातून खजिना [post_shortcontent] =>

शब्दांचा नाद असणाऱ्यांचं  केवळ समानार्थी शब्दांवर भागत नाही. त्यांना त्या शब्दाचे समाज वापरातले अनेकार्थी पदर हवे असतात. ते पदर जोडणारे संदर्भ हवे असतात. त्या शब्दांशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार यांविषयी त्यांना उत्सुकता असते. मग त्यांच्यात ती म्हण, तो वाक्प्रचार यांच्या मुळाशी असणारी गोष्ट जाणण्याचं कुतूहल निर्माण होतं... अशा या उत्सुकतेच्या – कुतूहलाच्या वाढणाऱ्या साखळीला पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या एका ऑनलाईन शब्दकोशाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर -

---------------------------------------------------------------------------

संबंधित लेखः-

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – एक)

मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत – भाग तीन

मागच्या लेखात आपण ‘मराठी बृहद्कोश’ नावाचा ऑनलाईन शब्दकोश उलगडून पाहिला. या भागात आपण अशाच आणखी एका शब्दकोशाचे अंतंरंग जाणून घेणार आहोत. आपल्या मराठीत समृद्ध असे शब्दकोश वाङ्‍मय आहे. या कागदी स्वरूपातील काही शब्दकोशांचा उल्लेख आपण मागील लेखात केल्याचं तुम्हाला आठवत असेल. त्यातलाच य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चांदोरकर, चिं. शं. दातार यांच्या संपादक मंडळाने तयार केलेला आठ खंडातला कागदी स्वरूपातील मूळ कोश म्हण [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/20200604_153610.jpg [postimage] => /2020/06/20200604_153610.jpg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 18 Jun 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => शिक्षण,भाषा,शब्दकोश [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1762] => Array ( [PostID] => 20543 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] => चित्रस्मृती राजेश खन्नाचा फसलेला 'कमबॅक '  

राजेश खन्नाचा फसलेला 'कमबॅक '

'माझे दिवस पुन्हा येतील..... '  सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील इंग्रजी फिल्मी गाॅसिप्स मॅगझिनच्या कव्हरवरचे हे राजेश खन्नाचे पेटंट विधान झाले होते. आणि त्यासह राजेश खन्नाचे प्रत्येक मॅगझिनसाठी स्वतंत्र फोटो सेशन! आजच्या पन्नाशी साठीपार चित्रपट रसिकांना नक्कीच हे आठवत असेल की, राज खोसला दिग्दर्शित 'प्रेम कहानी ' ( १९७५), शक्ती सामंता दिग्दर्शित 'मेहबूबा ' ( १९७६) हे आपल्या हुकमी दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट रसिकांनी नाकारले आणि राजेश खन्नाची क्रेझ उताराला लागली यावर शिक्कामोर्तब झाले. तरी बरं या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ( पण गाणी श्रवणीय आहेत, म्हणून सिनेमा आपोआप हिट होतो हा अलिखित नियम येथे अपवाद ठरला) त्या गाण्यानी या चित्रपटांचे आजही अस्तित्व कायम ठेवले आहे ही तेवढी जमेची बाजू. .... आशिक हू बहारो का, प्रेम बंधन, भोला भाला, कर्म, नौकरी ( हा तर ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट आणि जोडीला  राज कपूर), बंडलबाझ ( हा शम्मी कपूर दिग्दर्शित चित्रपट) असे राजेश खन्नाचे अनेक चित्रपट त्या दिवसांत पडद्यावर आले ते जाण्यासाठीच. 'छैला बाबू 'ने ज्युबिली हिट यश मिळवले तरी त्यात तो राजेश खन्नाचा झंझावात नव्हता.... अशातच राजेश खन्नाने आपला एकूणच लूक बदलला, तेव्हाच्या नवीन पिढीतील अभिनेत्रींना आपली नायिका करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटाचा मुहूर्त अतिशय खर्चिक, स्टाईलीश आणि बरेच दिवस मिडियात चर्चेत राहिल असा करणे सुरु केले. ( तरीही दणक्यात मुहूर्त झालेले 'मजनून '',००७' अस [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/rajesh-khanna.jpg [postimage] => /2020/06/rajesh-khanna.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1763] => Array ( [PostID] => 20523 [post_title] => भाषाविचार- भाषेची वसाहत आणि वाताहत (भाग-१) [post_content] => [post_excerpt] => एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही. [post_shortcontent] =>

'आपल्या हयातीत आपल्या भाषा मरत नाहीत, तर पुढचा विचार आपण का करावा? आणि त्यासाठी आपण रक्त का आटवावं?' असा सोयीचा पण आत्मघातकी विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेतच. अशा लोकांना स्वातंत्र्यलढ्याची उदाहरणं देऊन भागणारं नाही. कारण स्वातंत्र्याचा फायदा काय हे जसं अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही, तसंच एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही" 'भाषाविचार' सदरातून 'भाषेची वसाहत आणि वाताहत'बद्दल सांगतायत डॉ. दीपक पवार -

---------------------------------------------------------

जगभरात भाषेचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये जे अनेक मतप्रवाह आहेत, ते भाषाविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विखुरले गेले आहेत. उपयोजित भाषाविज्ञान, सामाजिक भाषविज्ञान व ऐतिहासिक भाषाविज्ञान ही त्यातली प्रमुख दालनं आहेत. या विचारांमध्ये जगभर सातत्याने पडत असलेली भर लक्षात घेतली की, माणसाचं मन बावचळून जाईल अशी परिस्थिती आहे. ‘भाषा प्रवाही असतात, जगतात-मरतात, राहतात-जातात', अशी एक निष्काम कर्मयोगाची भावना एखादी विचारप्रणाली मांडते. तर 'भाषांचा, बोलींचा मृत्यू ही दखलपात्र गोष्ट आहे' असं मानणारा एक समृद्ध विचारप्रवाह आहे. आपल्या अवतीभोवती अनेक विचारप्रवाहांचे लोक वावरताना दिसतात. भाषांचं बदलणारं रूप, त्यांच्यातले संख्यात्मक, मूल्यात्मक आणि गुणात्मक बदल सगळ्यांना कळतातच असं नाही; किंवा कळले तरी महत्त्वाचे वाटतातच असं नाही. या पार्श्वभूमीवर 'भाषेचा मृत्यू' ही संकल्पना समजावून घेऊ या [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/20200615_121920.jpg [postimage] => /2020/06/20200615_121920.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 15 Jun 2020 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => समाजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1764] => Array ( [PostID] => 20514 [post_title] => ‘भाई’पडद्यावरला की मनातला [post_content] => [post_excerpt] => पु.ल. देशपांडे यांच्या भाई या चित्रपटाची पटकथा लिहिण्याची प्रक्रिया सांगताहेत गणेश मतकरी... [post_shortcontent] => पु.ल. देशपांडे यांच्या 'भाई' या चित्रपटाची पटकथा लिहिण्याची प्रक्रिया सांगताहेत गणेश मतकरी...

‘भाई’

पडद्यावरला की मनातला

-गणेश मतकरी मला आठवतय तेव्हापासून मी पुल वाचलेलेच होते. त्यामुळे ते नक्की कोणत्या वयात वाचायला सुरुवात केली याचा पत्ताच नाही. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, पुल एक साठवणमधले अनेक लेख, खोगीर भरती, यांची सतत पारायणं सुरु असायची. त्यांच्या पुस्तकातली बरीचशी माझ्या किंवा माझ्या आजोबांच्या (माधव मनोहरांच्या) घरी होतीच, पण काही वेळा वाचनालयातून आणलेलीही आठवतात. या सगळ्यामधून पुलंशी छान मैत्री झाली. त्यांच्या कथाकथनाच्या (त्यांनी फार कथात्म साहित्य लिहिलेलं नाही पण यापेक्षा वेगळा शब्द काय वापरणार?) कॅसेटस ऐकल्या होत्या, टिव्हीवरही ते पाहिलेलं होतं. बाबांनी पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तसच ‘असा मी असामी’ यांचं नाट्यरुपांतर केलं होतं. त्या निमित्ताने एका नव्या रुपात पुल भेटले. मी पुलंना विनोदी लेखक समजत नाही. मी त्यांना एक उत्तम लेखक समजतो ज्यांना विनोदाची फार चांगली जाण आहे. त्यांचं विनोदी साहित्य अधिक लोकप्रिय आहे. पण  त्यांचे ‘एकशून्य मी’सारख्या संग्रहातले गंभीर लेख, यशस्वी व्यावसायिक नाटकांसोबत त्यांनी केलेलं ‘एक झुंज वाऱ्याशी’सारखं गंभीर नाट्यरुपांतर, हे तर आहेच, पण चाळ किंवा व्यक्तीसारख्या वरवर विनोदी वाटणाऱ्या लेखनातही आपल्याला गंभीर सबटेक्स्ट दिसतो. त्यांच्या लिहिण्यातून आणखीही एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांचं परफॉर्मर असणं. त्यांच्या सर्व प्रकारच्यालेखनात संवादाला महत्व आहे. ते चिंतन करण्यापेक्षा समोरच्याला काही सांगतायत असं त्यातू [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/bhai-poster.jpg [postimage] => /2019/01/bhai-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1765] => Array ( [PostID] => 20215 [post_title] => पराभवाची मीमांसा [post_content] => [post_excerpt] => सत्य गवसले तरी त्या सत्याचे अर्थ काढणारा कोणत्या बाजूचा आहे यावरही इतिहासाचा अर्थ लावला जातो. [post_shortcontent] => अंक – चित्रमय जगत, जुलै १९३२ लेखाबद्दल थोडेसे: 'जुने ते सोने' ही म्हण कागदपत्रे, इतिहासाची साधने, बखरी, युद्धांचे वृत्तांत, दफ्तरे, राजघराण्याचे इतिहास अशा अनेक बाबतीत गफलत करू शकते. कोणत्याही प्रकारे नोंदी करुन ठेवणाऱ्याचा हेतू पाचशे-हजार वर्षांनी आपल्याला कळणे शक्य नसते, त्यामुळे जुनी कागदपत्रे वाचताना, त्यांचे अर्थ लावताना खूपच खबरदारी घ्यावी लागते. सोने जसे कसाला लावले जाते तसा इतिहासही विविध प्रकारे पारखून घ्यावा लागतो. शिवाय सत्य गवसले तरी त्या सत्याचे अर्थ काढणारा कोणत्या बाजूचा आहे यावरही इतिहासाचा अर्थ लावला जातो. गेल्या हजार वर्षात 'हिंदुस्थान'च्या इतिहास झालेली मोठी युद्धे, आल्या-गेलेल्या राजवटी याबाबत जे काही लिखित साहित्य आहे, त्याचा आणि इतिहासाच परामर्ष घेणारी ही लेखमाला आहे. यातील पहिला लेखांक आपल्या हाती लागला आहे. १९३२ मध्ये चित्रमय जगत या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... [लेखांक १ ला] राज्यक्रांती होते त्यावेळी एक राजकीय सत्ता उलथून पडून तिच्या जागी दुसरी अस्तित्वांत येते. यामुळे देशांत अगर समाजांत फार मोठे स्थित्यंतर अशा प्रसंगाने घडून येत असते. आणि याच कारणास्तव या जातीच्या क्रांतिकारक पराभवाची मीमांसा इतिहास लेखकास अतिशय विचारपूर्वक करणे आवश्यक वाटते. गेल्या हजार वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास पाहूं गेल्यास त्यांत तीन क्रांतिकारक प्रसंग प्रमुखपणे आपल्या दृष्टीस पडतात. पहिला रजपूतांची राजवटी संपून मुसलमानी राज्यास सुरुवात झाली तो; दुसरा, मुसलमानी राज्यांतून मराठी राज्याचा उदय झाला तो आणि तिसरा, मराठी साम्राज्याच्या जागी इंग्रजांचे साम्राज [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/728636-ac7c16cb-83b1-4c42-89ce-0651bf3b3cd7.jpg [postimage] => /2020/06/728636-ac7c16cb-83b1-4c42-89ce-0651bf3b3cd7.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jun 2020 [post_author] => 5309 [display_name] => दत्तात्रय विष्णू आपटे [Post_Tags] => इतिहास,चित्रमय जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1766] => Array ( [PostID] => 20494 [post_title] => ‘वयम्' अनुभव-लेख मालिका 16 : तीव्र संवेदनशीलता [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या... वाचा ‘वयम्' अनुभव-लेख मालिका 16’-

मर्यादित गरजांची जाण  नुकतीच मी ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘अपूर्वाई’ ही दोन पुस्तकं वाचली. शिवाय, पु. ल. देशपांडे यांचं अभिवाचनही ऐकलं. त्यामुळे त्यांच्या लेखनाची मजा द्विगुणीत झाली. आईला आणि मला नाटकांचा भारी नाद. यूट्यूबवर ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘यदाकदाचित’ आणि ‘बटाट्याची चाळ’ ही गाजलेली नाटकं पाहिली आणि मराठी साहित्याच्या प्रेमातच पडले. सध्या मी ऑनलाइन वेबसाईट, यूट्यूबच्या माध्यमातून जपानी भाषा शिकत आहे. शिवाय मला पेंट प्रोग्रॅमवर चित्रं काढायला आवडतात. या सुट्टीत काही नवीन चांगल्या सवयी लावून घेतल्या. रोज न चुकता व्यायाम आणि प्राणायाम करू लागले. दररोज तिन्हीसांजेला सहकुटुंब रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष अशी स्तोत्रं म्हटल्यामुळे मनाला अगदी प्रसन्न वाटतं. शिवाय आईकडून आप्पे, इडली-सांबार, फ्राइड राईस, केक आणि रोजचा स्वयंपाक शिकून घेतला. आपल्या गरजा किती नाममात्र आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे लागतो, याची जाणीव झाली. घरातील कुटुंबीयांशी जवळीक वाढली. निसर्गदेखील संधीचं सोनं करत स्वतःला झालेल्या जखमा भरून काढत आहे. ही जागतिक आपत् [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/Sawali-Jare.jpeg [postimage] => /2020/06/Sawali-Jare.jpeg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 11 Jun 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1767] => Array ( [PostID] => 20386 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग - दहा) [post_content] => [post_excerpt] => शब्दकोशांत दिलेल्या अर्थावरून लोक भाषा बोलत नसतात, तशी ती बोलूही नये. [post_shortcontent] =>

"भेटणे – मिळणे या क्रियापदांच्या अर्थाशी काहीएक साम्य असणारे ‘आढळणे’ हे आणखी एक क्रियापद आहे. ‘आढळणे’चे कोशातले अर्थ स्थिर होणे, भेटणे, दिसणे, सापडणे, गवसणे, लक्षात येणे असे आहेत. मात्र प्रमाणभाषेत हे क्रियापद सर्वसाधारणपणे ‘सापडणे’ इतक्याच मर्यादित अर्थाने वापरले जाते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली – सातारा या पट्ट्यात ‘आढळणे’ हे क्रियापद व्यक्ती भेटणे, दिसणे या अर्थाने आजही सर्रास वापरले जाते.” भेटणे – मिळणे – आढळणे या क्रियापदांच्या व्युत्पत्तिविषयी आणि त्यांच्या पर्यायी वापराविषयी सांगतायत साधना गोरे –

-------------------------------------------------------------------------

गेल्या लेखात आपण भेट – भेटणे या शब्दांचे मूळ, त्यांचे कोशगत अर्थ यांविषयी चर्चा केली. (आधीचा लेख - शब्दांच्या पाऊलखुणा &#8211; पैसे भेटले? (भाग &#8211; नऊ)‘भेटणे’ या शब्दात जवळ येणे, एकत्र येणे अशा अर्थच्छटा स्पष्ट करताना गीतकार ग. दि. माडगूळर आणि जगदीश खेबूडकर यांच्या गाण्यांची उदाहरणे पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल. या दोन गीतकारांच्या दोन गाण्यांतून नदी सागराला मिळते तशी भेटतेही, हे पाहिले होते. यावर कुणाला असेही म्हणता येईल की, आपल्या लोकसंस्कृतीत नदी, सागर हे सजीव असतात आणि अशा लोकगीतांमधील भाषेचा वापर लक्ष्यार्थाने - व्यंग्यार्थाने घ्यायचा असतो. तसा तर भाषेचा सगळाच वापर लक्ष्यार्थानेच घ्यायचा असतो, नाही का?

[post_status] => publish [postmainimage] => /2020/06/IMG-20191223-WA0009.jpg [postimage] => /2020/06/IMG-20191223-WA0009.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 11 Jun 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => ज्ञानरंजन,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1768] => Array ( [PostID] => 20488 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>
चित्रस्मृती
अरेरे..... 'झूनी ' बंद पडावा?
            तुम्हालाही कल्पना आहे आणि खुद्द चित्रपटसृष्टीलाही ज्ञात आहे, मुहूर्त झालेला इतकेच नव्हे तर अर्धाअधिक पूर्ण झालेला प्रत्येक चित्रपट पडद्यावर येईलच अथवा येतोच असे नाही.
      अधेमधे कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने अनेक चित्रपट कायमचे डब्यात जातात.
     पण 'झूनी ' या चित्रपटाचे तसे व्हायला नको होते.
     १९८८ ची ही गोष्ट आहे. 'गमन ' ( १९७८), 'उमराव जान ' ( १९८१), 'आगमन ' ( १९८२),  अंजुमन ( १९८६) या चित्रपटाचे दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी काश्मिरची कवी हब्बा खातून    ( १५५४ ते १६०९) आणि युसुफ शाह चक यांच्या नातेसंबंधाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट निर्माण करण्याचे पाऊल टाकले. विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया अशी जोडी जमवली. वेगळ्या भाषेत सांगायचे तर रेखासोबत 'उमराव जान ' केल्यावर मुजफ्फर अली आता पुन्हा मुख्य प्रवाहातील स्टार्ससोबत चित्रपट दिग्दर्शित करीत होते. त्याच वेळेस विनोद खन्ना आणि डिंपल हे गुलजार दिग्दर्शित 'लेकिन'मध्येही एकत्र भूमिका साकारत होते. दोन ताकदीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात हे दोघे भूमिका करताहेत याचे विशेष कौतुक होते. थीमनुसार 'झूनी 'चे बरेचसे चित्रीकरण खुद्द कश्मि [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/zooni.jpg [postimage] => /2020/06/zooni.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1769] => Array ( [PostID] => 19470 [post_title] => पं. अरविंद गजेंद्रगडकरः सूर आणि साहित्य यांना जोडणारा सेतू [post_content] => [post_excerpt] => प्रासादिक, तरल, चित्रदर्शी भाषाशैली हे गजेंद्रगडकरांच्या लेखांचे आणखी एक वैशिष्ट्य. [post_shortcontent] => अंक : अंतर्नाद जुलै २०१० ही घटना आहे १९९५ मधली. काही ओळखीच्या वाचनप्रेमींना आणि ‘प्रकाशन डायरी’ या वार्षिकातून निवडलेल्या काही लेखकांना ‘अंतर्नाद’चा पहिलाच अंक आधल्या आठवड्यात नमुना म्हणून रवाना झाला होता. या उपक्रमाला वाचकांचा काय प्रतिसाद मिळतो हे जाणून घ्यायची उत्सुकता मनात होती. हळूहळू प्रतिक्रियांची पत्रे येऊ लागली. त्यांतल्याच एका काहीशा थरथरत्या हातांनी लिहिल्यासारख्या वाटणाऱ्या, मोठमोठ्या अक्षरातील पत्राने लक्ष वेधून घेतलेः “...हल्ली कोणतंही मासिक वाचावंसं तर सोडाच, पण हातातही धरवत नाही. पण ‘अंतर्नाद’नं अपेक्षा वाढवल्या. ‘यशवंत जयवंत’ आणि ‘महात्मादेखील माणूस असतो’ हे लेख फार आवडले. हरिलाल मोसंबं घेऊन बांना भेटतो त्या प्रसंगानं तर डोळ्यात पाणी आलं. हल्ली असा अनुभव विरळाच झाला आहे. बरेच दिवस माझी लेखणी अबोल होती. ‘अंतर्नाद’ वाचून पुन्हा लेखनाची ऊर्मी आली आहे.” खाली सही होती. ‘पं. अरविंद गजेंद्रगडकर’ पत्र वाचून समाधान वाटले. एखाद्या लेखकाची निद्रिस्त प्रतिभा जागृत व्हायला प्रेरणा ठरणे हे कुठल्याही मासिकाच्या पहिल्या अंकाचे भाग्यच म्हणायचे. दोन-तीन महिने लोटले आणि एक दिवस एक जाडजूड लिफाफा हाती आला. तेच एकदा परिचित झालेले ढबोले अक्षर; ओळी नसलेल्या साध्या न्यूजप्रिंटवर, भरभरून व वाचकांशी एक प्रकारची जवळीक गृहीत धरणाऱ्या शैलीत लिहिलेला मजकूर. लेखाचे शीर्षक होते, ‘गावं असं! जगावं असं!’. कुमार गंधर्वांवरचा तो लेख वाचायला सुरुवात केली आणि मग लेख पूर्ण झाल्यावरच पुढचा लिफाफा उघडला. लेख आवडला आणि ‘अंतर [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/gajendragadkar.jpg [postimage] => /2020/05/gajendragadkar.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 10 Jun 2020 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => व्यक्ती विशेष,संगीत जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1770] => Array ( [PostID] => 20382 [post_title] => नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग तीन) [post_content] => [post_excerpt] => मुलांचे चैतन्य, त्यांचा रसरशीत जिवंतपणा शोषून घेऊ नये ही शिक्षणाची पहिली अट असायला हवी. [post_shortcontent] =>

"शिकवून झाल्यावर मास्तर फुले चुरगळून फेकून देतात. त्यांनी दिलेले नीरस ज्ञान मुलांच्या पचनी पडत नाही. ती जांभया देऊ लागतात. 'कळलं आता नीट?' असा प्रश्न विचारून आणि मुलांना सर्व काही समजलयं, अशी स्वतःची समजूत काढून मास्तर निघून जातात. या संग्रहातील छोट्या - छोट्या कथांतून आपल्या शाळांमधले चेतनाहीन वर्गच जणू जिवंत झाले आहेत." आचार्य प्र. के. अत्रेे यांच्या समृद्ध बालसाहित्याचा क. जे. सोमय्या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकरांनी घेतलेला हा आढावा - 

----------------------------------------------------------------

आचार्य अत्रे यांचे मला आवडलेले  मुलांसाठीचे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘फुले आणि मुले’. हे पुस्तक जितके मुलांकरता आहे, त्याहीपेक्षा जास्त ते मोठ्यांकरता आहे. या पुस्तकात छोटया-छोटया गोष्टी आहेत. त्यातल्या सहा गोष्टी थेटपणे आपल्या शिक्षणव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.

‘ठोकळ्याचे चित्र’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक वर्गात येतात. आणि ठोकळयाचे चित्र मुलांनी काढावे म्हणून टेबलावर एक ठोकळा ठेवतात. लहान मुलांना अनेकदा ‘अमुकच चित्र काढ’ असे म्हटलेले आवडत नाही. त्यांना स्वतःच्या मनाने, मर्जीनुसार चित्रं काढायची नि रंगवायची असतात, मात्र ‘गुरुजी, फूल काढू का?’ असे म्हणणाऱ्या एका बारकुळया मुलाची वर्गात फजिती होते. इतक्यात वर्गातल्या दत्तू सानेची तक्रार एक मुलगा करतो.

हेही वाचा - प्रवासात एखादं मनाजोगं पुस्तक वाचण्यात आपण गुंग असतो अन् नायकाच्या संवादातल्या एखाद्या अनोख्या शब्दाशी आपण अडतो. अर्थ सांगेल असा कुणी जाणकारही जवळ नसतो. शब्दकोश असतो,  पण तो घरी! अशी वेळ आपल्यांपैकी अनेकांवर आली असेल. शब्दार्थांपर्यंत पोहचण्याची आपली ही जिज्ञासा रोखून धरण्याची आता अजिबात आवश्यकता नाही. शब्दार्थ पाहण्याची सोय आता आपल्या स्क्रीनवरही उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर या लेखातून असाच एक डिजिटल  शब्दकोश आपल्यासमोर उलगडतोय -

एकविसाव्या शतकाला ‘तंत्रज्ञानाचे युग’ म्हटले जाते. आपली मराठी भाषाही तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगत झालेली आहे.  संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणकावरील काम हे फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित होते, पण नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने मराठीमध्ये सुद्धा संगणकाचा वापर होऊ लागला आणि दिवसेंदिवस हा वापर वाढत आहे, ही गोष्ट सुखावणारी आहे. एकेकाळी हातात  घेऊन वाचले जाणारे पुस्तक आपण आता मोबाइल, टॅब्लेट, डेस्कटॉप, लॅपटॉप यांच्या स्क्रीनवर वाचायला लागलो आहोत. या स्क्रीनवरील वाचनात एखादा शब्द अडला, त्याचा अर्थ समजून घ्यावासा वाटला तर मात्र तो ऑनलाइन पाहण्याची सोय नव्हती; त्यासाठी एकतर आपल्या संग्रही शब्दकोश असणे आवश्यक होते किंवा फार तर एखाद्या भाषा जाणकाराला विचारणा करावी लागे. आता मात्र आपल्याला स्क्रीनवर म्हणजे ऑनलाइन अशा अडलेल्या शब्दांचे अर्थ  शोधता येणार आहेत.

संबंधित लेखः-

मराठी [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/20200604_080630.jpg [postimage] => /2020/06/20200604_080630.jpg [userfirstname] => Pranav [userlastname] => Salgarkar [post_date] => 04 Jun 2020 [post_author] => 5340 [display_name] => प्रणव सलगरकर [Post_Tags] => शिक्षण,भाषा,मराठी बृह़़द्कोश [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1774] => Array ( [PostID] => 20398 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] => चित्रस्मृती

देवदास..... गुलजारचा!

'देवदास' म्हटले की रसिकांच्या खूप जुन्या पिढीला न्यू थिएटर्सचा प्रशमेशचंद्र बारुआ दिग्दर्शित आणि के. एल. सैगलने आपल्या अभिनय आणि गायकी यांनी रंगवलेला  चित्रपट पटकन आठवतो. १९३५ सालचा हा चित्रपट आहे. शरदश्चंद्र चॅटर्जी यांच्या 'देवदास ' या बंगाली कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. हे चांगले माध्यमांतर होते.  त्याचीच बिमल रॉय यांनी दिलीपकुमारला  तीच भूमिका देत रिमेक साकारली. १९५६ साली हा चित्रपट आला तेव्हा दिलीपकुमारची ट्रॅजेडी किंग अशी प्रतिमा लोकप्रिय होती. आणि वैफल्यग्रस्त प्रेमिक दारुच्या आहारी जातो अशा त्याच्या भूमिका रसिकांना आवडत. ( उदा. अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'दाग ', १९५२). रसिकांच्या एका पिढीला 'देवदास ' म्हटले की शाहरूख खान आठवतो. काहीना तो आठवल्याबरोबरच विसरुन जावा असाही वाटतो. याचे कारण म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने तो झगमगाटी केला. त्यातला दर्द हरवला होता. पडद्यावर 'देवदास ' न दिसता पडदाभर 'शाहरूख खान ' दिसला. इतरही काही 'देवदास 'च्या प्रभावातून काही चित्रपट आले आणि गेलेही. एक मात्र पानभर जाहिरात येऊन, मुहूर्त होऊन आणि काही दिवसांचे शूटिंग होऊनही आला नाही. सत्तरच्या दशकातील ही 'न झालेली गोष्ट ' आहे. तो म्हणजे, गुलजार यांचा 'देवदास ' धर्मेंद्र ही व्यक्तिरेखा साकारणार होता. पारो शर्मिला टागोर आणि चंद्रमुखी हेमा मालिनी. चांगली स्टार कास्ट होती. त्या काळात स्क्रीन साप्ताहिकात नवीन चित्रपटाची पान तीनवर पूर्ण पान जाहिरात देता येणे हे फिल्मवाल्याना फार प्रतिष्ठेचे वाटे. तशीच ही आली आणि पटकन डोळ्यात भरली. गुलजार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट जाहीर झाल्याबरोबर    [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/devdas.jpg [postimage] => /2020/06/devdas.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Jun 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1775] => Array ( [PostID] => 20389 [post_title] => आयुष्य तेच आहे... [post_content] => [post_excerpt] => माणूस फार चिवट प्राणी आहे, तो असा सहजासहजी हार जात नाही [post_shortcontent] => करोनापूर्व आणि करोनापश्चात अशी काळाची विभागणी सध्या केली जात आहे. करोनापश्चात आपल्यात काय काय बदल होतील, यावर अर्थतज्ज्ञांपासून तर मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत प्रत्येक जण आपापली मते मांडत आहेत. आपले आर्थिक व्यवहार आपल्या हाती नसतात, बाजारातली परिस्थिती ते नियंत्रित करत असते त्यामुळे तेजी-मंदीचा फटका-फायदा आपल्या पदरी पडतोच पडतो. घडलेल्या घटनांचे आपल्या मनावर उमटणारे पडसाद हा मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे तेही अनेकदा राईचा पहाड नाही तर किमान टेकडी तरी करुन सांगतच असतात, ती जगरहाटी आहे. परंतु आपण सगळ्यांनी आपापल्या मनाशी विचार केला, नाक धरून, विचारांच्या खोल पाण्यात, तळाशी जाऊन तपासणी केली आणि मग स्वतःलाच विचारलं, की प्रामाणिकपणे सांग, गेल्या तीन महिन्यांच्या काळात, तुझ्यात काय बदल झाला आहे? तर काय उत्तर मिळेल? एखाद्या सार्वत्रिक अनुभवातून व्यक्तिगत पातळीवर बदल होणे एवढे सहज नसते. कधीच नव्हतेही. गेले तीन महिने आपण घरात बसून होतो, बातम्या वाचत होतो, टीव्ही पाहात होतो, गरज पडेल तेंव्हा भाजी-किराणा-औषधे आणायला बाहेर पडत होतो. एवढ्या मर्यादित संकटाने माणूस बदलत नसतो. आपणच काय, जगात कुठेही हेच सत्य आहे. वाटल्यास विचारुन पाहा स्वतःलाच! आपल्या कार्यालयातला एखादा सहकारी, आपल्या इमारतीमधील एखादा सहनिवासी, आपल्या मित्रांच्या टोळक्यातील एखादा कुजकट बोलणारा मित्र, नातेवाईकांमधला एखादी ‘नावडती व्यक्ती’ अशी काही माणसे असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात, ज्यांच्याबद्दलचा उघड अथवा छुपा राग आपण बाळगून असतो. वेळप्रसंगी आपल्या वागण्या-बोलण्यातून तो कडवटपणा नकळत पाझरतही असतो. अशा एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग आपण विसरुन जाण्याचं ‘करोना काळात’ ठरवलं आहे का? जगण्यातलं वैय्यर्थ [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/corona-illustration-mask-use_17338_t12.jpg [postimage] => /2020/06/corona-illustration-mask-use_17338_t12.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jun 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1776] => Array ( [PostID] => 20305 [post_title] => शालेय शिक्षण - टाळेबंदीतील आणि नंतरचे [post_content] => [post_excerpt] => कदाचित परिस्थितीनुसार २०२२-२३ वर्षही विचारात घ्यावे लागेल. [post_shortcontent] =>

कोविड- १९ ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलाय. नैसर्गिक आपत्तीपेक्षाही दूरगामी परिणाम या आजारामुळे होणार आहेत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी प्रथम तीन आठवड्यांसाठी टाळेबंदी जाहीर केली आणि त्याची मुदत वेळोवेळी वाढवत नेली. त्यामुळे वार्षिक निकाल न लागताच शाळा एकाएकी बंद झाल्या. त्या परत कधी सुरू होतील, हे आज कोणीही सांगू शकत नाही. राज्यातल्या विविध भागांमध्ये कोविड-१९ जसजसा नियंत्रणात येत जाईल, तसतशी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवली जाईल, अशी शक्यता दिसते. त्यात शारीरिक अंतराचा विचार केला तर इतर आस्थापनांच्या तुलनेत सिनेमा, नाट्यगृहे, शाळा व महाविद्यालये सर्वात शेवटी सुरू होतील. मुंबई, पुणे व इतर काही क्षेत्रांमध्ये आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्यामुळे तिथली टाळेबंदी बऱ्याच उशिराने उठेल. तसेच, टाळेबंदी उठल्यानंतर नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे आजाराचा फैलाव पुन्हा वाढून सरकारला काही भागात पुन्हा टाळेबंदी सुरू करावी लागू शकते. तसेच काही महिन्यांत आजार नियंत्रणात आला तरी पुढील दोन वर्षात तो अधूनमधून डोके वर काढत राहील, असे मत जाणकार मांडत आहेत. कोविड १९च्या संदर्भात नियोजन करताना या सर्व शक्यता लक्षात घ्याव्या लागतील.

या आजारावर मात करणे, जीवितहानी टाळणे आणि अन्नधान्याचा पुरवठा करून उपासमारी टाळणे महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहे, हे निश्चित. परंतु या आजाराचे विविध क्षेत्रांवर होणारे संभाव्य परिणाम ओळखून वेळीच त्यावर उपाययोजना करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी निश्चित असे हेतू ठरवून टाळेबंदीच्या कालावधीसाठी तातडीचा आणि त्यानंतरच्या काळासाठी दीर्घ मुदतीचा आरा [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/images.jpg [postimage] => /2020/06/images.jpg [userfirstname] => Girish [userlastname] => Samant [post_date] => 01 Jun 2020 [post_author] => 5327 [display_name] => गिरीश सामंत [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1777] => Array ( [PostID] => 20316 [post_title] => ‘वयम्’ अनुभव-लेख भाग 14 : शिस्तशीर मुलांना सलाम! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

“आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत? .. वाचा ‘वयम्’ अनुभव-लेख मालिका 14-

करोना फायटिंगच्या कामात छोटीशी मदत! मी दिल्लीला राहते. मी या दोन महिन्यांत काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याबद्दल तुम्हांला सांगणार आहे. या दोन महिन्यांत माझे तीन दात पडले. ह्या तीन दातांपैकी एक दात तर माझ्या आजीच्या वाढदिवसाला पडला. जेव्हा मी दुसरीत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणींचे माझ्यापेक्षा जास्त दात पडले होते. आता लॉकडाऊननंतर जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी दात पडण्याच्या बाबतीत सेम सेम असू बहुतेक! मी माझ्यासाठी पेन्सिल ठेवण्याचा पाऊच तयार केला. त्यासाठी मी बिस्किटाचा रिकामा खोका घेतला. त्या खोक्याला कोरा कागद चिकटवला. खोक्याच्या उघड्या बाजूला कागद लावला नाही. रिकाम्या बाजूने पेन्सिली ठेवायच्या खोक्यात! या दोन महिन्यांत अधूनमधून कंटाळा येत असला तरी मी खूशही होते. कारण-आई बाबा घरीच होते आणि माझ्याबरोबर रोज खेळतही होते. आम्ही रोज एकत्र जेवतो. आम्ही एकमेकांना जेवण वाढतो. इथे दिल्लीत आता खूप गरम होतंय, त्यामुळे जेवताना आम्ही एकमेकांना माठातलं थंडगार पाणी देतो. मी स्वयंपाक करायला शिकले. रोज दुपा [post_status] => publish [postmainimage] => /2020/06/Amayara.jpg [postimage] => /2020/06/Amayara.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Jun 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1778] => Array ( [PostID] => 20288 [post_title] => पुनश्च :जून २०२० मध्ये काय वाचाल... [post_content] => [post_excerpt] => जून महिन्यात पुनश्चमध्ये काय वाचाल.... [post_shortcontent] => जून महिन्यात पुनश्चमध्ये काय वाचाल... [video width="352" height="640" mp4="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/05/punascha-intro.mp4"][/video] नमस्कार वाचकहो! पुनश्चचा प्रत्येक लेख वाचल्यावर, आता पुढील लेख कोणता.... असे  कुतूहल तुम्हाला नक्कीच वाटत असेल. म्हणूनच आम्ही महिन्याच्या सुरूवातीला त्या महिन्यात तुम्ही कोणते लेख वाचणार आहात  हे सांगणारा एक व्हिडीओ आम्ही सादर करत आहोत. त्याप्रमाणे  जून २०२० मध्ये कोणते  आठ दुर्मीळ लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यांची माहिती देणारा हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी तयार केला आहे.  हा व्हिडीओ अवश्य पाहा. हा उपक्रम कसा वाटतोय, हे देखील आम्हाला नक्की कळवा. [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/bahuvidh-punascha-logo.jpg [postimage] => /2020/05/bahuvidh-punascha-logo.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 May 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => पुनश्च उपक्रम,व्हिडीओ जून २०२० [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1779] => Array ( [PostID] => 20282 [post_title] => व्यक्ती, चरित्र आणि पट [post_content] => [post_excerpt] => काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोकांचं आयुष्य प्रेरणादायी असतं. ते पडद्यावर आणणं यात काही दिग्दर्शकांना आव्हान वाटतं. काही चरित्रपट तर राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. काही चित्रपट तर संबंधित सेलिब्रिटींकडून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मुद्दाम तयार करवून घेतले जातात. अर्थात हे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. त्यामुळं चरित्रपटांचा आढावा घेताना चित्रकत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण प्रेक्षक म्हणून कुठल्या परिप्रेक्ष्यातून या सगळ्याकडे बघतो हेही महत्त्वाचं ठरतं. [post_shortcontent] => काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोकांचं आयुष्य प्रेरणादायी असतं. ते पडद्यावर आणणं यात काही दिग्दर्शकांना आव्हान वाटतं. काही चरित्रपट तर राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. काही चित्रपट तर संबंधित सेलिब्रिटींकडून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मुद्दाम तयार करवून घेतले जातात. अर्थात हे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. त्यामुळं चरित्रपटांचा आढावा घेताना चित्रकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण प्रेक्षक म्हणून कुठल्या परिप्रेक्ष्यातून या सगळ्याकडे बघतो हेही महत्त्वाचं ठरतं.

व्यक्ती, चरित्र आणि पट

  -श्रीपाद ब्रह्मे सध्या आपल्याकडे धडाधड चरित्रपट येत आहेत. मराठीतही व हिंदीतही! गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं दिसतं. सध्या पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरून बराच वादंग माजलेला दिसतो. काहींना हा चित्रपट आवडला, तर काहींना अजिबात आवडला नाही. या अनुषंगाने चरित्रपट व आपल्या प्रेक्षकांची मानसिकता यांचा धांडोळा घेणं समयोचित ठरेल. मुळात चरित्रपट का निघतात? आणि कुणाचे निघतात? आपल्या समाजात ज्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्वसामान्य लोकांना कुतूहल आहे, अशा व्यक्तीचं जगणं पडद्यावर आणणं हा अगदी ठळक हेतू सांगता येतो. याखेरीज काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोक [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/ghanekar.jpg [postimage] => /2020/05/ghanekar.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 31 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1780] => Array ( [PostID] => 20252 [post_title] => वाचकांना आवाहन - अनुदानित मराठी शाळांच्या इंग्रजीकरणाचा घाट हाणून पाडू या! [post_content] => [post_excerpt] => वाचकांना आवाहन [post_shortcontent] =>

मराठी भाषिक महाराष्ट्रात अनुदानित मराठी माध्यमाच्या मराठी शाळांना त्यांचे अनुदान कायम ठेवून इंग्रजी माध्यमीकरणाची अनुमती मिळावी अशी मागणी कोणी करील आणि त्याला प्रशासकीय अनुकूलता मिळेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल. पण सध्याच्या भयभीत करणाऱ्या कोरोनाग्रस्त वातावरणात असा प्रकार घडला आहे. त्यासंबंधीचे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिनांक २६मे २०२० रोजी https://www.loksatta.com/pune-news/proposal-to-convert-subsidized-schools-to-english-medium-abn-97-2170929/ दिल्यानंतर मराठीप्रेमींममध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. लोकसत्तातील या वृत्ताचा दुवा इथे देत आहोत, तसेच त्याचे कात्रणही खाली देत आहोत -

मात्र सध्याचा काळ सामाजिक ( खरे तर शारीरिक ) अंतर ठेवून व्यवहार करण्याचा असल्यामुळे समाजमाध्यम हेच ह्या अस्वस्थतेच्या प्रकटीकरणाचे साधन उरले आहे. ह्या संदर्भात मुख्यमंत्री  किंवा मराठी भाषा मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणे किंवा आंदोलनाचा इशारा वगैरे देणे शक्य नाही आणि उचितही नाही. परंतु, सर्व जनता कोरोनाने त्रस्त व अन्य सामाजिक प्रश्नांबाबत असाहाय [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/IMG-20181209-WA0000.jpg [postimage] => /2020/05/IMG-20181209-WA0000.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 29 May 2020 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1781] => Array ( [PostID] => 20206 [post_title] => अनुभव भाग 13 : बेगमीचा काळ !  [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!  …‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग 13.

  गरमागरम सामोश्यांची गम्मत ! माझी ताई माझ्यासाठी स्कुबी बनवायची. हे स्कुबी बनवणं मला खूप कठीण वाटायचं. ही गुंतागुंतीची कला आहे, असं वाटायचं. पण आता वेळ होता तर मी स्कुबी बनवण्याची कला शिकून घेतली. एक स्कुबी बनवायला किमान तीन दिवस लागले. पण आता ते सुंदर स्कुबी घरात लटकवताना खूप आनंद होतो. टीव्हीवर सामोश्यांची जाहिरात लागते- घाला पिठामध्ये तेल... मग कोन बनवा रे.. हळद, मिरची, मीठ मिसळून.. गरम तेलात तळा रे... खरंच मी ते खूप मनावर घेतलं आणि तशीच्या तशी रेसिपी केली. त्या सामोश्यामध्ये मीठ खूप घातलं, त्यामुळे सामोसा खूप खारट लागला. आई मला खूप हसली. मला रडायलाच आलं. मग आईने मला मीठ, तिखट प्रमाणात घालायला शिकवलं. तेल गरम झाल्यावर मी सामोसा तेलात टाकला, तर तेल माझ्या तोंडावर उडालं. माझ्या चेहऱ्यावर दोन-तीन फोड आले, पण मी बनवलेला सामोसा खूप स्वादिष्ट होता. गच्चीवर कपडे सुकत घालताना मी बाकी सगळ्या कपड्यांची घडी घालायचे, पण साडी तिथेच ठेवायचे. आई मला म्हणाली की, मी तुला साडीची घडी घालयला शिकवते. आता मला साडीची घडी घालता येते. या सुट्टीत मी शेडिंग शिकले. चित्र कलर करतान [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/IMG-20200430-WA0009.jpg [postimage] => /2020/05/IMG-20200430-WA0009.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 28 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1782] => Array ( [PostID] => 20170 [post_title] => काय आहे ‘मराठा’ शब्दाचा इतिहास? [post_content] => [post_excerpt] => हजारबाराशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे वऱ्हाड, मऱ्हाड व कऱ्हाड असे तीन भाग होते. [post_shortcontent] =>

महान राष्ट्र ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील रहिवाशी ते मराठा - मराठी, साधारण अशीच काहीशी व्युत्पत्ती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशात महाराष्ट्र म्हणजे ‘महार+राष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र’ अशी एक लोकवाचक व्युत्पत्ती सुचवली आहे आणि ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही तिचा पुरस्कार केला आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते “महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती झाली असून हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून, ते देशाच्या विस्तारावरून पडले असावे. राजारामशास्त्री भागवत यांनी “मऱ्हाटा’ म्हणजे “मरता तव हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी व्युत्पत्ती सांगितली आहे, तर ‘महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या “आचारमहाभाष्या’तही मिळतो. मात्र याहून अगदी वेगळी व्युत्पत्ती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे  यांनी सांगितली आहे. ‘मराठा’ शब्दाचा संबंध महाराष्ट्रातील वऱ्हाड व कऱ्हाड या प्रांताशी जोडू पाहणारा राजवाडे यांचा हा लेख. राजवाड्यांनी या लेखाच्या शेवटी केलीली विधानेही चिंतनीय आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------

‘मराठा’ शब्द ‘महाराष्ट्र’ शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक ‘महारट्ट’ शब्दाचा अपभ्रंश असावा असे म्हणतात. आणि कित्येक ‘महरट्ट’ असें या शब्दाचे मूळ स्वरूप असावे असे प्रतिपादितात. पैकी दुसर [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/rajwade.png [postimage] => /2020/05/rajwade.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 May 2020 [post_author] => 5299 [display_name] => वि. का. राजवाडे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1783] => Array ( [PostID] => 20189 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] => चित्रस्मृती  

मल्टी स्टार कास्ट पोस्टर.....

निर्माता आणि दिग्दर्शक  राजकुमार कोहलींच्या चित्रपटाबाबत नेहमीच मी गंमतीने म्हणतो, त्यांच्या मल्टी स्टार कास्ट चित्रपटातील अनेक चेहरे मोहरे पोस्टरवर जेवढे मोठे तेवढेच  पडद्यावर छोटे. अथवा पोस्टरवर जास्त फूटेज पण पडद्यावर अगदी जेमतेम. खरं तर यश चोप्रा दिग्दर्शित 'वक्त ' ( १९६५) हा आपल्याकडचा पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट असला तरी तो ट्रेण्ड रुजायला चक्क दहा वर्षे लागली. अधे मधे दोन नायकवाले काही चित्रपट आले, पण रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले ' ( १९७५) खणखणीत यशस्वी ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला जणू एकाच चित्रपटात तीन चार अथवा जमलंच तर पाच सहा नायक आणि नायिका यांना एकत्र आणण्याचा परवानाच मिळाला. इतरांचे जाऊ दे, राजकुमार कोहलींच्या अनेक चित्रपटांपैकी फक्त दोन मल्टी/मल्टी स्टार कास्ट चित्रपटाची 'केस स्टडी ' पहा. एक म्हणजे, 'नागिन' ( १९७६) सुनील दत्त, जितेंद्र, विनोद मेहरा, अनिल धवन, फिरोझ खान, संजय खान, कबिर बेदी.... मुमताज, रेखा, रिना राॅय, प्रेमा नारायण, योगिता बाली, नीलम मेहरा वगैरे वगैरे. जेवढे नायक तेवढ्याच नायिका हा नियम आलाच. या चित्रपटात इच्छाधारी नागिण ( रिना राॅय) आपल्या नागरुपी  प्रियकराचा ( जितेंद्र) खातमा केलेल्या एकेकाचा चुन चुन के बदला घेते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर, अमिताभच्या सूडनायकाची ही भाकड आवृत्ती होती.  सिनेमाने रौप्यमहोत्सवी यश संपादले ( मुंबईत नाॅव्हेल्टी  थिएटरमध्ये) आणि [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/multi-cast.jpg [postimage] => /2020/05/multi-cast.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1784] => Array ( [PostID] => 19625 [post_title] => विनोदी लेखकांवरील बहारदार खटला [post_content] => [post_excerpt] => पडदा उघडला, तेव्हा प्रेक्षकांना अभिरूप न्यायालय अस्सल न्यायालयासारखे दिसले. [post_shortcontent] => अंक – ललित - जून १९७० लेखाबद्दल थोडेसे: साहित्य आणि साहित्यिक यांच्यावरील विनोदाची मराठीत खूपच वानवा आहे. ठणठणपाळने काही प्रमाणात ही उणीव भरुन काढली होती. ज्या ललित मासिकात ठणठणपाळ अवतरले आणि रमले त्याच ललितच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या अंकातला हा लेख आहे. त्याकाळी मराठी लेखकांना चांगलेच ग्लॅमर होते आणि त्यांच्यावरील विनोदांना दाद मिळण्याइतपत त्यांच्या लकबी, सवयी, नातेसंबंध वाचकांना माहिती होते. रमेश मंत्री यांच्या पाच पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ झाला, त्याला मोठे साहित्यिक- पत्रकार उपस्थित होते. हा समारंभ नेहमीसारखा नव्हता तर त्यात अनेक गंमती-जमती, अभिरूप न्यायालय वगैरे प्रकार केले गेले. त्याचा हा वृत्तांतरुपी लेखही तेवढाच बहारदार झालेला आहे. वाचताना ती माणसे, तो काळ डोळ्यांपुढे उभा राहतो. वृत्तांत लिहिणाऱ्या लेखकाने 'नारद' या टोपण नावाने हा लेख लिहिलेला आहे, खरे तर जे घडले तेच लिहिलेले आहे, त्यामुळे टोपण नाव घेण्याची काही गरज नव्हती. मग ते का बरे घेतले असावे? त्यावेळी अशा प्रकारचे लिखाण करणारे जयवंत दळवी, सुभाष भेंडे यांनी हे लिहिले असावे का? 'पुनश्च'ने बरीच चौकशी केली. खुद्द अशोक कोठावळे (ललितचे आताचे संपादक) यांना काही माहिती आहे का याचीही चाचपणी केली, परंतु नारदाची 'शेंडी' काही हाती लागली नाही. मात्र एक कयास आम्ही केला आहे. मंत्री यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ होता, त्यामुळे त्यांनी स्वतःच असा लेख लिहिणे प्रशस्त वाटले नसते, त्यामुळे त्यांनी स्वतःच तर नारद हे नाव धारण करुन लिहिले नसेल ना? वाचकांपैकी कोणाला याबाबत अधिक माहिती असेल तर त्यां [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/Courtroom_860.jpg [postimage] => /2020/05/Courtroom_860.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 May 2020 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => विनोद,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1785] => Array ( [PostID] => 20110 [post_title] => कधीच शाळेत न गेलेली समृद्धी [post_content] => [post_excerpt] => आम्ही सांगतो तेच खरे आणि तेवढेच लिहायचे, तसेच वागायचे, असे आम्ही तिच्या बाबतीत केले नाही. [post_shortcontent] =>

समृद्धीने आता वयाच्या एकोणिसाव्या वर्षात  प्रवेश केलेला आहे. या तिच्या संपूर्ण वाटचालीत ती  कधीच कोणत्याही शाळेची पायरी चढलेली नाही. असे असूनही ती मराठी, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून संवाद साधते, वाचते, लिहिते. या व्यतिरिक्त इतर भाषा आत्मसात करण्याचेही तिचे  सतत प्रयत्न  चालूच  असतात. कधीच कोणत्याही शाळेत न गेलेली समृद्धी  विविध छंद जोपासते. तिची तीन पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. शाळेची पायरीही न चढता  तिला हे कसे शक्य झाले असावे? या लेखातून पौर्णिमा केरकर याचीच गोष्ट सांगतायत -

-----------------------------------------------------------------------------------------

मी आणि माझे पती राजेंद्र, आम्ही दोघेही शिक्षकी पेशात वावरणारे. हजारो विद्यार्थी आमच्या हाताखालून गेले. आपली मुलं मेडिकल आणि इंजिनीअरिंगलाच गेली पाहिजेत असे अनेकांना वाटते, पण आम्हाला असे कधी वाटले नाही. गणिताचा  तास चालू असताना मुलांनी चित्र काढलं, खिडकीतून निसर्गाचे विविध विभ्रम नजरेने टिपले, एखाद्याने मनापासून आवडीचे गाणे गुणगुणले, तर हा खूप मोठा प्रमादच आहे, अशीच सर्वसाधारण सगळ्यांची मानसिकता असते. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, त्यासाठी मुलांनी अर्थ समजून न घेताच प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ करायची, बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित प्रश्नांपुरत्याच नोट्स, त्यांचेच पाठांतर, अन् या साऱ्यावरून हुषारीची तुलना. शंभर टक्के निकाल लावणे म्हणजे त्या संस्थेची, शाळेची प्रतिष्ठा. आम्ही दोघे पती - पत्नी [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/IMG-20200301-WA0041.jpg [postimage] => /2020/05/IMG-20200301-WA0041.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 May 2020 [post_author] => 5282 [display_name] => पौर्णिमा केरकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1786] => Array ( [PostID] => 20106 [post_title] => मृणाल सेन सिनेमाचं एक पर्व [post_content] => [post_excerpt] => जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक मृणाल सेन  यांच्या कारकीर्दीचा राम तायडे -देशमुख यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा . [post_shortcontent] => जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक मृणाल सेन  यांच्या कारकीर्दीचा राम तायडे -देशमुख यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा .

मृणाल सेन सिनेमाचं एक पर्व

(१४-५-१९२३ ते ३०-१२-२०१८)

१९८० मध्ये नागपूरच्या सिनेमोंटाज फिल्म सोसायटीत मी प्रथमच मृणाल सेन यांचा ‘एक दिन प्रतिदिन‘ हा चित्रपट पाहिला. समांतर सिनेमाचा सुवर्णकाळ होता तो आणि त्या काळाच्या आठवणीही तशाच सोनेरी आहेत. कलकत्यातल्या मध्यमवर्गीयांच्या चिंता, दुःखं आणि जाणिवांचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण केलं होतं त्या चित्रपटात. आज जवळ जवळ ४० वर्षांनंतरही त्या चित्रपटाचं प्रत्येक दृश्य माझ्या मनःपटलावर तेवढंच ताजं आहे. असे प्रतिभावंत होते मृणाल सेन. प्रदीर्घ काळ माक्र्सवादाच्या आणि नंतर टागोरांच्या मानवतावादी दृष्टिकोणाच्या मोठ्या प्रभावामुळे बंगाली साहित्यावर आणि चित्रपटांवर या दोन विचारसरणींचे रंग एकत्रितपणे चढलेले दिसून येतात. कालांतराने फिल्म सोसायट्यांमुळे कलात्मक चित्रपटांना प्रोत्साहन मिळू लागले. सत्यजित राय यांनी इटालियन चित्रपटांचा नवयथार्थवाद, जर्मन सिनेमातील अभिव्यक्तिवाद आणि हॉलीवूडची तांत्रिक गुणवत्ता अशा पाश्चिमात्य शैलींचा संमिश्र वापर आपल्या चित्रपटांतून केला. त्यामुळे सिनेमातून व्यक्तीच्या समस्यांचं, आकांक्षांचं चित्रण होऊ लागलं, ते प्रेक्षकांना भावलं. यामुळे एकीकडे वर्ग-संघर्षापुरती मर्यादित राहिलेली माक्र्सवादी विचारसरणी आणि दुसरीकडे व्यक्तिगत सर्जनशीलता यांच्यातलं द्वंद्व समोर आलं. सर्जनशील आणि कलात्मक सिनेमानं आपले पाय घट्ट रोवले, त्याच्या परिणामी मोठ्या संख्येनं प्रतिभावंत चित्रपट-दिग्दर्शक-निर्माते उदयाला येऊ ला [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/mrunal-sen.jpg [postimage] => /2020/05/mrunal-sen.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1787] => Array ( [PostID] => 20049 [post_title] => भाग 12 : घरोघरी छोटे शेफ! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय! वाचा- भाग 12

स्वयंपाक-  भ्रम ते आवड! मम्मीला फर्माइश करायची, आणि तिने केलेला पदार्थ जरा आवडला नाही की नावं ठेवायची, एवढंच आतापर्यंत केलं होतं. स्वयंपाक ही सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात किती कठीण आहे, हे पहिल्याच प्रयोगात अनुभवलं. बासुंदी म्हणजे दूध फक्त आटवायचं असतं, त्यात काय विशेष, असं वाटायचं? पण 41 डिग्रीच्या उकाड्यात गॅसजवळ उभं राहून दूध तळाला करपू न देता अविरत ढवळून घामाघूम झाल्यावर काय होतं, याची कल्पना आली.  आता तर मी पूर्वतयारीपासून ओटा आवरण्यापर्यंत सगळं काम पूर्ण करायला शिकलोय. चाट बनवताना आधी जिभेवर ताबा ठेवण्यापासून ते कटलेटसाठी काळजीपूर्वक भाज्या बारीक चिरताना लागणारा पेशन्सही आलाय. अजून एक गोष्ट म्हणजे समस्त ‘होममेकर’ महिलांबद्दलचा माझा आदर अजून वाढला. त्यांनां 'सॅल्यूट' म्हणून भविष्यात मी स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये मोठा शेफ व्हायचा विचार करतोय. -आदित्य क्षीरसागर, दहावी पंडितराव आगाशे हायस्कूल, लॉ कॉलेज रोड, पुणे.   बहुरंगी सुट्टी या काळात दिवसभर भरपूर व्यायाम, अभ्यास, वाचन, छंद जोपासणं यात माझा वेळ छान जाऊ लागला. मुख्य म्हणजे या सुट् [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/aditya-1.jpg [postimage] => /2020/05/aditya-1.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 24 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1788] => Array ( [PostID] => 19621 [post_title] => माथेरान – भाग २ [post_content] => [post_excerpt] => हे निसर्गदेवीचे निवासस्थान पाहण्याची संधी कोणाही प्रवाशाने फुकट घालवूं नये. [post_shortcontent] => (काल (शनिवारी)'अनुभव कथन 'सदरात प्रसिद्ध झालेल्या  माथेरान -भाग १ या लेखाचा उत्तरार्ध) अंक – भारतसेवक, जानेवारी १९१६ या ‘मॉलेट स्प्रिंग’ शिवाय आणखीही दोन झरे आहेत. त्यांची नांवे ‘शारलेट लेक’ व ‘सिमसन टँक’ अशी आहेत. पहिल्यावर स्नानाची व धुण्याची उत्तम सोय आहे. येथील देखावाही फार मनोहर आहे. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळचा  देखावा फारच रमणीय असतो. येथून समुद्राची खाडीही थोड्या अंतरावर दिसते. सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेच्या मुखावरील आरक्तता, निसर्गाची शांतता, खालच्या बाजूने हिरवेगार गवत, आणि निर्मळ पाणी, ही ज्याच्या नशिबी पाहण्याची असतात, तो खरोखर धन्य होय. ही तेथील वनश्री माझ्या स्मरणांतून केव्हांही जाणे शक्य नाही. एकीकडे ताठ्याने उभी असलेली टेंकडी, डाव्या बाजूला ‘डेंजर पॉइंटचा’ स्वर्गांतील वर्णन केल्याप्रमाणे उंच उंच चढत गेलेला सुंदर नागमोडी रस्ता, त्याला लागूनच पिशाच्चनाथाचं उघडें देवस्थान, त्याच्या आसपासची गर्द झाडी, तिच्यांतूनच गेलेली एक लहानशी पाऊलवाट, आणि उजव्या बाजूला धरण ओलांडून गेल्यानंतर बाजाराकडे जाणाच्या रस्ता, त्याच्या पाठीमागे तलाव, त्याच्या पाण्यावरील लहरीबरोबर उत्पन्न होणारे त्यांतील जलतरंग, असा तो एकंदर देखावा केवळ अवर्णनीय होय. ज्याप्रमाणे एखादी सुंदर व सुकुमार कुमारिका आपल्या बाललीलांनी पहिल्याने वात्सल्य उत्पन्न करते, त्याचप्रमाणे हुबेहूब माथेरानच्या सृष्टिसौंदर्याची गोष्ट आहे. कारण त्या सौंदर्यातही बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थांचा समावेश झालेला जागजागी दृष्टीस पडतो. पूर्वीची ऋषिमंडळी खरोखरच मोठी रसिक असली पाहिजे. त्यांचे पवित्र आचरण, गंभीर विचार, सात्विक भाव, या सर्वांचे कारण जर कोणते असेल, तर [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/mathe.jpg [postimage] => /2020/05/mathe.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 May 2020 [post_author] => 5178 [display_name] => सौ. कमळाबाईसाहेब किबे [Post_Tags] => स्थललेख,अनुभव कथन,प्रवास वर्णन,भारतसेवक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1789] => Array ( [PostID] => 20053 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - पैसे भेटले? (भाग - नऊ) [post_content] => [post_excerpt] => नदी आणि सागर यांच्या उदाहरणात भेटणे आणि मिळणे हे शब्द एकमेकांऐवजी वापरलेले दिसतात. [post_shortcontent] =>

मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार ग. दि माडगूळकरांचं एक गाणं आहे – ‘नदी सागरा मिळते, पुन्हा येईना बाहेर, जग म्हणते कसे गं, नाही नदीला माहेर’ या गाण्यात नदी सागराला मिळते, भेटत नाही. मराठीतील तितकेच तोलामालाचे आणखी एक गीतकार जगदीश खेबूडकर. त्यांच्या ‘घागर घुमूंदे घुमूंदे, रामा, पावा वाजू दे’ या मंगळागौरीच्या गाण्यात शेवटच्या ओळी अशा आहेत – ‘जीव लावून जिवाचा, टिळा लाविते रक्ताचा, आता म्होरल्या जल्मात नदी भेटू दे सागरा’. या गाण्यात नदी सागरात मिळत नाही, तर भेटते. या दोन्ही गाण्यांतील नदी आणि सागर यांच्या उदाहरणात भेटणे आणि मिळणे हे शब्द एकमेकांऐवजी वापरलेले दिसतात.

-----------------------------------------------------------------

“मॅडम, मला पुस्तक भेटलं” वर्गातली एक विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने आपल्या शिक्षकाला सांगत असते. त्यावर शिक्षकाचं  स्पष्टीकरण  - ‘अगं, पुस्तक निर्जीव वस्तू, ते भेटेल कसं? माणसं भेटतात; पुस्तक मिळतं, सापडतं.’ हाच विषय संवादाच्या विविध तपशिलाने आपण ऐकला असेल किंवा स्वतःही अशा संवादात सहभागी झाला असाल. भेटणे, मिळणे, सापडणे ही मराठीत सर्रास वापरली जाणारी क्रियापदे आहेत. विशेषतः भेटणे आणि मिळणे ही क्रियापदे एकमेकांच्या ऐवजीही वापरलेली दिसतात.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – खुंटा धरला म्हणजे ओवी येते! (भाग आठ)

publish [postmainimage] => /2020/05/IMG-20191223-WA0010.jpg [postimage] => /2020/05/IMG-20191223-WA0010.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 21 May 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1790] => Array ( [PostID] => 20046 [post_title] => भाग 11 : निवांत काळातील निरीक्षण [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग- 11.

  चंद्रच माझ्यापाशी! या सुट्टीत रोज आम्ही गच्चीवर जाऊ लागलो आणि ही जागा हळूहळू माझ्या आवडीची झाली. टाकीवर चढून उंचावरून सर्वत्र पाहायचं आणि रोज ढगांचे वेगवेगळे आकार, सूर्यकिरणांच्या आणि सूर्यास्ताच्या वेगवेगळ्या छटा यांचा अनुभव घ्यायचा! खूप निवांत वाटलं. एकदा मनात आलं की, आज आपण गच्चीवर झोपावं. मोकळ्या, चांदण्यांनी भरलेल्या आकाशात झोपायला सुरुवातीला छान वाटलं, पण डासांनी आमचा सगळा बेत हाणून पाडला. रात्री दोन वाजता मी आईला विनवण्या करून करून घरात आले. सगळे मला खूप हसत होते. खोलीत आल्यावर मी पाहिलं की, चंद्राच्या प्रकाशाचा एक हलकासा झोत माझ्या खिडकीतून खोलीत आला. तो क्षण नजरेत आणि मनात भरून राहिला. मनात आलं, ज्यासाठी एवढा अट्टहास केला, तो चंद्र तर माझ्याच खोलीत आला की! या काळात मला आवडलेली गोष्ट, म्हणजे माझी आई सतत माझ्यासोबत घरात होती. एरव्ही ती ऑफिसातून लवकर घरी यावी यासाठी मला हट्ट करावा लागतो. अलीकडे मी छान पोळ्या करायला शिकले. दादाची व माझी मऊ पोळ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. शिवाय मला कविता करण्याचं वेड लागलं. मनाप्रमाणे कविता सुचल्याने मला प्रसन्न वाटलं. एकदा भिंती घासूनपुसून स्वच्छ केल्या. पुस्तक वाचलं. वेगवेगळी गाणी ऐकली. जुन्या कपड्यांपासून पायपुसणं शिवलं. रोज मला मी वेगवेगळ्या रूपांत, वेगळ्या गोष्टींत सापडू लागले... - [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/1-1.jpg [postimage] => /2020/04/1-1.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 21 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1791] => Array ( [PostID] => 19997 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

सेटवरचे प्रकाश मेहरा.....

शूटिंगच्या दिवशी  चित्रपटाच्या सेटवर पहिले पाऊल कोणाचे पडायला हवे? दिग्दर्शकाचे! असे एव्हाना तुम्ही उत्तर दिले असेलच. पण प्रकाश मेहरा यात अपवाद होते असे 'जिंदगी एक जुवा ', 'बाल ब्रह्मचारी ' या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी जाणे झाले असता अनुभवले. सकाळी नऊच्या शिफ्टला साडेदहाच्या आसपास कामाला गती येई. साडेबारा वाजेपर्यंत शूटिंग रंगात आलेले असे. आणि तेव्हा प्रकाश मेहरा कडक इस्रीचे पांढरे शुभ्र शर्ट पॅन्ट आणि चकाचक पाॅलीश्ड केलेले बुट अशा रुपात येते. दोन्ही वेळा अगदी असाच अनुभव आला. तोपर्यंत काय? तर त्यांचे सहाय्यक राम सेठी ( तो त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसतो), सुशील मलिक व्यवस्थित सेट सांभाळत. पण प्रकाश मेहरा एकदा का सेटवर आले की, लक्षात येई की, त्यांचे पेपरवर्क अतिशय पक्के आहे. लंच ब्रेकमधील गप्पांत ते जाणवे. आपण असे अगदी आपल्या पध्दतीने सेटवर येतो याचे त्यांना काहीच गैर वाटत नव्हते हे विशेषच वाटले.        प्रकाश मेहरांच्या चित्रपटात डाॅ. श्रीराम लागू, विजू खोटे यांच्याप्रमाणे अनेक महाराष्ट्रीय कलाकारांनी भूमिका साकारलीय.  त्यांच्याकडूनही प्रकाश मेहरा यांच्या या शैलीचे कौतुक ऐकायला मिळाले. इतकेच नव्हे तर, आपल्या चित्रपटातील प्रत्येक गाणे अधिकाधिक प्रभावी व्हावे म्हणून ते अशा अनेक गाण्यांसाठी अख्खं एक मोठे शेड्यूल आखत हे समजताच यारी है इनाम मेरा( ज [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/prakash-mehra1.jpg [postimage] => /2020/05/prakash-mehra1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1792] => Array ( [PostID] => 19962 [post_title] => बदमाशांचा अड्डा.. की व्यापक देशहित ? [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => बहुविधवरील विविध लेख वाचताना, गेल्या साठ सत्तर वर्षातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मंथनाची साक्ष काढताना आपल्या काय लक्षात येतं? ते हेच की शहाणपणा ‘विकणं’ कोणत्याही काळात अवघड असतं. आणि याचा प्रत्यय अलिकडेच पुन्हा एकदा आला. गेल्या आठवड्यात कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला उद्द्येशून एक उत्तम कल्पना मांडली. देशातील सर्व धार्मिक ट्रस्ट्समध्ये नुसतंच पडून असलेलं सोनं सरकारने ताब्यात घ्यावं आणि ट्रस्ट्सना त्याबद्दल १-२ टक्के व्याज देऊन, त्यातून उभा राहिलेला सुमारे ७५ लाख-कोटी एवढा प्रचंड पैसा कोरोना संकटात वापरता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. कुठल्याही तारतम्य असलेल्या त्रयस्थ व्यक्तीने हे विधान वाचलं तर ते त्याला नक्की पटेल. पण ही सूचना करणारे कॉंग्रेस नेते होते. मग भाजप आणि त्याच्या लाखो समर्थकांनी त्याला विरोध केला नसता तरच नवल म्हणावे लागेल. मग .... देवस्थानाला सोने दान करण्याची पद्धत फक्त हिंदूंमध्ये आहे, हे चव्हाण जाणतात; ख्रिश्चन चर्चेस आणि मुसलमानी मशिदींच्या मालकीच्या प्रचंड जमिनी ताब्यात घेण्याची इच्छा त्यांना नसते; त्यांचा डोळा केवळ हिंदू मंदिरांवर आहे; नेहमीप्रमाणे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचा हा काँग्रेसी पवित्रा आहे, .. वगैरे वगैरे प्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले. आता कॉंग्रेसचे आजवरचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता वरील गोष्टींचे राजकारण त्याने केले नसेल असं समजायचं कारण नाही. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ आणि समंजस राजकीय नेते अशीच आहे. महाराष [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/pc.jpg [postimage] => /2020/05/pc.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 May 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1793] => Array ( [PostID] => 19941 [post_title] => भाषेचा सच्चा शिलेदार – अरुण फडके [post_content] => [post_excerpt] => लिहिण्या-बोलण्यात मराठी शब्द वापरल्याविना तो रुळेल कसा, असे ते विचारायचे. [post_shortcontent] =>

मराठी लिहिता - वाचता येणाऱ्यांना, शिकणाऱ्यांना हमखास उपयोगी पडणारा ‘मराठी लेखन-कोश’, मराठी शब्दांच्या प्रमाण-लिखाणाबाबत जे शोधाल ते हा कोश देतो. सरसकट चुकीच्या पद्धतीने लिहिले जाणारे शब्दही अनामिकेच्या चिन्हाने दर्शवतो.  या कोशाचे संकल्पनाकार, रचनाकार, संपादक अरुण फडके यांचे १४ मे २०२० रोजी कर्करोगाने निधन झाले. मराठी लेखनकोश, मुद्रितशोधन, व्याकरण व प्रमाणभाषा लेखनाचा प्रसार अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी केलेले काम हे हिमालयाएवढे आहे. त्याहूनही अनेक अफाट योजना, कल्पना मनात ठेवून सर अनंतात विलीन झाले. त्यांचा उत्साह, कामाचा झपाटा याच्याशी परिचित असणाऱ्या प्रत्येकालाच हा धक्का होता.

शुद्धलेखन या प्रकाराचा पूर्वी दबदबा असला तरी त्याबाबत मूलभूत आणि दिशादर्शक लिखाण फारसे झालेले नाही. आता तर शुद्धलेखन हा थोडा वादाचा विषय होतो. हा वादही कोणते नियम योग्य - अयोग्य याबद्दल नसून नियमांची गरजच काय या भूमिकेतून घातला जातो. या वादात सर फारसे पडले नाहीत. ‘भाषा प्रवाही आहे असे म्हणत तिला वाटेल तसे वापरण्याने गोंधळच होणार', ही त्यांची भूमिका. शब्द लिखाणाच्या रुढ पद्धतींना नियम लावणे, अपवाद शोधून प्रमाणलेखन सिद्ध करणे, काही नियमांच्या स्पष्टतेवर प्रश्न उभे करणे त्यावर वेगवेगळ्या माध्यमांतून उत्तरे शोधणे आणि पुरविणे यालाच त्यांनी वाहून घेतले.  केवळ वीस पंचवीस वर्षांत त्यांनी एकाहाती जे काम उभे केले आहे ते पाहूनच जीव दडपून जातो. आणि ते सुद्धा स्वतःचा [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/download-2.jpg [postimage] => /2020/05/download-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 May 2020 [post_author] => 5241 [display_name] => विजया सहजराव [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1794] => Array ( [PostID] => 19934 [post_title] => ब्लॅक मिरर बॅडरस्नॅच [post_content] => [post_excerpt] => नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा बँडरस्नॅच सध्या चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्यासमोर काही पर्याय येतात. तुम्ही स्क्रीनवर बोटानं स्पर्श करून, समोर आलेल्या पर्यायांपैकी जो योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढच्या घटना अथवा प्रसंग घडतात आणि कथा पुढे सरकते. सिनेमा सुरु झाल्यावर काही वेळाने या समोर येणाऱ्या पर्यायांचं, आपण त्यांची निवड करू शकतो याचं आणि त्यानुसार कथा कशी पुढे सरकते आहे याचं कौतुक वाटतं. [post_shortcontent] => नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा बँडरस्नॅच सध्या चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्यासमोर काही पर्याय येतात. तुम्ही स्क्रीनवर बोटानं स्पर्श करून, समोर आलेल्या पर्यायांपैकी जो योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढच्या घटना अथवा प्रसंग घडतात आणि कथा पुढे सरकते. सिनेमा सुरु झाल्यावर काही वेळाने या समोर येणाऱ्या पर्यायांचं, आपण त्यांची निवड करू शकतो याचं आणि त्यानुसार कथा कशी पुढे सरकते आहे याचं कौतुक वाटतं.  

इट्स ऑल अबाऊट फुलींग अराऊंड!

ब्लॅक मिरर बॅडरस्नॅच

(इंटरॅक्टिव्ह नेटफ्लिक्स फिल्म)

-हर्षद सहस्त्रबुद्धे

नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा बँडरस्नॅच सध्या चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्यासमोर काही पर्याय येतात. तुम्ही स्क्रीनवर बोटानं स्पर्श करून, समोर आलेल्या पर्यायांपैकी जो योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढच्या घटना अथवा प्रसंग घडतात आणि कथा पुढे सरकते. सिनेमा सुरु झाल्यावर काही वेळाने या समोर येणाऱ्या पर्यायांचं, आपण त्यांची निवड करू शकतो याचं आणि त्यानुसार कथा कशी पुढे सरकते आहे याचं कौतुक वाटतं. पण काही काळातच, हे कौतुक ओसरतं आणि आपण सिनेमाच्या कथेकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो. सिनेमाच्या नायकाला, स्टीफनला गेमिंग आणि गेम-प्रोग्रामिंगची आवड आहे. कॉलिन नावाच्या एका गेम डेव्हलपरचा त्याच्यावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. या गेमरने डिझाईन केलेले गेम्स त्याला खेळायला आवडतात आणि तो त्याला मानतो. स् [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/black-mirror.jpg [postimage] => /2020/05/black-mirror.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1795] => Array ( [PostID] => 19617 [post_title] => प्रौढ विवाह आणि वय वाढीचा अतिरेक [post_content] => [post_excerpt] => सरकारने देखील प्रौढ विवाहाच्या अतिरेकी वय वाढीला कायदेशील बंधन घालणे अवश्य आहे. [post_shortcontent] => अंक : हेटकरी, जुलै १९४९  लेखाबद्दल थोडेसे: आपल्या समाजाची एक गंमतच आहे. अनेकदा आपण एखादी समस्या, एखादा प्रश्न यांची विशिष्ट कालखंडाशी सांगड घालायला जातो, कालांतराने आपल्या लक्षात येते की या समस्येचा  विशिष्ट कालखंडाशी संदर्भ जोडणे चूक आहे. उदाहरणार्थ पुनश्चवरील जुने म्हणजे अगदी सत्तर-ऐंशी वर्षापूर्वीचे लेख वाचताना त्यात अनेकदा मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी काळजी व्यक्त केलेली आढळते. आपण आजही त्याच सूरांत बोलत असतो मराठी विषयी. मुले-मुली हल्ली करिअरचा विचार करतात, त्यात लग्नाचं वय निघून जातं, ते उशीरा लग्न करतात, स्त्रीला आता पुरुषांवर विसंबून राहणे मंजूर नाही...असा तक्रारीचा सूर आजच्या काळातलाच असेल ना? तर नाही, तब्बल सत्तर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या लेखात ही तक्रार करण्यात आलेली आहे.  काळ बदलतो, प्रश्न तेच राहतात. प्रश्न सांगण्याची भाषा मात्र बदलते, या लेखातील भाषेलाही त्या काळाचा गंध आहे...छान वाटते वाचताना. हेटकरी, जुलै १९४९  या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** मानवी जीवनांत विवाहविधीने मानाचे स्थान पटकाविले आहे. सुसंस्कृत मानवाने आपल्या बुद्धीबलाने व आत्मबलाने आद्ययावत सुसंस्कृत जीवन मूल्ये हस्तगत केली आहेत. पूर्वी बाल्यावस्थेत असणाऱ्या मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनाला व संस्कृतीला आदर्श असे आजचे सुस्वरूप दिले आहे. सोने भट्टीत तावून खुलवून नंतर त्याचे सुंदर असे कलापूर्ण दागदागीने बनवितात. हिऱ्याला कलापूर्ण पैलू पाडल्यावर त्याची किंमत व मूल्य वाढते. तसेच सुबुद्ध सुविद्य मानवाने जीवनांला व स्वतःला साहित्य, विद्या, कलाशिक्षण यांनी संस्कारीत केले आहे व जीवनधारणेसाठी [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/हेटकरी-.jpg [postimage] => /2020/05/हेटकरी-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 May 2020 [post_author] => 5217 [display_name] => मारतिराव शंकर गवंडे [Post_Tags] => समाजकारण,कुटुंबसंस्था,हेटकरी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1796] => Array ( [PostID] => 19707 [post_title] => 'वयम्' अनुभव मालिका भाग- १० : विस्मृतीतील कलांची ओढ ! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

 मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग १०.

  शिवणकाम, बागकाम शिकलो मी कडावल  गावात राहतो. आमचं मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान आहे. मास्क व  सॅनिटायझरसाठी लोकांची गर्दी होऊ लागली.  त्याचा तुटवडा होता. मास्क कमी असल्यामुळे ती रात्रीच्या वेळी मास्क शिवायची. मी तिच्याकडून शिवणकाम शिकून घेतले आणि सुती कापडाचे दुहेरी थर असलेले १०० मास्क बनवले. शिवाय मी जनजागृतीसाठी विविध बोर्ड बनवले आणि आमच्या दुकानात लावले. माझे हस्ताक्षर खूप खराब आहे, पण मी माझा मित्र जयवर्धन केणी याला कॅलिग्राफी करताना बघितलं होतं. त्याचा थोडाफार उपयोग मला हे बोर्ड बनवताना झाला.  घरी वापरण्यासाठी कोरफड व स्पिरीट यापासून सॅनिटायझर बनवला आहे. तसेच मी जादूचे प्रयोगही शिकत आहे. आईला व आजीला  स्वयंपाक करण्यात मदत करतो.  बटाट्याचे  अप्पे, फणसाचे वडे, केक असे पदार्थ बनवले.  मला शाकाहारी पदार्थ आवडत नाहीत, नॉनव्हेज आवडते. पण करोनाच्या भीतीमुळे मी आता रोज भाज्या खातो, तसेच दुधात हळद घालून गरम गरम दूध पितो. सकाळच्या सत्रात मी आमच्या बागेमध्ये  झाडे लावणे,  झाडांना पाणी घालणे, पाण्यासाठी पाट खणणे अशी विविध कामे करत असतो. नारळाच् [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/Nihar-2.jpg [postimage] => /2020/05/Nihar-2.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 15 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1797] => Array ( [PostID] => 19844 [post_title] => तरुणाईच्या मनातले शिवाजी महाराज आणि शंभुराजे [post_content] => [post_excerpt] => मग काय गरज त्या ढोलताशांची अन् मोठमोठाल्या पुतळ्यांची? [post_shortcontent] =>

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबरोबर आपल्या ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या यांचे 'सोहळे' सुरू झाले. या सोहळ्यांचं इतकं पीक आलंय की त्यांची सुगी संपायचं नावच घेईना. या 'सोहळ्या'च्या दिवशी समाजमाध्यमांवर पोष्टींचा पाऊस पाडला की आपली जबाबदारी संपली, हा संस्कार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजताना दिसतो आहे. आजच्या छत्रपती शंभुराजांच्या जयंतीनिमित्ताने तरुणाईच्या या अंतरंगाचा वेध घेतला आहे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रदीप जानकर या विद्यार्थ्याने -

------------------------------------------------------------------------------

दुर्गपती, गज-अश्वपती, भूपती प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टीत, न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनीतिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी महाराजांच्या नावापुढे लावण्यात येणाऱ्या ह्या केवळ बिरुदावल्या ऐकून अनेकांच्या अंगावर शहारा येतो, मग त्यांचा खरा पराक्रम समजून घेण्याची गरज उरत नाही. अशा बिरुदावल्यांमधून आपण महाराजांना एक प्रकारचं देवत्व बहाल करत जातो आणि दुसरीकडे आपल्यावरची जबाबदारी कमीकमी करत जातो असं प्रकर्षाने वाटतं. जी गोष्ट शिवाजी महाराजांची, तीच शंभुराजे किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबाबत म्हणता यईल. १७व्या शतकातील शिवाजी महाराज, शंभुराजे यांचा काळ हा सरंजामशाहीचा होता. आताच्या तुलनेत परिस्थिती बरीच वेगळी होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या शाह्या जणू [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/9218817.jpg [postimage] => /2020/05/9218817.jpg [userfirstname] => Pradip [userlastname] => Jankar [post_date] => 14 May 2020 [post_author] => 5226 [display_name] => प्रदीप जानकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1798] => Array ( [PostID] => 19614 [post_title] => शाहीर दादा कोंडके आणि विच्छा [post_content] => [post_excerpt] => ‘विच्छा माझी पुरी करा’ने लोकनाट्यांच्या लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. या वसंत सबनीसांच्या लोकनाट्यामुळे दादा कोंडके हे नांव महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानें गाजूं लागले. [post_shortcontent] => अंक : मोहिनी, जानेवारी १९६८  लेखाबद्दल थोडेसे :  दादा कोंडकेंनी मराठी चित्रपटसृष्टीत जे यश मिळवले त्याला  केवळ 'चमत्कार' हेच नाव शोभू शकेल. चमत्कारांची मीमांसा करता येत नाही, चमत्कार पुन्हा पुन्हा घडत नाहीत आणि चमत्काराला नमस्कार करण्याशिवाय पर्यायही नसतो.  अनेकांना आज दादा कोंडके माहिती आहेत ते ओळीने नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देणारा कलावंत,लेखक, दिग्दर्शक म्हणून. त्यांच्या ' विच्छा माझी पुरी करा' या वगनाट्याचा आजही दबदबा आहे, परंतु 'विच्छा'ला यश मिळाल्याच्या सुरुवातीच्या काळांत दादांकडे कसे पाहिले जात होते, रंगभूमीवरील त्या चमत्काराचे वर्णन कसे केले जात होते? या प्रश्नांची अतिशय शैलीदार भाषेत उत्तर देणारा हा अत्यंत प्रवाही, प्रभावी  माहितीपूर्ण लेख आहे. हा लेख प्रसिद्ध झाला १९६८ साली, त्यानंतर अवघ्या दोन वर्षात दादांनी 'सोंगाड्या'ची निर्मिती करुन रंगभूमीला 'रामराम' केला. परंतु या लेखात मात्र असे म्हटले आहे की, 'सिनेमांत काम करण्याची विनंती त्यांनी सरळ धुडकावून लावली. सिनेमा हे आपले कार्यक्षेत्रच नव्हे, असे त्यांना वाटते.' भविष्याच्या पोटात काय दडलेले असते कोणी सांगावे? 'तूच माझी चिमणी' या नावाचे नवे वगनाट्य दादा बसवित असल्याचे हा लेख सांगतो, परंतु एकदा सिनेमाचा पडदा पाहिल्यावर दादा तिथेच रमले, त्यामुळे हे नाटक बहुधा आलेच नसावे. दादांच्या 'विच्छा'चे २५० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने हा लेख लिहिलेला आहे. त्यात लेखक सुरुवातीला म्हणतो, 'हा प्रयोग पहायला गेलो तेव्हा ‘एनी एक्स्ट्रॉ टिकेट प्लीज?’ हा प्रश्न थिएटरमध्ये पाऊल टाकीपर्यंत दहापांचजणांनी तरी मला [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/विच्छा-.jpg [postimage] => /2020/05/विच्छा-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 May 2020 [post_author] => 5176 [display_name] => वि. ग. सातारकर [Post_Tags] => नाटक रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1799] => Array ( [PostID] => 19754 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] => चित्रस्मृती

सिनेमा आठवतोय.... पण दिग्दर्शक?

आपले तरी 'सिनेमाचे जग ' काही विचित्र गोष्टींनी भरलयं आणि म्हणूनच खरं तर कुतूहल वाढतयं.... अशीच एक गोष्ट, अनेक कलाकारांचे  फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन. आणि त्यातही तो चित्रपट लोकप्रिय ठरला, रौप्यमहोत्सवी यश संपादले, तरी पुन्हा त्या कलाकाराने पुन्हा चित्रपट दिग्दर्शन का केले नसावे? येथे एक चित्रपट सुपर हिट ठरल्या ठरल्या निर्मात्यांची लाईन लागते ना? तशा कथा दंतकथा खूप प्रसिद्ध आहेत. असाच एक कलाकार मनमोहन कृष्ण. आजच्या पिढीला या नावाचे कलाकार माहित नसावेत. त्या काळात  चित्रपटात भूमिका साकारत असलेल्याना 'कलाकार ' म्हणत तेव्हाचे ते आहेत. अथवा होते.  ( सत्तरच्या दशकात चित्रपट कलाकारांना 'स्टार ' म्हणायला लागले, आज त्याना 'सेलिब्रेटिज' म्हणतात. हीदेखील प्रगतीच. ) मनमोहन कृष्ण हे खूपच मागील पिढीतील कलाकार आहेत. यश चोप्रा दिग्दर्शित 'धूल का फूल ' ( १९६०) या चित्रपटात  'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा... ' हे गाणे त्यांनी अतिशय प्रभावीपणे साकारले. अब्दुल रशीद ही ती व्यक्तिरेखा होती.  याशिवाय त्यानी नया दौर ( ५७), साधना ( ५८), बीस साल बाद ( ६२), वक्त ( ६५), खानदान ( ६५), उपकार ( ६७), हमराज ( ६७), रामपूर का लक्ष्मण ( ७२), दीवार ( ७५), मेहबूबा ( ७६) अशा असंख्य हिंदी चित्रपटात त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. चरित्र भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य. आणि अशा अनेक पध्दतीची कार्यशैली/स्वभाव असलेल्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारण्याचा दीर्घकालीन  अनुभव असलेल्या मनमोहन कृष्ण यांना चक्क यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मच्या बॅनरखाली 'नूरी ' ( रिलीज ११ मे १९७९) चे दि [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/noori.jpg [postimage] => /2020/05/noori.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1800] => Array ( [PostID] => 19550 [post_title] => 'वयम्' अनुभव मालिका भाग- 9 [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग ९ मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा अनुभव भाग- ९ 

  गंध मातीचा मनात झिरपला! माझं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीची वाट मी बऱ्याच दिवसांपासून पाहत होते. मी ठरवलं होतं, बाबांनी काढून ठेवलेली निवडक पुस्तकं वाचायची आणि  मातीच्या छोट्या छोट्या भांड्यांवर पेंटिंग करायचं. जानेवारी महिन्यात, एक माणूस  लहान, मध्यम आकाराचे मातीचे खूप पॉट घेऊन विकत होता. अगदी मस्त आकार होते त्या सुगडांचे. आईने ते पॉट घेऊन ठेवले होते. सुट्टी लागल्याबरोबर मी कामाला लागले. हे मातीचे सुगड पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. खमंग भाजलेली माती असावी. धुऊन कापडाने पुसताना त्याचा मस्त वास येत होता. हळुवारपणे ब्रश रंगात बुडवून त्या पॉटवरती रंगवण्यात एक विलक्षण मजा आली. मी या पॉटवर वारली डिझाइन, नारळांच्या झाडांचे आकार असं जे जे वाटलं ते ते केलं. आई, बाबा व माझ्या लहान्या भावालाही हे पॉट खूप आवडले. बाबांनी तर आमच्या घरातील हॉलमधून वर जायच्या एका एका पायरीवर एकेक पॉट अशी मांडणी केली. या मांडणीमुळे सगळे पॉट एकत्रित खूप छान दिसत होते. मनातल्या गोष्टी, मनापासून करता आल्यानंतरचं फिलिंग कसं मस्त असतं, ते मी  अनुभवलं.

-जान्हवी श्रीराम गव्हाणे, दहावी

टायनी एंजल्स स्कूल, नांदेड

  लेखणी आणि ब्रशचा मुक्त वापर  खूप निवांत वेळ [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/Chirayu-2.jpg [postimage] => /2020/05/Chirayu-2.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 11 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1801] => Array ( [PostID] => 19730 [post_title] => घरातली शाळा [post_content] => [post_excerpt] => मुलांचं भवितव्य त्यांना स्वतःच घडवू द्या. [post_shortcontent] => सध्या शिक्षण व्यवस्था नवनव्या अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान यामुळे ढवळून निघताना आपण पाहत आहोत. ज्ञानरचनावाद, मुक्त अध्यापन,  अवलंबले जात आहे. त्यातच होम स्कूलिंग या पर्यायाचाही बरेच पालक विचार करताना दिसतायत. दहा वर्षांपूर्वी हा पर्याय निवडलेल्या नीलिमा देशपांडे पालक म्हणून आलेले अनुभव मांडतायत -

-------------------------------------------------------------------------------

होम स्कूलिंग आजही आपल्यासाठी एक आश्चर्य किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी मी याचा विचार केला तेव्हा तर आपल्याकडे याबद्दल पुरेशी माहितीसुद्धा उपलब्ध नव्हती.

आपली मुलं, पुढची पिढी, देशाचे आधारस्तंभ या अनुषंगाने त्यांच्यात विचारांची जोपासना व्हावी म्हणून  मी ठाम होते. सहसा आपल्याकडे असं म्हंटल जातं की, आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांना मिळायला हवं. यात काही चूक नाही, परंतु माझ्या दृष्टीने याचा पूर्वार्ध असा आहे की - मला जे मिळालं ते सगळं मला माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. नाही मिळालं किंवा नाही मिळू शकलं, त्याबद्दल विचार करायला हवाच, पण मिळालेलं उत्तम वारशात पुढे जायला हवं म्हणजे हवंच. असा विचार करताना आधी आठवली माझी शाळा. घरचे संस्कार तर प्रत्येकाला मिळत असतात. आपल्या घडणावळीत मोठा वाटा असतो तो शाळेचा. मग मला माझ्या शाळेने जे जे देऊ केलं त्यातलं काय काय आपण आपल्या पाल्याला देऊ शकतो अशा शाळेचा शोध  सुरू झाला.

१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव   -डॉ. संतोष पाठारे जगभरात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे होत असताना, आर्थिक व्यवस्था कोसळून पडत असताना आणि कलेच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत असताना, या सगळ्याचं पारदर्शी प्रतिबिंब जिथे पडेल अशी प्रांजळ अपेक्षा ठेवावी असा भारत सरकार आयोजित १६वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव नुकताच मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या सुसज्ज वास्ततू पार पडला. गेल्या दोन वर्षांत गाजत असलेला आनंद पटवर्धन यांचा विवेक, शिल्पा बल्लाळ यांचा ‘लकीर के इस तरफ’ यासारख्या महत्त्वाच्या माहितीपटांचा सहभाग महोत्सवात न झाल्याची खंत मनात बाळगून महोत्सवाला हजेरी लावली. सरकारी धोरणांचा उदो उदो करणा-या काही सुमार माहितीपटांचा अपवाद वगळता महोत्सवात दाखवले गेलेले माहितीपट आणि लघुपट यांनी एका अपरिचित विश्वाची सफर घडवून आणली आणि नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रतिभेची साक्षही घडवली. वास्तव हे कल्पते पेक्षा भयंकर असतं हे खरं तर घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, परंतु मिफमध्ये उत्तरपूर्व राज्यातील तसंच आयर्लंड देशातील माहितीपट पाहताना त्याचा प्रत्यय वारंवार येत होता. आपण एका सुरक्षित शहरात आहोत आणि सुखवस्तू आयुष्य जगत आहोत याचा गिल्ट देणारे गाझा (दिग्द.गॅरी केन, अ‍ॅण्ड्रयू मॅककॉनेल), अ‍ॅटलांटिक (दिग्द. रिस्टर्ड ओ डॉमनेल), द गेशमा इज बॉर्न (मालती राव) हे माहितीपट पाहताना भडभडून येतं राहिलं. मोती बाग या निर्मल चन्दर दंड्रीयालनिर्मित माहितीपटातून उत्तरा [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/miff-2020.jpg [postimage] => /2020/05/miff-2020.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1803] => Array ( [PostID] => 19552 [post_title] => विसुभाऊ राजवाड्यांचे व्यक्तित्व [post_content] => [post_excerpt] => राजवाड्यांची शास्त्रनिष्ठा ही केवळ बुद्धिनिष्ठा नसून जीवननिष्ठा होती; आणि या त्यांच्या निष्ठेच्या संबंधांत ते कोणत्याही प्रकारे प्रतारणा किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यामुळेच त्यांच्या वर्तनांतील तुसडेपणा किंवा फटकळपणा प्रादुर्भूत होई. [post_shortcontent] => अंक : सह्याद्री, फेब्रुवारी १९५३ इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी मराठीत आदर्श संशोधनाचे उदाहरण घालून दिले. अनेक अस्सल कागदपत्रे शोधून काढली. संशोधन, व्याकरण, भाषाशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी मराठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रास मोल प्राप्त करुन दिले.   'महाराष्ट्राचा वसाहतकाळ', 'राधामाधव विलासचंपू', 'महिकावतीची बखर', 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आदि दस्तावेजांमुळे राजवाडे यांच्या संशोधनाचे मोल लक्षात येते. त्यांनी अत्यंत कष्टाने ही जूनी कागदपत्रे शोधून काढली. 'राधामाधव विलासचंपू' हे शहाजी महाराजांचे चरित्र आहे तर 'महिकावतीची बखर' ही केळवे-माहिम परिसराचा म्हणजे उत्तर कोकणाचा इतिहास सांगणारी बखर आहे. ती  १४व्या शतकात लिहिली गेली होती आणि प्रत्यक्ष बखरीत लिहिलेला इतिहास साधारणतः इसवी सन ११३८-४० च्या आसपासचा आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा लेख लिहिताना तर त्यांनी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या विवाहापासून, म्हणजे महाभारतपूर्व काळातील उदाहरणांपासून टिपणे काढली होती. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अशा व्यक्तींच्या स्वभावाची, वागण्याची, सामाजिक आचारांची उकल करणे सोपे नसते. वर वर अनेकदा अशा व्यक्ती एककल्ली, विक्षिप्त, तऱ्हेवाईकही वाटू शकतात. राजवाडे यांच्या निधनाला  २६ वर्षे झाली तेंव्हा म्हणजे १९५३ साली लिहिलेल्या या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशा विविध पैलूंचा उहापोह आहे. त्यांच्याविषयी वाचल्यावर अनेकांना त्यांनी गोळा केलेले, संशोधन-साहित्य वाचावेसे वाटेल, राजवाडे यांचे हे संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर वाचता येईल. जवळपास १२०० पृष्ठे भरतील एवढा मजकूर तिथे जतन केलेला आहे. स्वदेश आणि स्वभाषाभिमानाला कृति [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/विका-.jpg [postimage] => /2020/05/विका-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2020 [post_author] => 2392 [display_name] => दि. वि. काळे [Post_Tags] => सह्याद्री,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1804] => Array ( [PostID] => 19008 [post_title] => माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम (भाग २) [post_content] => [post_excerpt] => आडवळणाच्या गावातल्या एका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिकेला हे जमू शकतं, तर शहरातल्या शाळांना का नाही जमणार? [post_shortcontent] =>

१४ – १५  डिसेंबर २०१९ रोजी परळ – मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि आर.एम. भट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षकांसाठी ‘माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील निवडक निबंध ‘मराठी प्रथम’वर प्रकाशित करण्यात येत आहेत. आघाणवाडी, बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका चारुशीला भामरे यांचा या निबंधमालेतील हा दुसरा निबंध –

---------------------------------------------------------------------------------   

सान थोरा देते, सन्मान मराठी

           भावभावनांचा पदर, मखमली मराठी

           जात ,धर्म, वेश ,भाषा गुंफते मराठी

           आम्हा अभिमान, आम्ही बोलतो मराठी!

अशा सुंदर, मधाळ मराठी भाषेत शिक्षण घेऊन मराठी जिल्हा परिषद शाळेत मला नोकरी लागली. जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय, याची पुसटशी सुद्धा कल्पना शाळेत हजर होण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मला नव्हती. पंचायत समितीतून ऑर्डर घेऊन तीन-चार किलोमीटर पायी प्रवास करून वडिलांसोबत शाळेत पोहोचले आणि शिक्षक होऊन वर्गात छान-छान शिकवण्याचे मनसुबे क्षणार्धात कोसळले. एका आडवळणाच्या गावात असलेली एकच वर्गखोली, मोठी वाटत असली तरी भरलेली दिसत होती. सग [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/1587108607856.jpg [postimage] => /2020/04/1587108607856.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 May 2020 [post_author] => 3307 [display_name] => चारुशीला भामरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1805] => Array ( [PostID] => 19547 [post_title] => 'वयम्' अनुभव मालिका भाग- ८ : घरच्या घरी, कित्तीतरी! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा अनुभव भाग- 

घरी बसून भाषण स्पर्धेत सहभाग या सुट्टीत कॅरम, बुद्धिबळ, लुडो सर्व सर्व गेम खेळून झाले आणि शाळेची आठवण येऊ लागली.  अशात अचानक एक दिवस आमच्या शाळेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मॅडमचा मेसेज आला की, आजपासून आपण रोज नवीन नवीन शिकणार आहोत आणि मज्जा करणार आहोत. मग काय, आमचे सर्व शिक्षकवृंद आम्हांला रोज अभ्यास पाठवू लागले. आणि तो अभ्यास वेळेत पूर्ण करून सगळ्यात आधी फोटो कोण पाठवतो यासाठी आमच्या सर्वांमध्ये स्पर्धाच लागली. दर रविवारी ऑनलाइन टेस्ट सोडवताना लेखी पेपरपेक्षा जास्त मज्जा यायची. त्यात सर्वांत जास्त मार्क मलाच मिळत असल्याने मी ऑनलाइन टेस्टची आतुरतेने वाट पाहत असते. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी  भाषणाची एक ऑनलाइन स्पर्धा झाली आणि मला घरी बसून भाषण स्पर्धेत भाग घेता आला, याचे खूप अप्रूप वाटले.  ऑनलाइन प्रमाणपत्रदेखील मिळाले. माझे आईबाबा डॉक्टर असल्याने करोना होऊ नये, म्हणून कशी काळजी घ्यायची ते सांगत असतात. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करून ती  माहिती देते. मी दररोज रामायण, महाभारत, चंद्रगुप्त मौर्य या मालिका पाहाते. या मालिकेतील महत्त्वपूर्ण आणि चांगल्या घटनांची आणि वाक्यांची वहीत नोंद करून घेते. या महाकाव्यांमधून मी शिकतेय की, कधीही आपल्याजवळ असलेल्या विशेष गुणांचा गर्व क [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/Nanadan-2.jpg [postimage] => /2020/05/Nanadan-2.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 07 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1806] => Array ( [PostID] => 19609 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

ऋषि कपूर.... दिग्दर्शक 

स्टार सन्स, चाॅकलेटी हीरो, लव्हर बाॅय, डान्सर हीरो, नायक/सहनायक/चरित्र नायक/व्हीलन, काळ आणि वयानुसार बदललेला अभिनेता, काकाच्या ( अर्थात शशी कपूर) वाटचालीनुसार आपल्या करियरची आखणी करणार हरहुन्नरी स्टार, नायिकाप्रधान चित्रपटातही आपले अस्तित्व दाखवण्यात यशस्वी ठरलेला नायक ऋषि कपूरच्या अशा अनेक गुणांवर अपेक्षेप्रमाणे ( पण अनपेक्षितपणे... कारण अशी वेळ इतक्यात येईल असे वाटले नव्हते) फोकस पडला... याशिवाय त्याचा आणखीन एक महत्त्वाचा गुण 'दिग्दर्शक '. त्याच्या क्षमतेवर म्हणा,  स्टारडमवर म्हणा "'दिग्दर्शक " राज कपूर ते राजकुमार संतोषी आणि रवि टंडन ते रमेश सिप्पी अशा अनेकांनी विश्वास दाखवला म्हणूनच तो घडत गेला. त्याचा उगम होण्यापूर्वीच्या नासिर हुसेन, मनमोहन देसाई , राज खोसला अशाही दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्याने भूमिका साकारत आपली यशस्वी वाटचाल विस्तारली. त्या प्रमाणात त्याला अनेक दिग्दर्शकांची कधी साधारण काॅमन तर कधी पूर्णपणे भिन्न कार्यशैली अनुभवली, खुद्द पित्याचाच दिग्दर्शनात मेरा नाम जोकर ( १९७०), बाॅबी ( १९७३), प्रेम रोग ( १९८२) अशा तीन चित्रपटांचा अनुभव खूप शिकवणारा. 'हीना ' ( १९९१) चे दिग्दर्शनही राज कपूरच करीत होता, दोन गाण्यांच्या रेकाॅर्डिंगनंतर राज कपूरचे निधन झाल्याने रणधीर कपूरकडे दिग्दर्शन आले... उत्तम अभिनेता घडण्यात त्याच्या मॅनॅरिझम, स्टाईल, इमेज या गोष्टींपेक्षा मोठा वाटा दिग्दर्शकांचा असतो. ऋषि कपूरच्या प्रगती पुस्तकातील हा वाटा जाणून घेता आला तो 'आ अब लौट चले ' ( १९९९) च्या आर. [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/AABLC.jpg [postimage] => /2020/05/AABLC.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1807] => Array ( [PostID] => 19468 [post_title] => मराठी माणसे अशी का घडली? [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रीयत्वाची भारतीयत्व ही मर्यादाही आम्ही सांभाळायला हवी. [post_shortcontent] => अंक: अंतर्नाद ,मे २०१२ मराठी माणूस नाटकवेडा असतो, तो जाईल तिथे एखादी संस्था स्थापन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो अशी मराठी माणसाची बरीच लक्षणे सांगितली जातात. मात्र तरीही मराठीपण म्हणजे नेमकं काय, असं कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं निश्चित असं काही उत्तर देता येत नाही. शिवाय अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलतही असतात. आचार्य अत्रे यांनी 'कऱ्हेचे पाणी'च्या पाचव्या खंडात 'मराठीपण म्हणजे काय' अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. त्यात इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी प्राचिन काळापासून अनेकांनी मराठी लोकांविषयी काय काय लिहून ठेवले आहेत, त्याची  रंजक उदाहरणेही दिली आहेत. त्यात त्यांनी न्या.रानडे यांचेही मत दिले आहे. त्यात एक वाक्य असे आहे- 'धर्माचे आग्रही स्वरूप महाराष्ट्रात आढळून येत नाही. धर्माबाबत उदासिनपणा हा या महाराष्ट्राचा विशेष गुण आहे.' रानड्यांनी ह्यांस 'गुण' म्हटले होते हे लक्षात घ्या. आज तशी परिस्थिती राहिली आहे का?  मराठीपण म्हणजे नेमकं काय  याचा उहापोह करणारा, या महिन्याच्या चिंतन सदरातील हा लेख नुकत्याच साजऱ्या झालेल्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या त्यानिमित्ताने. अंतर्नादच्या  'मे २०१२' च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता. ********** मराठीपण म्हणजे नेमके काय, ती टिकवता येणारी गोष्ट आहे, का सतत बदलणारी, आणि ते टिकवायचे असेल तर कसे? मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी? मला स्वत:ला असे वाटते, की मराठीऐवजी या मुलखाची भाषा जरी प [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/pic.jpg [postimage] => /2020/05/pic.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 May 2020 [post_author] => 5101 [display_name] => रमेश आगाशे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,समाजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1808] => Array ( [PostID] => 17812 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - खुंटा धरला म्हणजे ओवी येते! (भाग आठ) [post_content] => [post_excerpt] => या वाक्प्रचारांची शब्दशः प्रचिती येण्यासाठी कधी तर जात्यावर बसण्याचा अनुभव हवाच! [post_shortcontent] =>

औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण हातात हात घालून आले अन् मग आपलं राहणीमानही बदलत गेलं. आपले पोशाख, केशरचना यांच्या फॅशन्स बदलल्या तशी वास्तुरचनाही बदलली. घर बांधण्याच्या पद्धती, त्यातील फर्निचर बदललं. अन् मग आधीच्या वास्तुरचनेतील शब्दही मागे पडले. असाच एक शब्द म्हणजे खुंटी किंवा खुंटा.

पूर्वीच्या घरांमध्ये मग तो चौसोपी वाडा असो नाही तर साधं कौलारू घरं; सर्वच घरांमध्ये भिंतीला लाकडी खुंट्या असायच्या. या खुंट्या बहुउपयोगी असायच्या. कपडे, पिशव्या, शेतातील अवजारे, दोरखंड असं काहीही त्यावर सहज अडकवता यायचं. या लाकडी खुंट्या थेट भिंतीत असल्याने वजनाने भारी असलेल्या वस्तुही सहज पेलायच्या. भिंतीवरची ही लाकडी खुंटी जमिनीत पुरून त्याचा जनावरांना बांधण्यासाठी उपयोग केला की त्याचे पुल्लिंगी रूप होते खुंटा. या अर्थाने केळीचा बुंधा, लहान दांडा, खांब यांनाही खुंटा म्हटलं जातं. पूर्वी जात्यावर धान्य दळताना जात्याची वरची पाळी ओढावी लागत असे. त्या पाळीवर वित दीड वित  लांबीचा लाकडी  दांडा ठोकला जाई. त्यालाही खुंटाच म्हणतात.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)

शब्दांच्या पाऊलखुणा – फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा)

‘खुंट’ शब्दाचे मूळ संस्कृतमधील ‘कुठ्’ किंवा ‘कुंठ’ या  शब्दात आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ थांबणे, अडविणे, प्रतिरोध करणे, विरोध करणेअ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20191223-WA0011.jpg [postimage] => /2020/03/IMG-20191223-WA0011.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 04 May 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => लोकप्रभा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1809] => Array ( [PostID] => 19527 [post_title] => ‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ७ : मदत घेण्याची कला! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका? वाचा भाग ७.

   नॉलेज, स्किल अप  तसं बघितलं तर सुट्टी काही मला नवीन नाही, कारण तिसरीनंतर मी दोन वर्षे शाळेमध्ये गेलोच नाही. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी होम स्कूलिंगचा मार्ग पत्करला होता.  त्या दोन वर्षांत मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास केला- गणित व कॉम्प्युटर. मग 2019 मध्ये सहावीत प्रवेश घेतला आणि मी होमवर्क, वेगवेगळ्या परीक्षा यात अडकलो. दररोज सायकल फिरवायची राहूनच जायचं.  आता गच्चीवर  रोज सायकल फिरविण्याचा आनंद उपभोगतो. रोज सकाळी केर काढायला, फरशी साफ करून आईला मदत करायला शिकलोय. आमच्या घरी टीव्ही नाही. पण इंटरनेटच्या साह्याने मला वाटेल त्यावेळी मी ‘रामायण’ बघतो. इतिहास विषयसुद्धा असा गोष्टीरूपात शिकवला जावा आणि इतिहास विषयाची परीक्षा नसावी, असं माझं ठाम मत आहे. दिल्ली  येथील ‘अविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून मी ॲप बनवायचं  प्राथमिक ज्ञान  मिळवलं.  गुगल तसेच MIT या  अमेरिकन संस्थांनी  MIT A [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/Samiham-pangam-2.jpg [postimage] => /2020/05/Samiham-pangam-2.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 04 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1810] => Array ( [PostID] => 19510 [post_title] => पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल [post_content] => [post_excerpt] => जानेवारी २०२० मध्ये पुण्यात आयोजित केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा नारायण अंधारे यांनी घेतलेला आढावा. [post_shortcontent] => जानेवारी २०२० मध्ये पुण्यात आयोजित केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा नारायण अंधारे यांनी घेतलेला आढावा.  

पिफ

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल

-नारायण शिवाजी अंधारे

जानेवारीत पिफ, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमुळे नवीन वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक होते. मागची सलग चार वर्ष मी या फेस्टिव्हलला उपस्थिती लावतोय. फार सुंदर सिनेमे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेले वेगवेगळे विषय, नवनवीन शक्यतांचा घेतलेला शोध, बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे केलेला वापर यामुळे सिनेमाचा उत्कृष्टतेकडे चाललेला प्रवास दिसतो. या वर्षी अर्जेटिनाच्या ‘द विझल्स टेल’ या सिनेमाने फेस्टिव्हलची ओपनिंग झाली. ‘द सिक्रेट इन हर आईज’ या फिल्मला बेस्ट फॉरेन लँग्वेजचं अकादमी अवॉर्ड मिळाल्यानंतर जुआँ जो कॅम्पानेला हा दिग्दर्शक अर्जेंटिना आणि लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्या फिल्मनंतर तब्बल दहा वर्षांनी त्याने ही फिचर दिग्दर्शित केली आहे. ही फिल्म १९७६ सालच्या ए.मार्टिनेज सॉरेझ दिग्दर्शित ‘येस्टरडेज गायझ युज्ड नो आर्सेनिक’ या फिल्मचा रिमेक आणि त्याच फिल्मला दिलेला ट्रिब्युट आहे. अर्जेंटिनियन सिनेमाचा सुवर्णकाळ गाजवलेली एक अभिनेत्री आता वृद्धापकाळात जगापासून दूर एका मॅन्शनमध्ये व्हीलचेअरवर खिळलेला नवरा, एक स्क्रीनरायटर आणि एक दिग्दर्शक अशा मित्रांसोबत राहते आहे. एके काळी फिल्मी दुनिया गाजवलेले चार त-हेचे चार जण वृद्धापकाळात एकत्र राहत असताना जे खटके उडणं अपेक्षित असतं ते त्यांच्यात होत आहे. पण ए [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/piff-2020.jpg [postimage] => /2020/05/piff-2020.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 May 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1811] => Array ( [PostID] => 19497 [post_title] => इरफान आणि ऋषी - बदलांचे दूत [post_content] => [post_excerpt] => समाज आणि कला यांचा प्रवास समांतर असतो [post_shortcontent] => जगात जवळपास सर्वच देशांमध्ये चित्रपट तयार होतात, परंतु चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातलं नातं जे आणि जसं भारतात आहे तसं इतरत्र कुठं क्वचितच असेल. ‘चित्रपट गीते’ नावाची जी एक आयुष्य व्यापून उरणारी जादू भारतात चित्रपटांनी जन्माला घातली ती तर जगात एकमेवाव्दितीयच आहे. भारतात चित्रपट ही एक भावनिक गरज आहे, ते केवळ मनोरंजन नाही. त्यामुळेच ‘भावनांना हात घालणे’ याला आपण खूप जास्त महत्व देतो. हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना, संपन्न-श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारी मोठ्या संख्येने असलेली जनता हा चित्रपटांचा आधार होता. मध्यम वर्ग कनिष्ठ मध्यमवर्ग आणि त्या खालचा वर्ग हा मुख्यतः प्रेक्षक होता. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेत गेल्या २५ वर्षात ही परिस्थिती बदलली. उच्च मध्यमवर्गीय वाढला, कनिष्ठांचा प्रवासही हलाखीच्या पुढच्या टप्प्यात आला. मुले परदेशी जाऊन आई-बापांना बरे दिवस दाखवू लागली. मॉल, मल्टिप्लेक्स आले, सॅशे कल्चरमुळे श्रीमंती शौक ‘दोन रूपयांत’ भागवून सुखाची चव चाखण्याची सोय झाली. जागतिक चित्रपट सहज पाहता येऊ लागले. श्रीमंती आपल्याही आवाक्यात येऊ शकते हे कळले. आपल्या ‘इमोशन्स’ची प्रकृती बदलली, हळवेपणा, भाबडेपणा कमी झाला, काव्यात रमण्याएवढी तरलता उरली नाही. व्यवहारी लोकांची संख्या वाढली. या बदलांचा चित्रपटांच्या प्रकृती-आशयावरही परिणाम झाला. या आठवड्यात अचानक इंतकाल झालेला इरफान खान हा या नव्या बदलत्या, बदललेल्या चित्रपटांचा प्रतिनिधी होता. तर ऋषी कपूर हा ‘भावनावेग’ न आवरणाऱ्या पिढीचा वारसा सांगणारा होता. कोणतेही बदल एकाच वेळी आणि सर्वच स्तरांवर होत नसतात. त्यामुळे या दोन्ही प्रकृतीचे चित्रपट आजही येत आहेत, परंतु इरफानच्या प्रकृतीचे चित्रपट हा आपला भविष्यकाळ आहे, ऋषीचे चित्रपट हा भू [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/ri.jpg [postimage] => /2020/05/ri.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 May 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1812] => Array ( [PostID] => 17348 [post_title] => अमेरिका १९५० (ऑडीओसह) [post_content] => [post_excerpt] => त्या जनसंमर्दाचा भाविकपणा व भक्ती आपल्याकडील भोळ्या भाविक लोकांपेक्षा निराळी नाही! [post_shortcontent] => अंक – विविधवृत्त, दिवाळी १९५१ भारतीयांनी अमेरिकेला जाणे सत्तर वर्षांपूर्वी फार नित्याचे नव्हते. त्यामुळे तेथील ऐश्वर्याच्या नवलकथा आणि जीवनशैलीविषयी सर्वांनाच कुतूहल होते. आयएमएफच्या कचेरीत त्याकाळी उर्मिला जुन्नरकर या मराठी स्त्रीने नोकरी केली हे महाराष्ट्रासाठी फारच सन्मानाचे. तिथे फिरताना आलेले अनुभव, सीडी देशमुख अमेरिकेत गेले होते तेंव्हा त्यांच्या विद्वत्तेचे झालेले दर्शन हे सगळेच जून्नरकर यांनी या लेखात ओघवत्या शैलीत लिहिलेले आहे. योगायोगाने त्या एका थरारक प्रसंगाच्या साक्षीदारही झाल्या. १ नोव्हेंबर १९५० रोजी  अमेरिकेचे तेंव्हाचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, तो अगदी जुन्नरकर आणि त्यांचे आप्तमित्र यांच्या समोरच. व्हाइटहाऊसमध्ये काही दुरूस्तीचे काम सुरु असल्याने ट्रुमन तेंव्हा ब्लेअर हाऊसमध्ये राहात होते. जुन्नरकर आणि मंडळी नेमकी  ब्लेअर हाऊसच्या समोर असतानाच हा गोळीबार झाला होता. ट्रुमन हे १९४५ ते १९५३ अशी तब्बल नऊ वर्षे अध्यक्ष होते. हा लेख ऐकण्याची सोयही उपलब्ध आहे. तेंव्हा वाचा किंवा ऐका, अथवा दोन्हीही. आठवणींची कांही टांचणे (मूळ शीर्षक) कु. उर्मिला जुन्नरकर या इंटरनॅशनल मोनोटरी फंडच्यया कचेरीत काम करीत होत्या व त्या निमित्ताने त्यांचे अमेरिकेत व युरोपमध्ये कांही काळ वास्तव्य झाले होते. आतां त्या पुन्हा हिंदुस्तानांत परत आल्या असून त्यांच्या परदेशनिवासांतील कांही आठवणी या अंकांत आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. ** https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/03/Athavaninchi-Kahi-Tachane.mp3 ** [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/c0c8e414e2fc0c4a2506ca66b683f308.jpg [postimage] => /2020/05/c0c8e414e2fc0c4a2506ca66b683f308.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 May 2020 [post_author] => 4978 [display_name] => उर्मिला जुन्नरकर [Post_Tags] => विविधवृत्त,अनुभव कथन,श्रवणीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1813] => Array ( [PostID] => 19422 [post_title] => 'वयम्' - अनुभव मालिका भाग 6 : बघा, मुलं किती, काय वाचताहेत!  [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका? वाचा भाग- ६

अनुभव भाग- ६

वाचनात रममाण सुट्टीच्या पहिल्या दिवशीच अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक’ हे पुस्तक हातात घेतलं आणि बघता बघता संपवलंसुद्धा! ‘ग्रेटाची हाक’ पुस्तक वाचताना मी किती वेळेस तरी आईजवळ रडले. मग आईने सांगितलं की, तुला जे वाटतं ते लिहून काढ; आणि वहीवर लिहून काढलं. ते आईच्या मदतीने देऊळगावकर सरांना इ-मेलने पाठवलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि एक-दोन वेळा फोनसुद्धा आला. आभाळ ठेंगणं झालं होतं! आई म्हणाली, “बाळा, एवढ्याने हरखून जाऊ नकोस आणि इथे थांबूही नकोस.” मग माझी गाडी पुन्हा वाचनावर आली. ‘द डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ हे पुस्तक घेतलं.  त्या पुस्तकातून मी काय शिकले हे शब्दांत मांडू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा झालेला अमानुष छळ वाचून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. यानंतर मी ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हे पुस्तक वाचलं. हे तर माझ्या खूप आवडीच्या लेखिकेचं पुस्तक! सुधा मूर्ती यांनी त्या पुस्तकात खऱ्या घडलेल्या 20 गोष्टी लिहिल्या आहेत. धनंजय कीर यांचं ‘महात्मा फुले’ हे चरित्रही मी वाचलं. महात्मा फुले [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Samruddhi.jpg [postimage] => /2020/04/Samruddhi.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 May 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1814] => Array ( [PostID] => 19447 [post_title] => संपादकीय - मराठी राज्याची साठोत्तरी कहाणी [post_content] => [post_excerpt] => १९६० साली अस्तित्वात आलेले हे मराठी राज्य भविष्यात मराठीच राहील की नाही याची शंका यावी इतकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. [post_shortcontent] =>

१ मे १९६० रोजी मराठीला तिचे हक्काचे राज्य मिळाल्यानंतर शिक्षण, प्रशासन, विधी व न्यायव्यवहार, उद्योग व वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या क्षेत्रांत तिला प्रधान स्थान मिळावे अशी अपेक्षा होती. पण काही प्रमाणात प्रशासन वगळता सर्व क्षेत्रांत मराठीऐवजी इंग्रजीचे राज्य आले आणि मराठीला दुय्यम स्थानावर समाधान मानावे लागले. आज ही स्थिती प्रकर्षाने जाणवते. इंग्रजीचा द्वेष नको, इंग्रजीला विरोध तर नकोच नको म्हणताना मराठीच्या नशिबी कमालीची उपेक्षा आणि अवहेलना आली. आज ह्या उपेक्षेचे खापर सरकार आणि लोक एकमेकांवर फोडत आहेत. नव्वदीच्या दशकापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते मराठी साहित्यिक मराठीच्या ह्या उपेक्षेबाबत एक तर मौन पाळून होते किंवा ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ’ असे म्हणत आशावादी सूर आळवत होते. त्यातला एक वर्ग तर असा होता की तो मराठीची उपेक्षा होत आहे हेच मान्य करीत नव्हता. महाराष्ट्रात गावोगावी काव्यगायनाचे प्रयोग होतात आणि त्याला लोक गर्दी करतात यातच त्याला मराठी भाषेचा विकास दिसत होता. अशा काळात कवी कुसुमाग्रज आणि वसंत बापट यांनी स्पष्ट शब्दांत मराठीचे वास्तव रेखाटून धोक्याचा इशारा दिला. पण हा इशाराही इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे हवेत विरून गेला. राजवाड्यांनी मराठी भाषा आसन्नमरण असल्याचे सांगितले, कुसुमाग्रजांना ती मंत्रालयासमोर फाटक्या वस्त्रांनिशी भिकेचा कटोरा घेऊन उभी असलेली दिसली तर कविवर्य वसंत बापट यांनी तिला रक्तक्षय झाल्याचे निदान केले. समाज म्हणून आपण त्यापासून काहीही बोध घेतला नाही. आपल्या भाषाजाणिवाच जणू बोथट झाल्या. १९६० साली अस्तित्वात आले [post_status] => publish [postmainimage] => /2020/05/download.jpg [postimage] => /2020/05/download.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2020 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी प्रथम - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1815] => Array ( [PostID] => 19427 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

मोठा चित्रपट....भला मोठ्ठा मुहूर्त 

       पूर्वीचे आपले फिल्मवाले आपल्या मोठ्या चित्रपटाचा मुहूर्त एकाद्या सार्वजनिक सणासारखा साजरा करीत. कशा कशाची म्हणून कमतरता ती नाही.... ज्योतिषाकडून पंचांग पाहून काढलेल्या शुभ मुहूर्तावर ते कधीच होत नसत, पण त्यात काय तितकंस अशीच जणू भावना असे. मुहूर्ताचे आमंत्रणही छान डिझाइन्स केलेले आणि ग्लाॅसी पेपरवरचे! मुहूर्त स्थळी किती फिल्मवाले, त्यांच्या भेटीगाठी, खरं खोटं हसणं याची गणतीच नाही. कोणतीही गोष्ट मोजून मापून करायची नाही यात हे मुहूर्त कल्चर एकदम फिट.      काही असो. ते शानदार/जोरदार/ग्लॅमरस मुहूर्त बराच काळ लक्षात राहत.     असाच एक मुहूर्त 'रजपूत ' ( रिलीज १६ एप्रिल १९८२) या चित्रपटाचा! चित्रपटाचा दिग्दर्शक विजय आनंद, म्हणजे साधे सुधे प्रकरण नाही. त्याचे अनेक प्रकारची थीम उत्तमरितीने पडद्यावर साकारण्याचे प्रगती पुस्तक वेगळे सांगायला नकोच. या चित्रपटाचे निर्माते मुशीर रियाझ. तेदेखिल मोठे प्रस्थ. त्यांनी कायमच मोठ्या स्टारचे चित्रपट निर्माण केले. दिलीपकुमारची तिहेरी भूमिका असलेला आणि दीर्घकाळ शूटिंग होत राहिलेला 'बैराग ' ( १९७४) त्यांचाच. 'रजपूत 'मध्ये धर्मेंद्र, राजेश खन्ना, हेमा मालिनी, विनोद खन्ना, रंजिता ( हे सगळे मुहूर्ताला हजर), त्याशिवाय  टीना मुनिम, रणजित, रहेमान, इंद्राणी मुखर्जी, ओम शिवपुरी, नासिर हुसेन वगैरे वगैरे. आता एवढी मोठी स्टार कास्ट आणि मुख्य चेहरे 'आपल्याच मूड आणि  वेळे'नुसार सेटवर येणारे. राजेश खन्ना आणि विनोद खन्नाचे याबाबत बरेच किस्से प्रसिद्ध [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/muhurt1.jpg [postimage] => /2020/04/muhurt1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1816] => Array ( [PostID] => 19362 [post_title] => ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5 [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!    

अनुभव-लेख भाग- 5

   

मनमोहक नर्सरी

सगळीकडे ‘बंद’ची कुणकुण लागताच आम्ही पुण्यापासून जवळच असलेल्या माझ्या आजोळी येऊन दाखल झालो. आज्जी-आजोबांच्या मोठ्या घरात मामा, मामी आणि भावंडांनी भरलेल्या गोकुळात मी रमून गेलो.  नंतर मात्र मित्रांची आठवण येऊन मी आईच्या मागे भुणभुण सुरू केली... ‘बोअर झालोय’ हा जप ऐकून तिने मला समजावले की, आलेल्या संकटाकडे त्रास म्हणून न बघता संधी म्हणून बघ, म्हणजे सुचेल काहीतरी. आणि खरंच तसं झालं. एक दिवशी दुपारी सगळीकडे सामसूम झाल्यावर माझ्यातला चित्रकार जागा झाला. परसातल्या लालभडक कुंडीवर पांढरी वारलीची नक्षी काढली. त्यात इवलीशी हिरवीगार रोपं लावून, मनमोहक नर्सरीच तयार झाली. काळ्याकुट्ट टायरवर पांढरीशुभ्र वारली चितारल्यावर कुणी कल्पनाही केली नसती की, त्याच्या सुंदर बैठका होतील, किंवा झाडाला टांगल्यावर आईला हिंदोळ्यावर बसून झोके घेता येतील आणि छोट्या विषुला फोटोसाठी छान ठिकाणही मिळेल. घरातल्या सगळ्यांनी माझं कौतुकही केलं. या सगळ्यात माझा छान वेळ गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला. आईच्या मागे भुणभुण नसल्यामुळे तीही खूश. लहान भावंडांना सहभागी करून घेतल्यामुळे ती  मजेत रमली. आणि या सगळ्यांना खूश पाहून आज्जी-आजोबा पण सुखावले. मी ठरवलंय की, करोना तर हद्दपार होईल, लॉकडाऊनही संपेल, पण यापुढे मी मात्र महिन्यातल्या एका रवि [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Arya-vatane-2.jpg [postimage] => /2020/04/Arya-vatane-2.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 29 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1817] => Array ( [PostID] => 19339 [post_title] => सहा कोटी वर्षे जुनी मुंग्यांची संस्कृती [post_content] => [post_excerpt] => मुंग्यांची शक्ती फार मोठी आहे. त्या आपल्या शरीराच्या कित्येक पट मोठा पदार्थ उचलतात. [post_shortcontent] => अंक - सृष्टी,  सप्टेंबर १९७५ 'मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सूर्यासी' याला संत मुक्ताईंनी 'नवलाव जाहला' असं म्हटलं असलं तरी त्यांना यातून मुंगीच्या अफाट क्षमतेकडेही निश्चितच निर्देश करायचा असणार. कारण मुंग्यांचे 'सामाजिक व्यवहार' पाहिले तर माणूस चकीत होतो. निसर्गाने अगदी क्षूद्रातल्या क्षुद्र जिवालासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करण्याची कुवत, बुदधी आणि कल्पकता दिलेली आहे. त्यातील खाचाखोचा लक्षात आल्या तर निसर्गापुढे नतमस्तक होतो आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीनं पाहू लागतो. मुंग्यांच्या वर्तनाविषयी अशीच  स्तिमित करणारी माहिती या लेखात दिलेली आहे. निसर्गनवलाच्या अनेक कथा सांगणाऱ्या सृष्टी या मासिकाच्या  सप्टेंबर १९७५च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.  हा लेख वाचल्यावर नक्कीच मुंगी या विषयावर आपल्याला अधिक वाचावेसे वाटेल. पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले 'मुंगी- एक अद्भभूत विश्व' हे प्रदीपकुमार माने यांचे पुस्तक  ती उत्सुकता शमविण्याचे काम निश्चित करु शकेल. ********** मनुष्याला वाटते मनुष्यच सर्व सजीव प्राण्यांत बुद्धिमान! मानव कोटीत जन्माला आल्याचा आपण किती अभिमान बाळगतो! आपल्या बुद्धीचा, आपल्या संस्कृतीचा मानवाला केव्हा गर्व! पण शास्त्रज्ञांना प्राणिशास्त्राच्या अभ्यासाने असे दिसून आले की, हा आपला गर्व फोल आहे आणि मानवाचे गर्वहरण कोणी केले! तर ते एका छोट्या मुंगीने! मुंग्यांच्या ३५०० जाती आहेत. त्यांची संस्कृती निदान सहा कोटी वर्षांची जुनी आहे असे समजले जाते. कारण सहा कोटी वर्षांपूर्वीचे त्यांचे अवशेष काही लाकडांतून सापडले आहेत. त्यावरून असे दिसते की, मुंग्या ज्या पद्धतीने आज जगतात व कार्य करतात. त्याच पद्धतीने त्या सहा कोटी वर्षांपूर्वीही कार्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/DoIsTvSV4AARKGu.jpg [postimage] => /2020/04/DoIsTvSV4AARKGu.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Apr 2020 [post_author] => 4639 [display_name] => प्र. द. इनामदार [Post_Tags] => ज्ञानरंजन,सृष्टी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1818] => Array ( [PostID] => 18766 [post_title] => नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग दोन) [post_content] => [post_excerpt] => मुलांच्या भाषा संस्कारासाठी उपयुक्त खजिना [post_shortcontent] =>

मुलांची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून आचार्य अत्रे यांनी पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १९३०च्या दशकात नवयुग वाचनमाला सुरू केली. अत्रे यांच्या बालसाहित्याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतील डॉ. वीणा सानेकर यांचा हा दुसरा  लेख.

-----------------------------------------------------------------------------

नवयुग वाचनमालेची आठवण झाली आणि अनपेक्षितपणे घरातल्या पुस्तकांमधली आचार्य अत्रे यांची आणखी दोन पुस्तके आठवली. कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले ही ती दोन पुस्तके. ‘कऱ्हेचे पाणी’ या अत्रे यांच्या आत्मकथनातील दुसऱ्या खंडात त्यांनी मुलांसाठी रचलेल्या गोष्टी नि पाठांमागची भूमिका स्पष्ट केली आहे. ती पुढीलप्रमाणे - "मुलांना भावी आायुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. आधुनिक वाङ्‍मयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्यांचा मोठ्या कौशल्याने मी या गोष्टींतून उपयोग करून घेतला आहे. लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा मी सर्रास उपयोग करून घेतला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी सापडते, तशी भाषा  मुलांना वाचायला लावणे हे मानसशास्त्राच्या विरुद्ध आहे."

हेही वाचाः-

नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग एक)

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख  आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका? आज वाचा भाग 4.  

आज वाचा भाग 4.

नवे खेळ, नवी निरीक्षणे

कालच आम्ही एक भिंत रंगवली. शिवाय आम्ही एक संवादशिडी बनवली  आहे. हा खेळ सापशिडीसारखा  आहे, पण वेगळा! प्रत्येक घरात वेगळे पर्याय आहेत. एका घरात टाळ्या वाजवा, दुसर्‍यात- आजी आजोबांचे  संपूर्ण नाव सांगा, राष्ट्रीय  फूल सांगा, इत्यादी. खूप मजा येते हा नवीन खेळ खेळायला. भाजी चिरणे, फोडणी देणे, कपबशी विसळणे, कपड्यांच्या घड्या करणे, लादी पुसणे अशी कामे करतेय. आई रोज घरात किती काम करत असते, हे आता कळतंय... यापुढे नेहमीच आईला मदत करेन. शिवाय आम्ही घरच्या घरी सॅनिटायझर बनवलंय. ते वापरून आम्ही रोजच्या रोज सर्व दारे, हॅन्डल्स, नळ वगैरे पुसून घेतो. तसेच आम्ही fb live वरचे काही चांगले कार्यक्रम पाहतो. पुलंची नाटके तसेच  हृषिकेश  मुखर्जी यांचे सिनेमे  बघतो. सगळे मिळून एकत्रित वाचन करतो. ‘वयम्’ मासिकाने आधीचे अंकही ऑनलाइन उपलब्ध करून पर्वणीच दिलीय आम्हांला! मी सध्या कथ्थकचा सरावही करतेय. रोज शुद्धलेखन आणि अक्षर वळणदार कसे काढावे ह्याचा सराव करतेय. छोटे छोटे विज्ञान प्रयोग करून पाहतेय. आमच्या आजूबाजूला झाडे आहेत, त्यावर नाचण, बुलबुल, वटवट्या, चिमण्या जवळून बघता येतात. गेल्या आठवड् [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Janhvai-Dandekar.jpg [postimage] => /2020/04/Janhvai-Dandekar.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 27 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1820] => Array ( [PostID] => 19324 [post_title] => पद्मभूषण मारी साटन - विश्वाची नागरिक [post_content] => [post_excerpt] => भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली.चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी.... [post_shortcontent] => भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली. चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी....

पद्मभूषण मारी साटन;

विश्वाची नागरिक

लेखक : प्रा. सतीश बाहदूर अनुवाद : प्रा. विजय आपटे   भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली. चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी.... (फिल्म सोसायटी चळवळीची ५० वर्षे या पुस्तकांतून अनुवादित)     ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ या संस्थेच्या ५०व्या वर्धापनदिनी मारी सीटन यांचे कार्य आणि कर्तृत्व यांना उजाळा देणे अत्यंत समयोचित असेच आहे. मारी सीटन ही ब्रिटिश लेखिका आणि समीक्षक! मारी सीटन पहिल्यांदा १९५५ मध्ये भारतात आली आणि तेव्हापासूनच ती आमच्याबरोबर फिल्म सोसायटी चळवळीत अनेक प्रकारे सहभागी झाली. १९८५ मध्ये तिचे निधन झाले. मारी सीटनला व्यक्तिश: ओळखणारे आमच्यातले काही जण आता वयस्क झाले आहेत. मी स्वत: गौतम कौल, एच.एन. नरहरीराव, विजया मुळये, पी.के.नायर आणि गॅस्टन रॉबर्ज मारीची मैत्रीण पामेला कक हिची मला बहुमेल मदत झाली. मारीच्या ट्रस्टची ती आता देखभाल करते. मारी सीटनच [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Mari-photo.jpg [postimage] => /2020/04/Mari-photo.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1821] => Array ( [PostID] => 16600 [post_title] => धर्म शिक्षण का हवे? [post_content] => [post_excerpt] => धर्मशील जीवनाला नीतीची जोड आवश्यक आहे. [post_shortcontent] => अंक - एकता १९५३  आपल्या घटनेने शासकीय व्यवहारातून धर्म बाद केला तरी तो व्यवहारात केवळ उरला, एवढेच नव्हे तर आपल्या सार्वजनिक आचारा-विचारांना तो व्यापून राहिलेला आहे. धर्म आणि नीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मान्य केले की लगेचच पुढला प्रश्न येतो, की 'कोणता धर्म?' या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक समाज 'माझा धर्म' असे देतो आणि मग पुन्हा तेच सुरु होते जे आपण टाळण्याचा प्रयत्न करत आलो आहे. शाळेतच धर्मशिक्षण दिले पाहिजे असा एक जोरदार मतप्रवाह स्वातंत्र्यानंतर काही काळ होता. त्याचाच उच्चार करणारा हा लेख १९५३ साली प्रसिद्ध झाला होता. शाळेत धर्माचे शिक्षण देण्याचा पुरस्कार करणाऱ्या या लेखकाला अज्ञात राहावे लागले यावरुन या विचाराला समाजात किती 'पाठिंबा' होता हे तर स्पष्ट होतेच शिवाय 'नैतिकतेचा' प्रश्नही निकाली निघतो. ‘अप्रिय परंतु हितकर’ असे बोलणारा व ऐकणारा दुर्मिळ असतो, असे एक संस्कृत सुभाषित आहे. आपल्या भारतवर्षात आजच्या काळात अशा काही थोड्या वक्त्यांपैकी श्री. राजगोपालाचार्य हे एक आहेत. ‘चारित्र्यवान् माणसे काँग्रेसच्या बाहेरच अधिक आहेत’ या त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख आम्ही एकदा केलेला वाचकांना आठवत असेलच. दि. २७ डिसेंबरला हैदराबाद येथील ‘नॅशनल युनियन ऑफ स्टूडण्ट्स’च्या परिषदेचे उद्घाटन करताना श्री. राजगोपालाचार्य यांनी असेच परखड उद्गार काढले आहेत. ते म्हणाले – “पूर्वी पालक धर्मज्ञानी होते. ते मुलांना घरच्या घरी धर्मशिक्षण देत असत. आताच्या पालकांचे ज्ञान ‘अर्जुन व कर्ण हे नेपोलियनचे भाऊ तर नव्हेत?’  असे विचारण्याइतक्या थराला गेले आहे. तेव्हा ‘धर्मशिक्षण घरी द्यावे; शाळा कॉलेजात त्यांचा संपर्क नको’ असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. चारित्र्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Sabha_Rajapur_600.jpg [postimage] => /2020/04/Sabha_Rajapur_600.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Apr 2020 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,शिक्षण,एकता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1822] => Array ( [PostID] => 19277 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती  [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

समिक्षकांनी व्हॅम्पची तारीफ केली......

होय, कधी कधी काही गोष्टी अपवाद ठरतात आणि म्हणूनच तर चित्रपटाच्या जगाबद्दलची उत्सुकता वाढत राहते. अशीच ही गोष्ट आहे, अनेक समिक्षकांनी चक्क खलनायिका अथवा व्हॅम्पचे कौतुक केल्याची! बरं, दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे. त्याची नायिका साकारण्याचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून शर्मिला टागोर आहे ( संपूर्ण सिनेमाभर ती त्याच आनंदात वावरल्याचे सतत जाणवते हे दिलीपकुमारचे यश), चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची पुन्हा वेगळी उजळणी नको. त्यांनी आपलाच यशस्वी चित्रपट 'अफसाना ' (१९५१) ची रिमेक म्हणून हा 'दास्तान ' ( १९७२) पडद्यावर आणला, पण मूळ चित्रपटाला यश लाभले म्हणजे ते रिमेकलाही मिळेलच असे अजिबात नसते. दोन्ही वेळच्या प्रेक्षकांच्या मानसिकता आणि अपेक्षेत फरक असतोच. 'दास्तान 'ला समिक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांनीही नाकारले ( असेही अधूनमधून होत असते, बरं का?) पण अतिशय जहालपणे खलनायिका  साकारलेल्या बिंदूचे भरभरून कौतुक केले. बिंदू म्हणताक्षणीच सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील अतिशय कपटी, बेरकी, धूर्त अशा व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सहज आठवली असेलच. आपल्या एकूणच देहबोलीतून आणि तेही कमी पडतेय असे वाटले तर जहाल जळजळीत कटाक्ष आणि मुद्राभिनय यांची जोड देणार. कटी पतंग, जंजीर, जोशीला इत्यादी चित्रपटात तिच्या वाटेला क्लब डान्सही आला आणि तिने तो आणखीन प्रभावीपणे साकारला. 'दास्तान 'मधील एका दिलीपकुमारची नायिका शर्मिला टागोर तर दुसरा दिलीपकुमार बिंदूचा पती. तिचे नाव माला. ती पतिनिष्ठ अजिबात [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/bindu.jpg [postimage] => /2020/04/bindu.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1823] => Array ( [PostID] => 19214 [post_title] => शिक्षणप्रेमींसाठी पुस्तकयादी [post_content] => [post_excerpt] => शिक्षक, पालक आणि शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचली पाहिजेत अशा शिक्षणविषयक पुस्तकांची यादी [post_shortcontent] =>

शिक्षक, पालक आणि शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचली पाहिजेत अशा शिक्षणविषयक पुस्तकांची यादी करण्याचे 'मराठी प्रथम'नं ठरवलं आणि आज जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्तानं  ती प्रकाशित करत आहोत. अशा पुस्तकांची यादी एखाद्या व्यक्तीने केलेली असेल किंवा संस्थेने, तिला मर्यादा असणारच. या यादीत आणखी भर घालण्यासाठीच ती आपल्यापर्यंत पोहचवावी असे वाटले.

उत्तम अभिनेता/अभिनेत्री शारीर सौंदर्य, देहबोली, सार्वजनिक वावर आणि कसदार अभिनय इ. बाबत किती सजग असतो/असते हे आपल्याला माहीत आहे आणि तसं असणं स्वाभाविकही आहे. कारण शारीर सौंदर्य आणि अभिनय हेच त्याचं भांडवल असतं. अर्थात उत्तम नटाच्या या गुणवैशिष्ट्यांबाबत मतभिन्नता असू शकते. पण सांगायचा मुद्दा हा की आपल्या क्षेत्रातील नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या नाहीत तर माणूस तग घरू शकत नाही. शिक्षकाचं भांडवल ज्ञान आणि ते देण्याच्या पद्धती हे असेल तर त्याने त्याबाबत सजग असणं अपरिहार्य ठरतं. सर्वच शिक्षक आपापल्या शाळेत उपक्रम राबवतच असतात. पण कधी कधी वर्षानुवर्ष तेच ते उपक्रम राबवल्याने शिक्षकांमध्ये एक प्रकारचं साचलेपण येऊ शकतं अन् मग केवळ उपक्रमासाठी उपक्रम राबवले जाण्याची परंपरा सुरू होते. असं झालं की शिक्षकाचं त्या उपक्रमातून मन तर उडालेलं असतं, पण नवं काही सुचत नसल्याने उपक्रमांची परंपरा सुरूच राहण्याचा धोका वाढत जातो. ज्या उपक्रमात शिक्षक पूर्णपणे गुंतलेला नसतो असे उपक्रम मुलांपर्यंतही खऱ्या अर्थाने पोचत नाहीत. यातूनच मग अभ्यासक्रम आणि उपक्रम यांची फारकत व्हायला सुरुवात होते. उपक्रम राबवताना अभ्यासक्रम शिकवायला वेळ कमी पडतोय असं वाटायला लागतं. अशावेळी ज्यांनी संबंध अभ्यासक्रम [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/CamScanner-04-23-2020-12.40.24.jpg [postimage] => /2020/04/CamScanner-04-23-2020-12.40.24.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 23 Apr 2020 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1824] => Array ( [PostID] => 4214 [post_title] => जागतिक पुस्तकदिन आणि ग्रंथालयांचे महत्त्व [post_content] => [post_excerpt] => वाचकांची अभिरुची घडवण्यातही ग्रंथालयांचे मोठे योगदान असू शकते, असावे. [post_shortcontent] => अंक - अंतर्नाद, एप्रिल २०१४ 'अक्षरांचा श्रम केला' असं संत तुकाराम म्हणतात, तो श्रम सर्जनशील लेखकांच्या प्रतिभांचा आविष्कार असतो. गीता, ज्ञानेश्वरी यांसारख्या रचना,  रामायण-महाभारतासारखे महाग्रंथ ही आपली मोठी संपत्ती आहे. महाकवी कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुंतलम्' डोक्यावर घेऊन नाचावं असं गटे नामक कवीला उगाचच नाही वाटलं. मानवी प्रवृत्तींवर, नातेसंबंधावर असं चिरकाल टिकणारं भाष्य करणारे जे इंग्रजी ग्रंथ आहेत त्यात शेक्सपीअरचं स्थान एकमेवाद्वितीय आहे. शेक्सपीअरचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतात. ग्रंथालयाचं आणि त्या अनुषंगानं ग्रंथांचं, पुस्तकांचं  आपल्या जगण्यातलं महत्व सांगणारा हा लेख भानू काळे यांनी २०१४ साली अंतर्नादमध्ये लिहिला होता. हा लेख तुम्ही 'पुनश्च' या डिजिटल माध्यमातून वाचता आहात, त्यामुळे ग्रंथांचं स्वरूप बदलून आता ते हळू हळू नवं रूप धारण करीत आहेत, याची  खूणगाठ आपण बांधलेली आहेच. उत्तम आणि दर्जेदार वाचनातून ती गाठ आपण अधिकाधिक पक्की करत राहू असा संकल्प या निमित्तानं आपण सोडू या..पुनश्च त्यात आपल्या सोबत असेलच. २३ एप्रिल हा विल्यम शेक्सपिअर याचा जन्मदिन. हाच त्याचा मृत्यूदिनही. बरेच जण त्याला जगातील सर्वश्रेष्ठ लेखक मानतात. ‘‘एक वेळ आम्ही आमचे सगळे साम्राज्य देऊ, पण आमचा शेक्सपिअर आम्ही कधी गमावणार नाही,’’ असे त्याच्याविषयी इंग्रज म्हणत असत. पुस्तकांविषयीच्या त्याच्या काही ओळी सुरेख आहेत. त्या अशा : ‘महाशय, त्याने कधी पुस्तकात साकार झालेल्या छोट्या-छोट्या सौंदर्यवतींचा - सुंदर छोट्या गोष्टींचा - आस्वाद घेतलेला नाही, ना कधी त्याने कागद ‘खाल्ला’ आहे ना कधी शाई ‘प्यायली’ आहे, त्याच्या बुद [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/library.jpg [postimage] => /2020/04/library.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 22 Apr 2020 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1825] => Array ( [PostID] => 19164 [post_title] => पिक्चर अभी बाकी है... [post_content] => [post_excerpt] => जगात या टाळेबंदीबद्दल दोन टोकाची मते आहेत. [post_shortcontent] => एक टाळेबंदी संपली. आता दुसरी सुरु झाली आहे. नवशिक्यांना गड-किल्ले चढवून नेताना एक तंत्र वापरले जाते. साधारण त्या नवशिक्याचा धीर सुटायला लागला की जो म्होरक्या असतो तो 'झालं...आलंच, आणखी थोडंच राहिलंय' असं म्हणतो. असं म्हणत म्हणत अशक्य वाटेल असं अंतर आपण पार करून येतो तेव्हा आपल्या क्षमतेचं आपल्यालाच अप्रूप वाटायला लागतं. या उदाहरणातील नवशिके कोण आणि म्होरक्या कोण हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.  ही  टाळेबंदी कधी उठणार याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. २१ दिवसांची झाला, आता चाळीस दिवसांची सुरु आहे. मध्ये कोणीतरी ४९ दिवसांची थियरी मांडली होती. कोणी वूहान च्या ६० दिवसांच्या टाळेबंदीचे उदाहरण समोर ठेवत आहेत. थोडक्यात काय? टाळेबंदी उठण्याच्या दोन दिवस आधी म्होरक्याच्या मनात काय आहे ते आपल्याला कळतं आणि मग आपणही आपलं मन घट्ट करतो. पण कितीही झालं तरी आपल्यापैकी १००% जण ही टाळेबंदी उठण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. कसं असेल  ही टाळेबंदी संपल्यानंतरचे जग? शेअर मार्केट मध्ये बुल्स आणि बेअर्स अशा दोन पार्ट्या असतात. दोघांचेही भविष्याबद्दलचे विचार एकमेकांपासून १८० अंशात वेगळे असतात. म्हणजे बेअर्स ना जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खालती जाणार असं वाटत असतं तेव्हाच बुल्स ना मात्र ती खरेदीची संधी वाटत असते. सध्या जगात पण या टाळेबंदीबद्दल अशी दोन टोकाची मत आहेत. खूप जणांची अशी कल्पना आहे की टाळेबंदी उठल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ( ४ मे म्हणायचं आपण मुद्दाम टाळतोय :-) ) सगळं सुरळीत पहिल्याप्रमाणे सुरु होईल. म्हणजे कोरोना कंटाळून कंटाळून त्याला भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने वैतागून आपल्या सर्वांच्या आयुष्यातून निघून गेलेला असेल. आणि मग आपण पुन्हा सगळीकडे भटकायला मोकळे. खूप छान कल्पना आहे ना? प [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/merlin_170492946_79bd2665-186a-4192-b669-64aaf106b251-articleLarge.jpg [postimage] => /2020/04/merlin_170492946_79bd2665-186a-4192-b669-64aaf106b251-articleLarge.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1826] => Array ( [PostID] => 19130 [post_title] => ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव - भाग 3 [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका? आज वाचा भाग 3.

अनुभव भाग 3

  हेच तर खरे देव! पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द... अरे वा! मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. इतकी वर्षे जी भोलेनाथची प्रार्थना केली, ती प्रत्यक्षात आली- ‘सांग सांग भोलेनाथ सरकारी आदेश येऊन  परीक्षा रद्द होतील का?’ काय मज्जा ना! पण दुसऱ्या क्षणी वाटलं, ‘परीक्षा नाही म्हणजे स्पर्धा नाही. आपल्याला स्वतःची क्षमता ओळखायची तर परीक्षा हवीच! कशाला आला हा करोना? मैदानी खेळ नाही, उन्हाळी सुट्टीचे कॅम्प नाहीत, मामाच्या गावाला जाऊन कैरी, करवंद काढण्याची मज्जा नाही. काय हे भलतंच संकट आलंय? मग मी चित्रं काढू लागलो. पुस्तकं वाचली. लेख लिहू लागलो. मी घरात बसून बैठे खेळ, पत्त्यांचे विविध गेम शिकलो. पत्त्यांचे घर तयार करताना मन एकाग्र करावे लागते, हे लक्षात आले. घरच्या घरी मास्क कसे बनवायचे ते आईकडून शिकलो. आपल्या देशातील लोकांवर दैवतांचा भला मोठा पगडा आहे, परंतु टीव्हीवरील बातम्या ऐकत असताना मला जाणवलं की बिचारे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व पोलिस हेच तर आपल्या मदतीला धावून आलेले आहेत; स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांची चिंता न करता! हेच तर सगळे आहेत जे फक्त 'मानवताधर्म' निभावत आहेत [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/sneha-5.jpg [postimage] => /2020/04/sneha-5.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 20 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1827] => Array ( [PostID] => 19057 [post_title] => मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत – भाग तीन [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

मुलुंड, मुंबई येथील वि. ग. वझे महाविद्यालयाचे ग्रंथपाल परितोष पवार 'मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत' या लेखमालिकेतील आजच्या लेखातून वाचनाची आवड असणाऱ्यांना ई पुस्तके कशी उपलब्ध होऊ शकतील याविषयीची माहिती सांगतायत - 

----------------------------------------------------------------------------------------

करोना विषाणूच्या महाकाय संकटाने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. आपल्या देशातही टाळेबंदी लागू असल्यामुळे सर्व नागरिक आपापल्या घरात अडकून पडलेले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सुरुवातीचे ३-४ दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात गेले. हळूहळू संकटाचे गांभीर्य लक्षात येत गेले आणि आपण सर्वजण भानावर आलो. बऱ्याच निकटवर्तीयांबरोबर चर्चा सुरू असताना असे लक्षात आले की सकाळ संध्याकाळ कोरोनाबद्दलच्या बातम्या पाहून सगळेच मानसिक तणाव अनुभवू लागले आहेत. यावर उपाय म्हणून काही जण वाचनाकडे वळत आहेत. पण सर्वांकडेच ग्रंथसंपदा उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. काही जणांनी व्हॉट्सअॅपवर एकमेकांना काही पुस्तकांच्या पीडीएफ पाठवल्या. त्या सर्वांचीच तृष्णा भागवणाऱ्या नव्हत्या. प्रत्येकाची वाचनाची आवड-निवड वेगळी असते. अशाच पेच प्रसंगाला आपणही सामोरे गेला असाल.

संबंधित लेखः-

मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन

मराठी भाषे [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/IMG-20191003-WA0017.jpg [postimage] => /2020/04/IMG-20191003-WA0017.jpg [userfirstname] => P [userlastname] => Pawar [post_date] => 20 Apr 2020 [post_author] => 3065 [display_name] => परितोष पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1828] => Array ( [PostID] => 19037 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

सिनेमा रखडला, नो प्रॉब्लेम!

सिनेमाच्या जगात हमखास यशाची कोणतीही फूटपट्टी/थर्मामीटर/तराजू/कॅम्प्युटर नाही, हा खूपच मोठा 'रिअॅलिटी शो ' आहे.... एकादा चित्रपट काहीना काही कारणास्तव निर्मितीवस्थेत फारच रखडतो, त्याच्या खाणाखुणा अगोदर पोस्टरवर दिसतात, मग पडद्यावरही तेच दिसू लागते, तरीही तो चित्रपट प्रचंड नसले तरी चक्क चांगले यश मिळवतो.... सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या नवलकथा अशा अनेक, त्या काळात स्टारच्या भारी क्रेझवर असे अनेक चित्रपट 'हाऊसफुल्ल गर्दी 'त पाहिले जात. पडदाभर आपला आवडता हीरो आहे एवढं एकच कारण अख्खा सिनेमा पाहण्यासाठी पुरेसे ठरे. राजेश खन्ना त्याचा मोठा लाभार्थी, तर अमिताभ बच्चन त्याहीपेक्षा मोठा फायद्याचा! म्हणूनच तर देवेन वर्मा दिग्दर्शित 'बेशरम ' ( रिलीज  एप्रिल १९७८) केवळ आणि केवळ अमिताभ बच्चनची रुपेरी अदाकारी पाहण्यासाठी पब्लिक आतूर होते. देवेन वर्मा म्हणजे बुध्दिवादी विनोदी अभिनेता म्हणून ओळखला गेला ( तत्पूर्वी तो व्हीलनगिरी करायचा) , निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने 'दाना पानी ' ( त्याच्याच एका चित्रपटाचे नाव) पातळीवरचे चित्रपट घडवले. ( का बरे?) 'बेशरम 'चा मुहूर्त 'दीवार ' ( रिलीज २४ जानेवारी १९७५) च्या यशानंतर अमिताभवर एक दृश्य चित्रीत करुन  झाला आणि 'शोले'( १५ ऑगस्ट १९७५) च्या यशानंतर त्यात अमजद खान आला. दरम्यान, शर्मिला टागोर ( अमिताभची प्र [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/IMG-20200418-WA0006.jpg [postimage] => /2020/04/IMG-20200418-WA0006.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1829] => Array ( [PostID] => 16072 [post_title] => गोंडांच्या लिंगो देवाची विलक्षण कहाणी [post_content] => [post_excerpt] => मोगलीच्या कथेशी साधर्म्य असणारी एक गोंड आदिवासी लोककथा [post_shortcontent] => अंक : गावकरी, दिवाळी १९५१ कथेबाबत थोडेसे: मराठीतील ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवत यांनी इंग्रजीतून मराठीत अनुवादित केलेली प्रस्तुतची कथा जेवढी सुरम्य आहे तेवढाच त्या कथेचा इतिहास आणि त्या इतिहासामागे दडलेल्या रेव्हरंड स्टिफन हिस्लॉप यांची कथाही सुरम्य आणि सुरस आहे. रेव्हरंड स्टिफन हिस्लॉप हा मूळचा स्कॉटलंडमधील शिक्षणतज्ञ आणि धर्मप्रसारक. त्याला ज्ञानप्राप्तीची अपार हौस होती. १८४४ साली त्याला धर्मप्रसारासाठी स्कॉटलंडमधून थेट विदर्भात नागपूरला पाठविण्यात आले. सतत १५ महिने अभ्यास करुन आधी तो मराठी भाषा शिकला आणि मग त्याने तिथे शाळा सुरू केली. तीच शाळा आज ‘हिस्लॉप कॉलेज’ म्हणून ओळखली जाते. नागपूर परिसरातील जंगलांमध्ये फिरता फिरता त्याला गोंड भाषा कळू लागली व गोंड भाषेतील लोककथांनी त्याच्यावर मोहिनी घातली. त्या त्याने लिहून घेतल्या आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यातलीच एक कथा दुर्गाबाईंनी मराठीत अनुवाद करुन १९५१साली ‘गावकरी’च्या दिवाळी अंकात दिली होती. ती वाचताना आपण चकीत होतो, कारण ही कथा चक्क ‘मोगली’ या लोकप्रिय कथेसारखीच आहे. कदाचित मोगलीचा जन्मही याच कथेच्या प्रभावातून झाला असावा.  कथा वाचा म्हणजे ती किती जबरदस्त कल्पक आणि दृश्यमनोहर आहे ते लक्षात येईल. ज्या स्टिफन हिस्लॉपमुळे ही कथा गोंड भाषेतून इंग्रजीत आणि मग तिथून मराठीत पोहोचली तो हिस्लॉप नागपूर परिसरातील बोरी नदीचा प्रवाह घोड्यावर बसून ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना १८६३ मध्ये मरण पावला. 'गावकरी'च्या १९५१ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा तुमच्यासाठी पुनश्च... एका विशाल कळीतून एक बालक ज [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/956full-greystoke_-the-legend-of-tarzan-lord-of-the-apes-screenshot.jpg [postimage] => /2020/04/956full-greystoke_-the-legend-of-tarzan-lord-of-the-apes-screenshot.jpg [userfirstname] => Durga [userlastname] => Bhagwat [post_date] => 18 Apr 2020 [post_author] => 94 [display_name] => दुर्गा भागवत [Post_Tags] => कथा,भाषा,गावकरी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1830] => Array ( [PostID] => 18981 [post_title] => ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव- भाग 2 [post_content] => [post_excerpt] => मला वाटते, करोना हा आजार होऊ नये म्हणून सातत्यानेच काळजी घ्यावी लागेल. साबणाने हात धुणे, गर्दी न करणे, तोंडाला रुमाल बांधणे यासारख्या गोष्टी नेहमीसाठी आवश्यकच असतील. शाळा सुरू झाल्यानंतरही हे नियम आम्हा सर्व मुलांना पाळावे लागतील. जे लोक फक्त रोजच्या रोज काम करून कमावतात, ही मंडळी आत्ता काय करत असतील, अशी काळजी मला वाटते. [post_shortcontent] =>

करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना? आज वाचा भाग- 2.

अनुभव भाग- 2.

1. भांडी छान कशी घासायची, हे शिकलो! परीक्षा होणार नाही म्हणजे आता अभ्यास करावा लागणार नाही असे आधी वाटले, पण मग लक्षात आले की, मला गणित हा विषय फारसा येत नाही, तर तो जरा ताईकडून शिकून घ्यावा.  त्यामुळे मी रोज गणित शिकतो आहे. आईबाबा एवढा काळ घरात, हे मी प्रथमच अनुभवतोय. घरात आईला पापड, आलूचे चिप्स करायला मदत केली. चिप्स कसे करायचे ते छान समजले. या काळात मी भांडी छान घासायला शिकलो. हे काम प्रत्यक्ष करायला लागल्यावर ते काम छान रीतीने कसे करायचे ते कळले. भांडी घासताना खरकट्या भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवले नाही, तर भांडी घासताना हात दुखतो.. जळलेली भांडी घासायला तर फारच मेहनत घ्यावी लागते. अशी भांडी घासायला आईला खूप त्रास होत असेल ना, पण हे काम प्रत्यक्ष केल्यावरच माझ्या लक्षात आले! माझ्याकडे गोष्टीची बरीच पुस्तके आहेत. मागच्या वर्षी मी ‘तोत्तोचान’ वाचले होते. त्यानंतर मी पुस्तके वाचलीच नाहीत. शाळेच्या अभ्यासाम [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/IMG-20200406-WA0049.jpg [postimage] => /2020/04/IMG-20200406-WA0049.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 16 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1831] => Array ( [PostID] => 18947 [post_title] => करोनाकाळ आणि माझी शाळा (भाग दोन) [post_content] => [post_excerpt] => आमचे विद्यार्थी आम्हाला लवकरात लवकर ऑफलाईन भेटोत हीच प्रबळ इच्छा मनात आहे... [post_shortcontent] =>

सध्याच्या करोनाकाळात विद्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमांतून संवाद साधताना, त्यांच्या “बाई, शाळा कधी सुरू होणार?” यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्यालाही कसं आनंदी राहता येतंय, याबाबत सांगतायत सांताक्रुझ – मुंबई येथील रामेश्वर विद्या मंदिर या शाळेतील शिक्षिका लीना देसाई –

-----------------------------------------------------------------------------

मार्च महिना हा शाळांसाठी उजळणीचा तर एप्रिल महिना हा परीक्षा अन् निकालाचा हे दरवर्षीचं समीकरण! यंदाही १६ मार्चपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं. मग अचानकच या नियोजनाला कात्री लागली. दि. १६ मार्च पासून शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहील अशी सूचना आली. कारण जगभरात पसरलेला कोविड - १९ हा घातक विषाणू. याचा संसर्ग आपल्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून ‘घरीच राहा’ हा खात्रीचा उपाय सरकारने जाहीर केला. आपण सर्वांनी त्याचे पालन सुरू केले ते काही दिवसांनंतर शाळा आणि आपापले व्यवहार पुन्हा सुरू होतील, अशी पक्की खात्री मनात ठेवून.

मुंबईतील सांताक्रुझ येथील रामेश्वर विद्या मंदिर ही आमची शाळा झोपडपट्टी वस्तीत आहे. दाटीवाटीने असलेल्या गल्लीबोळांतून दहा बाय दहाच्या खोलीत राहणारी आमची मुलं आणि त्यांचे पालक सोशल डिस्टंस कसा पाळणार? दोन वेळच्या भ [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/IMG-20200412-WA0031.jpg [postimage] => /2020/04/IMG-20200412-WA0031.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Apr 2020 [post_author] => 4193 [display_name] => लीना देसाई [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1832] => Array ( [PostID] => 17356 [post_title] => विद्यापीठांचे नियंत्रण कोणाकडे? [post_content] => [post_excerpt] => उच्च शिक्षण देऊन राष्ट्राचे भावी नागरिक तयार करणे हे विद्यापीठांचे मुख्य कार्य आहे [post_shortcontent] => अंक : कल्पना, दिवाळी १९५७ ब्रिटिशांनी १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे भारतातील पहिली तीन विद्यापीठे स्थापन केली. मात्र १८८२ साली  हंटर आयोगाने भारतीय  विद्यापाठांतील शिक्षण पाश्चात्त्य देशांतील शालेय शिक्षणाच्या पातळीचे आहे असा उल्लेख केला होता, त्यावरुन आपल्या विद्यापीठांचा तेंव्हाचा  एकूण दर्जा लक्षात येतो.  १९०२ मध्ये  लॉर्ड कर्झन यांनी भारतीय विद्यापीठ आयोग (इंडियन यूनिव्हर्सिटीज कमिशन) नेमला.  त्यावरुन १९०४ साली भारतीय विद्यापीठ अधिनियम (इंडियन यूनिव्हर्सिटीज ॲक्ट) करण्यात आला आणि मग  विद्यापीठांच्या रचनेमध्ये आमूलाग्र बदल झाला. स्वातंत्र्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची (यूनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन) स्थापना झाली. शिक्षण खुले झाले तरी विद्यापीठांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने त्यांचे नियंत्रण कोणाकडे असले पाहिजे यावर वाद-विवाद रंगू लागले. शिक्षणतज्ज्ञांना विद्यापीठांचा कारभार हाकता येत नाही असा १९५७ साली प्रसिद्ध झालेल्या प्रस्तुत लेखाचा सूर आहे. पुढे शिक्षणक्षेत्राचे खाजगीकरण झाले, शिक्षणमहर्षी निर्माण झाले तरीही अद्याप विद्यापीठांचे नियंत्रण कुणाकडे असावे या प्रश्नाचे निश्चित उत्तर मिळालेले नाही. गेल्या पन्नास वर्षात भारतात शिक्षण व्यवस्थेचा पुरता बट्याबोळ झाला आहे यावर मात्र सर्वांचे एकमत आहे. इंग्रज राज्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या मुंबई, मद्रास व कलकत्ता येथील विद्यापीठांचे शतसांवत्सरीक महोत्सव आपण यंदाच साजरे केले आहेत. अशा रीतीने विद्यापीठें नवीं नसली व इतकीं वर्षे त्यांचे नियंत्रण कोणाकडे पाहिजे या प्रश्नाला प्राधान्य देण्यांत आलेले न [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/44923811.jpg [postimage] => /2020/04/44923811.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Apr 2020 [post_author] => 3990 [display_name] => व. ग. येरवडेकर [Post_Tags] => शिक्षण,कल्पना [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1833] => Array ( [PostID] => 18722 [post_title] => नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग एक) [post_content] => [post_excerpt] => मुलांवर भाषेचे संस्कार घडवण्यासाठी उपयुक्त खजिना [post_shortcontent] =>

लंडन येथे टिचर्स डिप्लोमा करून पुण्यात परतलेल्या आचार्य अत्रे यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांवर उच्च मानवी मूल्यांचे संस्कार व्हावेत, त्यांची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून अत्रे यांनी पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १९३०च्या दशकात नवयुग वाचनमाला सुरू केली. ब्रिटिश राजवटीमध्ये सरकारी क्रमिक पुस्तके रूक्ष होती. त्या पुस्तकांमधून मराठी भाषा आणि साहित्याकडे फारसे लक्ष जात नव्हते.  साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शांता शेळके अशा ज्येष्ठ साहित्यिकांनी नवयुग वाचनमालेसाठी लेखन केले होते. दोन-तीन पिढ्या घडविणाऱ्या नवयुग वाचनमालेचा तीन दशके मराठी समाजमनावर प्रभाव होता. या वाचनमालेतील अत्र्यांच्या बालसाहित्याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतील डॉ. वीणा सानेकर यांचा हा पहिला लेख.

----------------------------------------------------------------------------------------

पाठ्यपुस्तकांनी मुलांची भाषा घडवण्याचे काम  केले पाहिजे याबाबत कुणाचेच दुमत नाही. प्रश्न  हा आहे की हे काम ती कितपत करतात? आचार्य अत्रे अष्टपैलू म्हणून सर्वज्ञात आहेत. त्यांचा 'शिक्षक 'हा पैलू  किती सजग होता याची ठळक साक्ष अत्र्यांची ‘नवयुग’ वाचनमाला देते. पदवीधर झाल्यानंतर अत्रे शिक्षकी पेशाकडे  वळले ते साधारणपणे १९१९ सालच्या आसपास. नंतर ते ज्या शाळेचे मुख्याध्यापक झाले, त्या पुण्याच्या कॅम्प एज्युके [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/dadc40f42e8d4ae6831c0e7d3e69801c.jpg [postimage] => /2020/04/dadc40f42e8d4ae6831c0e7d3e69801c.jpg [userfirstname] => Veena [userlastname] => [post_date] => 13 Apr 2020 [post_author] => 2243 [display_name] => डॉ. वीणा सानेकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1834] => Array ( [PostID] => 18719 [post_title] => ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 1 [post_content] => [post_excerpt] => परिवारासोबत काही आनंदाचे क्षण घालवून या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याने जास्त आनंद झाला. [post_shortcontent] =>

घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. सुट्टी असूनही घराच्या बाहेर पडता येणार नाही, मित्रांबरोबरही खेळता येणार नाही- अशा नियमांचे पालन करण्याचा शहाणपणाही मुलांनी दाखवला आहे. या मुलांनी वेगवेगळे अनुभव घेण्याची संधी म्हणून या काळाचा वापर केला आहे. त्यांनी काय काय केले हे त्यांच्याच शब्दांत पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका वाचा-   

अनुभव-मालिका- 

  1. नर्स आईला प्रेमळ चिठ्ठी!
साईराज सावंत, हा इयत्ता दुसरीत, गोरेगावच्या डोसीबाई जीजीभाय या मराठी शाळेत शिकणारा मुलगा. योग्य वेळी आवश्यक तेवढेच बोलणारा, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा. आपल्या छोट्या भावाबद्दल भरभरून बोलणारा आणि वर्गात सर्वांचा लाडका. त्याची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्सचे काम करते. बाबा छोटासा व्यवसाय करता करता छोट्या बाळाला आणि साईराजला सांभाळत आहेत. सध्या साईराज व त्याचा ९ महिन्यांचा भाऊ बाबासोबत गावी आहे आणि आई इथे मुंबईत ति [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/साईराज-1.jpg [postimage] => /2020/04/साईराज-1.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 13 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1835] => Array ( [PostID] => 18440 [post_title] => इफी-२०१९महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव [post_content] => [post_excerpt] => इंटरनेट (डाऊनलोडींग), नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीयो आणि इतर वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरातील सिनेमा घरबसल्या पाहता येऊ लागलेला असला तरीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना या माध्यमातून इतका वैविध्यपूर्ण सिनेमा उपलब्ध होत असताना नेमका कोणत्या प्रकारचा सिनेमा निवडायचा, जगातल्या कानाकोप-यात कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, तिथले दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगू पहात आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणं गरजेचं झालं आहे. भारतात चित्रपट माध्यमाबद्दलची समज निर्माण व्हावी, आपल्याकडील दिग्दर्शकांनी चांगल्या कलाकृती निर्माण कराव्यात आणि त्या पाहणारा समंजस प्रेक्षक निर्माण व्हावा या उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत १९५२ साली आयोजित केला गेला होता. [post_shortcontent] => इंटरनेट (डाऊनलोडींग), नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीयो आणि इतर वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरातील सिनेमा घरबसल्या पाहता येऊ लागलेला असला तरीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना या माध्यमातून इतका वैविध्यपूर्ण सिनेमा उपलब्ध होत असताना नेमका कोणत्या प्रकारचा सिनेमा निवडायचा, जगातल्या कानाकोप-यात कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, तिथले दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगू पहात आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणं गरजेचं झालं आहे. भारतात चित्रपट माध्यमाबद्दलची समज निर्माण व्हावी, आपल्याकडील दिग्दर्शकांनी चांगल्या कलाकृती निर्माण कराव्यात आणि त्या पाहणारा समंजस प्रेक्षक निर्माण व्हावा या उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत १९५२ साली आयोजित केला गेला होता.

इफी-२०१९

महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव

-डॉ. संतोष पाठारे

  इंटरनेट (डाऊनलोडींग), नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीयो आणि इतर वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरातील सिनेमा घरबसल्या पाहता येऊ लागलेला असला तरीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना या माध्यमातून इतका वैविध्यपूर्ण सिनेमा उपलब्ध होत असताना नेमका कोणत्या प्रकारचा सिनेमा निवडायचा, जगातल्या कानाकोप-यात कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, तिथले दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगू पहात आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय चित [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/IFFI-2.jpg [postimage] => /2020/04/IFFI-2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1836] => Array ( [PostID] => 17354 [post_title] => प्रेमळ, चतुर, विलासी स्त्रीया आणि कपटी, प्रणयी वगैरे पुरुष... [post_content] => [post_excerpt] => नाट्याविना अभिनय व अभिनयाशिवाय नाट्य अपूर्ण आहे. या दोहोंच्या संगमांतूनच सुंदर आणि सजीव कलानिर्मिती करीता येईल. [post_shortcontent] => अंक – कल्पना दिवाळी १९५७ साहित्याचा मूळ प्रकार बहुधा संस्कृत भाषेतील काव्यप्रचुर  नाट्यरचना हाच असावा. वास्तवातील व्यक्तिरेखा घेऊन नाट्य फुलवायचे, त्याचा विस्तार करायचा तर समाजात किती प्रकारचे पुरुष, किती प्रकारच्या स्त्रीया असतात हे माहिती असायला हवे.  त्यातही ग्रंथकर्ते बरेचसे पुरुष असल्याने त्यांना स्त्रीयांमध्ये विशेष रस. तेराव्या  किंवा चौदाव्या शतकातील संस्कृत ग्रंथकार भानूभट्ट (यांचे नाव अनेक ठिकाणी भानूदत्त असेही लिहिल्याचे दिसते. कदाचित त्यांचे पूर्ण नाव भानूदत्त भट्ट असे असावे असेही म्हटले जाते.) बनारस परिसरात त्यांचे वास्तव्य असावे. त्यांनी 'रसमंजिरी' आणि 'रसतरंगिणी' या दोन संस्कृत ग्रंथांमधून स्त्रीच्या प्रवृत्ती, पुरुषांचे प्रकार, शृंगार, शृंगारातील रस अशा विषय़ावर अतिशय रसपूर्ण लिखाण केले आहे. 'रसमंजिरी' या ग्रंथातील १४६ प्रकरणांपैकी १०८ प्रकरणे केवळ स्त्रीयांचे प्रकार (त्यांच्या वृत्तीनुसार) सांगण्यात खर्ची घातलेले आहे. या ग्रंथाची सर्वात जूनी छापील आवृत्ती विद्याविलास प्रेस बनारस यांची असून ती १९०४ साली प्रसिद्ध झाली होती. नाट्यात रस कसा निर्माण करावा  हे सांगण्याच्या निमित्ताने त्यांनी  लाजऱ्या, धाडसी, प्रणयी,चोरटे सुख देणाऱ्या स्त्रीया आणि प्रेमळ, कपटी, बाहेरख्याली असे अनेक प्रकारचे पुरुष, सख्या, शृंगार याविषयी लिहिले होते. त्या 'रसमंजिरी' या ग्रंथाचा हा रसाळ परिचय. १९५७ साली  'कल्पना' या दिवाळी अंकात शशी चौगुले यांनी हा परिचय करुन दिला होता. या बहारदार परिचयानंतर मूळ ग्रंथ वाचण्याची उत्सुकता नक्कीच वाढेल. परंतु तो संस्कृतमध्ये आहे. (मूळ शीर्षक) नाट्यलक्ष्य व नाट्यशास्त्र नाट्याचा विचार करतांना त्याची जी प्रमुख अंगे आह [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Indian-women-wearing-the-sari.jpg [postimage] => /2020/04/Indian-women-wearing-the-sari.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Apr 2020 [post_author] => 3887 [display_name] => शशी चौगुले [Post_Tags] => नाटक रसास्वाद,दीर्घा,कल्पना [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1837] => Array ( [PostID] => 18447 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>
चित्रस्मृती 
'मुंबईचा जावई 'ची रिमेक 'पिया का घर '....
            रिमेक आणि डब या अनेक भाषांतील चित्रपटात होत असलेल्या गोष्टी. काही फसतात, काही जमतात.
    जमण्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे, मूळ चित्रपटाची थीम अन्य भाषेतील चित्रपटात फिट बसणारी आहे का? नुसतेच आपले एका भाषेत सुपर हिट ठरलेला चित्रपट अन्य भाषेत डब अथवा रिमेक करण्यात काही अर्थ नाही....
      असाच एक जमलेला रिमेक म्हणजे, राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा जावई ' ( १९७०) वरुन हिंदीत बनलेला बासू चटर्जी दिग्दर्शित 'पिया का घर ' ( रिलीज २५ फेब्रुवारी १९७२).
      ग्रामीण भागातील एका युवतीचे मुंबई शहरात एका मध्यमवर्गीय  एकत्र कुटुंब पद्धतीतील घरात सून म्हणून आगमन होते आणि मग तिची होणारी घालमेल/चिडचिड हे या गोष्टीचे मध्यवर्ती सूत्र! जुन्या मुंबईचे हे वास्तव, तो काळ प्रामुख्याने दाटीवाटीनी उभ्या असलेल्या चाळ सिस्टीमचा. बरं काॅमन नळ आणि टाॅयलेट. त्याच्याशी मूळ नागरीक जुळवून घेत, पण ग्रामीण भागात मोकळ्या ढाकळ्या वातावरणात वाढलेली युवती कशी जुळवून घेणार? त्यात पुन्हा छोट्याश्या घरातील सहकुटुंबात तिला पतीचा सहवास लाभत नाही, फारसा संवादही करता येत नाही. त्यामुळे कुचंबणा होतच असते.
       'मुंबईचा जावई 'ची ही कथा व. पु. काळे यांची आणि त्यावर  पटकथा संवाद राम केळकर यांचे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील च [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/piya-ka-ghar1.jpg [postimage] => /2020/04/piya-ka-ghar1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1838] => Array ( [PostID] => 18033 [post_title] => बँक ऑफ आयडीया ! [post_content] => [post_excerpt] => आपली "वेळ मिळाल्यावर करू" ही यादी एकदा नीट लिहून काढायची. आपली आपण ‘Bank of Ideas’ तयार करायची. [post_shortcontent] =>

एप्रिल महिना हा सुट्टीचा असल्याने सुट्टीत काय करावं याच्या आयडियाज प्राची पाठक यांनी दिल्या आहेत. सद्य परिस्थितीचा विचार करून या अचानक मिळालेल्या सुट्टीत त्या उपयोगी पडतील...

रोजच्या घाईगडबडीत आपण अनेक गोष्टी ‘वेळ मिळाल्यावर करेन’ या यादीत टाकून ठेवलेल्या असतात… जणू मनामध्ये ‘पार्क’ करून ठेवतो. त्यांना पार्किंग लॉटमधून काढणार कधी?  मोकळा वेळ मिळताच स्क्रीनमध्ये डोकं घालावंसं वाटतं आणि मग मोठ्या माणसांचा ओरडा खावा लागतो. हो ना? अशावेळी काय करायचं? • आपली "वेळ मिळाल्यावर करू" ही यादी एकदा नीट लिहून काढायची. आपली आपण ‘Bank of Ideas’ तयार करायची. • त्यातील अनेक गोष्टी आणखीन चांगल्याप्रकारे करण्यासाठी आपल्याला या स्क्रीनचा, इंटरनेटचा झाला तर उपयोग होऊ शकतो. म्हणजे असं बघा, आपल्याला एखादी शॉर्ट फिल्म बनवून बघायची असते. तिचे सेटिंग्ज शिकण्यासाठी, कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या टिप्स मिळवण्यासाठी, आपल्यासारखं आणखीन कोणी नुकतीच अशी सुरुवात केलीये, हे समजून घेण्यासाठी स्क्रीन टाईम वापरायचा. • आपल्या जवळपास एखादे ऐतिहासिक ठिकाण असते. ते ठिकाण पाहायला जाण्यापूर्वी त्याची आणखीन माहिती घेण्यासाठी, रूट ठरवण्यासाठी आपण स्क्रीन टाईम वापरू शकतो. बरेच जण आधी ह्या स्पॉटवर गेलेले असू शकतात. त्यांनी त्या जागेचे काही व्हिडीओज देखील यू ट्यूबवर टाकलेले असू शकतात. • शाळेच्या पुस्तकातल्या जवळपास प्रत्येक धड्यात किंवा धड्याखाली "करून पाहा" अशी एक सूचना असते. परीक्षेसाठी धडा वाचता वाचता हे प्रश्न ऑप्शनला टाकलेले असतात. सुट्टीत गेल्या वर्षीच्या आवडत्या विषयाच्या तरी अशा "आऊट ऑफ सिलॅबस" म्हणून बाजूला टाकलेल्या गोष्टी करून बघता येतील. उदाहरणार्थ, काच [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/1-1.jpg [postimage] => /2020/04/1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Apr 2020 [post_author] => 3776 [display_name] => प्राची पाठक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1839] => Array ( [PostID] => 18279 [post_title] => करोनाकाळ आणि आमची शाळा (भाग एक) [post_content] => [post_excerpt] => साईराज आपल्या नर्स आसणाऱ्या आईला म्हणतोय, 'तुझ्यासारखे मी पण देशासाठी काम करेन.' [post_shortcontent] =>

करोनोच्या या काळात देशभरातील शाळा बंद आहेत. काही शाळा आपल्या मुलांकडून ऑनलाईन उजळणी करून घेतायत, तर काही पुढील अभ्यासाचे धडे देतायत. मुंबई येथील अ. भि. गोरेगावकर शाळेतील प्राथमिक विभाग - डोसीबाई जीजीभॉयमधील शिक्षक आणि मुलं चिठ्ठ्या, पत्रे आणि कलाकुसर यांच्या माध्यमातून  संवाद साधतायत. यात विशेष आहे ती साईराज नावाच्या दुसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या नर्स असणाऱ्या आईला लिहिलेली ही चिठ्ठी - 

-------------------------------------------------------------------------------------------

सध्या करोना विषाणूमुळे पूर्ण जग थांबलंय आणि आपापल्या परीने या विषाणूशी सामना करतंय. आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत शनिवारी १४ मार्चला आम्ही इयत्ता १ ली ते ४ थीची पालकसभा घेतली. पालकांना कोरोना व्हायरसबाबत कोणती काळजी घ्यावी याविषयी सांगितले. तसेच तोंडी व लेखी मूल्यमापनाची (परीक्षा) माहिती दिली. त्या दिवशी शाळेत मुलं, पालक भेटले. पण तेव्हा पुसटशी देखील कल्पना नव्हती की, ही आमची या शैक्षणिक वर्षातील शेवटची भेट असेल; कारण सोमवारपासून शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. हळूहळू संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं.

मुलांना अनपेक्षितपणे मिळालेली ही मोठी सुट्टी.  अर्थात पालक त्यांच्यासोबत [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/1586400631590.jpg [postimage] => /2020/04/1586400631590.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Apr 2020 [post_author] => 3895 [display_name] => शिक्षक टीम, डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा, गोरेगाव [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1840] => Array ( [PostID] => 18030 [post_title] => I care for you! [post_content] => [post_excerpt] => एकीकडे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना माणुसकीचे रंगीबेरंगी दर्शनही घडते आहे. ही माणसे शांतपणे काम करत आहेत, कारण त्यांना आपली काळजी आहे. जणू ते त्यांच्या कामातून सांगताहेत –I care for you! [post_shortcontent] =>

करोना काळात आपण काय करावं याविषयी बरेच लेख, मेसेज वाचले असतील. परंतु स्वतः बरोबर आपण दुसऱ्याचीही काळजी कशी घेतली पाहिजे हे सांगणारं 'I care for you' हे शुभदा चौकर यांनी लिहिलेलं संपादकीय-

‘वयम्’ दोस्तांनो, आज वृत्तपत्रातल्या एका फोटोने दिवसभर मनात घर केलं. रेल्वेने प्रवास करताना डब्यातील खांब आणि कड्यांना कित्ती जणांचे हात लागले असतील, त्यातून करोना व्हायरसची लागण लागेल म्हणून रात्री काही रेल्वे कर्मचारी ते खांब व कड्या स्वच्छ पुसून काढत होते. रेल्वे ट्रेनच्या विश्रांतीच्या वेळात हे काही जण अविश्रांत झटत होते. ट्रेनमधून उतरून रिक्शा स्टँडवर गेले, तर एक सर्वसामान्य बाई रिक्षावाल्यांना घरगुती शिवलेले कापडी मास्क वाटत होती. पुण्यात हॉटेल बंद झाल्यावर तिथे एकेकट्या राहणार्याॉ विद्यार्थ्यांना, तरुणांना घरचे जेवण खाऊ घालण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक जण तातडीने पुढे सरसावले. देशभरातील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांचे सहकारी तर सतत ड्युटीवर आहेत. विमानतळावरील कर्मचारी अफाट मेहनत करत आहेत. आपल्याला दूध, पाणी, वीज, धान्य, भाज्या अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी मिळाव्या, यासाठी कितीतरी जण झटत आहेत. कठीण प्रसंगात माणसांचे खरे रंग कळतात, असे म्हणतात. एकीकडे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना माणुसकीचे रंगीबेरंगी दर्शनही घडते आहे. ही माणसे शांतपणे काम करत आहेत, कारण त्यांना आपली काळजी आहे. जणू ते त्यांच्या कामातून सांगताहेत –I care for you! करोना व्हायरसच्या थैमानाने आपल्या समाजाला अनेक धडे दिले, त्यांतील हा एक महत्त्वाचा धडा! स्वतःची काळजी घेत असताना इतरांचीही काळजी घेणे!! करोना व्हायरसच्या भीतीचे सावट सर्वत्र पसरलेल [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/bba52199-fb07-474a-9850-d69101f76382.jpg [postimage] => /2020/04/bba52199-fb07-474a-9850-d69101f76382.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 08 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1841] => Array ( [PostID] => 18026 [post_title] => आपुला आपण वैरी [post_content] => [post_excerpt] => हे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची होणं आम्हांलाच परवडणारं नाही. कारण तशी होऊन तुम्ही संपलात तर आम्हीही संपलोच. कारण मग आम्हांला आमच्या वाढीसाठी यजमान कुठून मिळणार? [post_shortcontent] =>

डॉ. बाळ फोंडके यांनी एप्रिलच्या अंकात लिहिलेलं करोना व्हायरसचं माहितीपर आत्मवृत्त-

ओsह हाय! मी--. पण मी कोण ते कळेलच तुम्हांला हळूहळू. सध्या मात्र मी खूप खुषीत आहे. अगदी फूल टू धमाल! खरं तर मी तुमच्याशी अशा सलगीनं बोलावं की काय याची मला शंकाच आहे. तुमची बरोबरी मी कशी करणार? कारण मला तुमच्यासारखा मेंदू नाही. मेंदू नाही म्हणजे बुद्धिमत्ताही नाही; मज्जासंस्थाही नाही कोणत्याही संवेदनांना दाद द्यायला. मी सजीव की निर्जीव हेही सांगता येणार नाही. सजीव सगळे पेशींचे बनलेले असतात. माझ्या अंगी एकही पेशी नाही. मी स्वतःच्या बळावर माझी वाढही करू शकत नाही की, माझ्या पुढच्या पिढीला जन्माला घालू शकत नाही. माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता, हे तुमच्यासारखं भारीभरकम बोलता यावं म्हणून हं. नाहीतर माझं आयुष्य म्हणायलाही काही अर्थ नाही. तर ते असो. माझं एकमेव काम काय, तर ज्याच्या अंगावर चिकटून बसता येईल अशा कोणातरीचा शोध घेणं. आणि तो सापडला की, मी त्याला अशी गळामिठी मारतो की सुटकाच नाही. माझीही नाही आणि त्याचीही नाही. ते झालं की, मी मग मोकाट सुटतो. सार्याह जगाला हादरवून टाकू शकतो. तुमचा तो दहशतवादी माझ्यापुढं किस झाडकी पत्ती! मी सजीवही नाही तर मग मी ही करामत कशी करू शकतो? म्हटलं तर ते सोपं आहे आणि तसंच म्हटलं तर गुंतागुंतीचंही आहे. तर आधी सोप्पं. एकदा का एक सजीव पेशी मला सापडली की, मग तिचा वापर करून मी माझ्याच कॉपीज बनवतो. माझी मुलंच म्हणाना. आणि ती मुलंही मग तेच करतात. आणि आमची संख्या पुरेशी वाढली की, मग त्या पेशीचा काही उपयोग राहत नाही. मग तिचं पोट फोडून आम्ही बाहेर पडतो. प्रत्येक जण एकेका नव्या पेशीच्या शोधात. त्या सा [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/download.jpg [postimage] => /2020/04/download.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Apr 2020 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1842] => Array ( [PostID] => 17803 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - खलबत आणि खलबत्ता (भाग सात) [post_content] => [post_excerpt] => 'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे आणि त्याचे संस्कृतीकरण नंतर झाले आहे. [post_shortcontent] =>

मराठी माणसाला मराठ्यांचा इतिहास आणि त्यातील गारद्यांनी केलेल्या नारायणराव पेशव्यांच्या खुनावरून मराठीत प्रचलित झालेली ‘ध चा मा करणे’ ही म्हण चांगलीच ठाऊक आहे. नारायणराव पेशव्यांचा हा खून एक कुटील डाव होता. मात्र शब्दांचे खून करण्याचे प्रकार समाजमाध्यमांवर सर्रास घडताना दिसतात. नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली, निकाल लागले, सकृत्दर्शनी काही विजयी झाले, तर काही हरले. सकृत्दर्शनी विजयी झालेल्यांचे सरकार होता होईना. मग सकृत्दर्शनी विजयी न झालेले सरकार स्थापन करायच्या तयारीला लागले. अन् या सगळ्यात सरकार स्थापन व्हायला अंमळ उशीर झाला. कारण आधी कधीच झाली नव्हती अशी महाआघाडी महाराष्ट्रात होऊ घातली होती. अन् मग एका प्रसिद्ध बातम्यांच्या वाहिनीवर ओळ झळकली ती अशी – ‘अमुक तमुक पक्षाच्या नेत्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी खलबत्ते सुरू आहेत.’ आणि बातमी देणारा निवेदकही ‘खलबतं’ न म्हणता ‘खलबत्ते’ असा उच्चार करत होता. या बातमीत केला गेलेला ‘खलबतं’ऐवजी ‘खलबत्ते’ हा उच्चार आजच्या मराठीत अगदीच अस्थानी आणि अयोग्य असला तरी या निमित्ताने या दोन शब्दांचे मूळ शोधताना मिळालेली माहिती मोठी गमतीशीर आहे.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा)

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट नळाची (भाग – पाच)

मराठीत ‘खलबत’ आणि ‘खलबत्ता’ या दोन शब्दांत बरेच उच्चारसाधर्म् [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20191223-WA0007.jpg [postimage] => /2020/03/IMG-20191223-WA0007.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 06 Apr 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => ज्ञानरंजन,भाषा,लोकप्रभा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1843] => Array ( [PostID] => 18077 [post_title] => २५६ तीर्थक्षेत्र! [post_content] => [post_excerpt] => 'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पुस्तकातील एक लेख! [post_shortcontent] => 'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पुस्तकातील एक लेख!  

२५६ तीर्थक्षेत्र!

-अशोक राणे

  ...सकाळी सहा वाजता बस पॅरिसला पोचली. त्या दोन मुलींचा निरोप घेतला. त्यांनी माझा पत्ता घेतला. पुढे दोनेक वर्षं ती मुलगी मला अधूनमधून पत्रं पाठवायची. रात्रीच्या प्रवासात तसं काही पाहायचंच नव्हतं. लंडनहून सुटल्यानंतर एक तासाने ब्रिटिश खाडी येते. ती पार करायला बोटीला एक तास लागतो. बोटीच्या तळमजल्यावर बसेस, गाड्या आणि वरच्या डेकवर प्रवासी. प्रथमच असा प्रवास करतानाचा काय तो थरार होता. वरच्या डेकवरून सभोवताली पाहतानाही विलक्षण असं काही वाटलं... पॅरिसच्या बस स्टॅण्डवर मी कुणाची तरी वाट पाहात असल्यासारखा उभा होतो. कुठे कसं जायचं याचा अंदाज घेत होतो. एक माणूस आला. माझ्या हाती एक रंगीत पँफ्लेट देत इंग्रजीत बोलू लागला. त्याच्या हॉटेलवर रूम मिळू शकेल असं सांगू लागला. मी त्याला म्हटलं, की, माझा मित्र घ्यायला येणार आहे.’’ त्याला खात्री असावी, कुणी येणार नाही याची. तो आसपास रेंगाळत राहिला. मी फोन करण्याचं नाटक केलं. यादरम्यान त्याचा अंदाज घेत होतो. त्याच्या हॉटेलच्या रूमचं भाडं परवडणारं होतं. सत्तर फ्रान्क्स . म्हणजे चारशे वीस रुपये. काही वेळाने मी त्याला म्हटलं, ‘‘चल.’’ तो श्रीलंकेचा होता. त्याचं नाव तिलके. मेट्रोने आम्ही बार्बेस रोशेशुआ या स्टेशनवर आलो. बाहेर आलो तर मला दादर टी.टी. ला आल्यासारखं वाटलं. बाजूलाच असलेल्या  ‘माईक्स हॉस्टेल’ वर आम्ही आलो. तिथे सुनिल नावाचा मॅनेजर होता. तोही श्रीलंकन. रजिस्टर भरण्याचे सोपस्कार झाल्यावर [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/rane-pustak-2.jpg [postimage] => /2020/04/rane-pustak-2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1844] => Array ( [PostID] => 18072 [post_title] => करोनाचे दिवस, करोनाच्या रात्री [post_content] => [post_excerpt] => आता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला आहे. [post_shortcontent] => करोनाचे दिवस, करोनाच्या रात्री असे वाटते जणू पृथ्वीच्याच तोंडावर भला मोठा मास्क लावून तिच्या कानांभोवती इलॅस्टिकचा फास आवळलेला आहे विधात्याने. वाट्टेल ते किंवा तोंडाला येईल ते बरळणारी माणसे आपापल्या गोलांत उभी राहून आपला नंबर येण्याची वाट पाहात असताना दिसत आहेत. नंबर आल्यावरही ‘पाव किलो फ्लॉवर आणि दहा रूपयांचा मसाला’ किंवा ‘शाबुदाना अर्धा किलो, पातळ पोहे एक किलो’ असे तुटक सांगून स्थितप्रज्ञपणे भाजी किंवा वाणसामान हाती येण्याची वाट पाहात उभी असताना दिसत आहेत माणसे. भाव करत नाहीत आणि भाव दिसूही देत नाहीत चेहऱ्यावरचे. ‘प्रत्येकाचे एक वर्तुळ असते’ याचा एक नवाच अर्थ करोनाने आपल्याला दिला आहे. आपलं वर्तुळ वाढवावं असंही कोणाला वाटत नाही. भाजी घेतली, सामान घेतलं की पावलं घराकडे वळत आहेत. भांडणं तर जगातूनच संपलेलीच आहेत जणू. भांडण्यातली सगळी मजाच करोनानं घालवून टाकलेली आहे. एखाद्याशी भांडताना, त्याची उणी-दुणी काढताना, त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार करताना आपण जे काही बोलतो आहोत, त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो आहे, हे पाहिल्याशिवाय पुढं भांडायला मजाच येत नाही. पण चेहरे दिसतात कुठं? कधी कधी नाही का, टीव्हीवरचं दृश्य जातं आणि फक्त आवाज ऐकू येतो, तसं माणसांचं झालं आहे. सगळ्यांचेच चेहरे बिघडलेल्या टीव्हीच्या पडद्यासारखे आणि मास्कमधून येणारे गाळीव आवाजही पडदा फाटलेल्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजासारखे. काय डोंबल भांडणार कोण कुणाशी? बरं, भांडायचं तर तेही दुरुन म्हणजे तीन-चार फुटांवरुन भांडायचं. त्यात काय मजा? जवळ जाऊन भांडायचं तर त्या व्यक्तीच्या तोंडात, हातावर, चेहऱ्यावर, कपड्यांवर कुठेतरी एखादा करोना व्हायरस दडून बसलेला असेल आणि त्यानं संधी साधून तिथून थेट आपल्या अंगावर उडी घेतली [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/Corona_TV_Rad_29_Mar-2020_1.jpg [postimage] => /2020/04/Corona_TV_Rad_29_Mar-2020_1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Apr 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1845] => Array ( [PostID] => 18023 [post_title] => बहुरूपी फ्लूचे दशावतार [post_content] => [post_excerpt] => करोना व्हायरसची लागण झाली की आजाराची लक्षणं दिसायला दहाबारा दिवस सहज जातात. एकविसाव्या शतकातला माणूस तेवढ्या काळात व्हायरसची पेरणी करायला जगाच्या दुसर्‍या टोकाला पोचू शकतो. डिसेंबरपासून सुरू झालेली साथ आतापर्यंत जगभर पसरली आहे असं धरूनच चालायला हवं. तिला आटोक्यात ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. [post_shortcontent] =>

'करोना व्हायरसची महाभयंकर साथ जगात फैलावते आहे. लसूण खा! व्हिटॅमिन सी घ्या! मास्क लावा!' अधिकारवाणीने अनेक लोक बरंच काही सांगतात, लिहितात.  खरं काय आहे?

सगळे विषाणू (व्हायरस) भणंगभटके, ऐतखाऊ असतात. आपले प्रथिनांचे (प्रोटीन्स) कपडे काढून टाकून त्यांचे उघडेबोडके जनुक (जीन्स) माणसांच्या, प्राण्यापक्ष्यांच्या पेशींमध्ये घुसतात आणि त्या पेशींकडून मरेमरेतो काम करवून आपल्यासारखे नवे जनुक आणि त्यांच्यासाठी प्रथिनांचे (प्रोटीन्स) कपडे बनवून घेतात. पेशी मरायला टेकल्या की, तो कपडे ल्यालेल्या नव्या विषाणूंचा घोळका त्या पेशींना फोडून त्यांच्यातून बाहेर पडतो. पुन्हा नव्या पेशींकडे जाऊन, कपडे फेकून नव्याने घुसखोरी सुरू करतो. ज्या शरीरात ती घुसखोरी चालते, त्या शरीरातल्या पेशींना स्वतःची कामं करताच येत नाहीत. म्हणून आजार होतो. गोवर-गालगुंडांसारखे आजार एकदा झाले की, त्यांच्या विषाणूंचा पेहराव आपल्या लढाऊ पेशींच्या जन्मभर लक्षात राहतो. म्हणून ते आजार सहसा पुन्हा होत नाहीत. शिवाय त्या ठरावीक पोशाखाच्या शेंड्याशेपट्यांच्या प्रती काढून त्या विषाणूंसाठी प्रतिबंधक लसही बनवता येते. फ्लू घराण्याची रीतच वेगळी. आपलेच नवे जनुक बनवून घेताना ते इतक्या चुका करतात की, बनणारे नवे जनुक फारच वेगळे असतात आणि त्यांच्यावरून बेतलेले प्रथिन कपडे नव्याच मापाचे, फॅशनचे असतात. त्यांना पोशाखावरून ओळखणार्‍या लढाऊ पेशींची फसगत होते. शिवाय एकाच पेशीत जर दोन प्रकारचे फ्लू-विषाणू एकत्र आले तर ते प्रेमाने आपल्या जनुकांच्या तुकड्यांची देवाणघेवाण करतात. दोघांच्याही पेहरावाची फॅशन बदलते. त्या बहुरूपी विषाणूंशी लढणं पेशींना जमत नाही. त्यांच्यासाठी लस बनवण [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/CORONAVIRUS-PNG.png [postimage] => /2020/04/CORONAVIRUS-PNG.png [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 04 Apr 2020 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1846] => Array ( [PostID] => 18038 [post_title] => ✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी! ✍️ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सुट्टी अनुभव स्पर्धेबरोबरच तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी ही कथा-स्पर्धा खास ‘वयम्’ मासिकातर्फे! वाचकांनीच सुचवल्याप्रमाणे ही ‘वयम्’ कथा-स्पर्धा मोठ्यांसाठीही खुली करत आहोत. या चौकोनी पानातील सर्व चित्रं नीट पहा. त्या चित्रांच्या आधारे छानशी गोष्ट रचा आणि 'वयम्' कडे पाठवा. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहा, कारण निवड करताना वय लक्षात घ्यावे लागेल! तुमच्या कल्पक कथांची आम्ही वाट पाहत आहोत. कथा पाठवण्याची अंतिम तारीख- ३० मे २०२० कथा जास्तीत जास्त ५०० शब्दांपर्यंत असावी.

कथा स्पर्धेचे नियम- १. कथा ही टाइप केलेलीच असावी. हाती लिहून किंवा स्कॅन करून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. २. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा. ३. वर्ड फाइल Attach करून किंवा डायरेक्ट मेलमध्ये टाइप करूनच कथा पाठवावी. ४. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही. ५. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहायला विसरू नका. ६. कथा टाइप करूनच ahamawamwayam@gmail.com [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/f8f98c9a-0518-4d80-bc95-96da5acef2b0-1.jpg [postimage] => /2020/04/f8f98c9a-0518-4d80-bc95-96da5acef2b0-1.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 04 Apr 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1847] => Array ( [PostID] => 17996 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

सिनेमाच्या पडद्यावर सलिम दुराणी पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड......

सलिम दुराणी असं म्हणताक्षणीच जुन्या पिढीतील  क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर येते ते  स्टेडियममध्ये खच्चून भरलेल्या गर्दीतून झालेली 'व्ही वाॅन्ट सिक्सर 'ची पूर्ण केलेली हुकमी मागणी....त्या काळात कसोटी सामन्यात सिक्स म्हणजे, आजच्या विरार लोकलमध्ये संध्याकाळच्या गर्दीत धक्का न लागता चढायला मिळेल इतके दुर्मिळ ! पण क्रिकेटच्या मैदानाभरची फटकेबाजी आणि सिनेमाच्या पडद्याभरची अदाकारी यात प्रचंड फरक आहे आणि हे अनेक क्रिकेटर हीरोगिरीच्या क्षेत्रात आल्यावर दिसून आले, पण चित्रपट रसिकांनी ते चित्रपट  नाही पाहिले. सलिम दुराणी उंच, धिप्पाड, देखणा, त्यामुळे 'आपण हीरोगिरी ' करु शकतो असा त्याला विश्वास वाटणे स्वाभाविक आहे आणि त्याची अष्टपैलू क्रिकेटपटूची लोकप्रियता बाॅक्स ऑफिसवर कॅश होऊ शकते असे निर्माता आणि दिग्दर्शकाला वाटूही शकते. सिनेमाच्या जगात असे सतत कोणाला ना कोणाला काहीतरी वाटतच हे क्षेत्र भारी विस्तारलेय. त्याबद्दल काही बोलायचे नसते इतकेच. 'अवघ्या काही दिवसांच्या शूटिंग सत्रात.... धाडसी थीमवर चित्रपट घडवणारे दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी सलिम दुराणीला आपल्या 'चरित्र ' ( १९७३) या चित्रपटाच्या हीरोगिरीसाठी साईन केला तेव्हा भारतात  टोनी लुईसच्या नेतृत्वाखाली इंग्लडच्या  क्रिकेट संघाविरुध्द सामने रंग [post_status] => publish [postmainimage] => /2020/04/salim-durani1.jpg [postimage] => /2020/04/salim-durani1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Apr 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1848] => Array ( [PostID] => 17798 [post_title] => बालकांसाठीची नियतकालिके [post_content] => [post_excerpt] => वाचनसंस्कृती रुजवण्यात लहान मुलांच्या नियतकालिकांचा मोलाचा वाटा आहे. [post_shortcontent] =>

"वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या ते वार्षिक दिवाळी अंक अशा व्यापक पटलावर बालकांसाठीची नियतकालिके आज कार्यरत आहेत. गरज आहे ती त्यांच्याकडे स्वागतशील वृत्तीने बघण्याची व त्यांना आपल्या कुटुंबात अविभाज्य स्थान देण्याची!" बालकांच्या नियतकालिकांचा इतिहास आणि सद्यःस्थिती स्पष्ट करणारा प्राध्यापक आणि बालसाहित्याच्या अभ्यासक विद्या सुर्वे - बोरसे यांचा हा लेख

--------------------------------------------------------------------------------------------   

मराठी वाङ्‍मयीन नियतकालिकांचे जग कल्पक आणि देखणे बनवण्यात बालकांसाठीच्या नियतकालिकांचे स्वत:चे एक योगदान आहे. मराठी मासिकांचा प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या पंचवीस वर्षांतच बालकांसाठीच्या नियतकालिकांनी स्वतंत्रपणे आपला सुभा निर्माण केला.

इ.स.  १८६१ साली प्रकाशित होऊ लागलेल्या ‘सत्यदीपिका’ या मासिकाचा उल्लेख कालानुक्रमे मराठीतील मुलांचे ‘पहिले मासिक’ असा करता येईल. सद्धर्माच्या प्रसारप्रचाराचा भाग म्हणून हे मासिक चालवण्यात येई. तथापि मुलांसाठीच्या या मासिकातील लेखांची भाषा मात्र मुलांच्या बुद्धीला पेलवणारी नव्हती, असे अभिप्राय अभ्यासकांनी नोंदवले आहेत.

१८६१ सालीच ‘पुणे पाठशालापत्रक’ हे मासिक निघू लागले. हे मासिक प्रामुख्याने शिक्षकांसाठी होते. अध्यापन पद्धती आणि अध्यापन यांतील अडचणींवर ‘पुणे पाठशालापत्रक’मधून लेखन प्रकाशित होई. हे मासिक दीर्घ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/20200330_061925.jpg [postimage] => /2020/03/20200330_061925.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Apr 2020 [post_author] => 3666 [display_name] => विद्या सुर्वे - बोरसे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1849] => Array ( [PostID] => 17782 [post_title] => माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम - (भाग १) [post_content] => [post_excerpt] => देशोदेशींच्या आलेल्या प्रतिसादांनी मुले आनंदून गेली. काही देशांनी त्यांचे नकाशे तर काही देशांनी चक्क चलनही पाठवले. [post_shortcontent] =>

१४ – १५  डिसेंबर २०१९ रोजी परळ - मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि आर.एम. भट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षकांसाठी ‘माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील निवडक निबंध ‘मराठी प्रथम’वर प्रकाशित करण्यात येत आहेत. कल्याण येथील गणेश विद्यामंदिर या शाळेतील शिक्षक गुणेश कौसल्या जगन्नाथ यांचा या निबंधमालेतील हा पहिला निबंध -

--------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही शाळेत महत्त्वाचे असते ते मुलांचे शिकणे. मुले शिकली तर सहजच शाळा खऱ्या अर्थाने शिक्षणाची आनंद केंद्रे होतील. नियमित अभ्यासक्रमाखेरीज आयुष्य जगायला लागणारी अनेक जीवनकौशल्ये सहज रुजविण्याचे साधन म्हणजे उपक्रम होय. उपक्रमामुळे छोट्या छोट्या उद्देशांची पूर्तता करत मुलांच्या मनात अभ्यासाची, चौकसतेची गोडी लावणे सोपे जाते. शिक्षकांनाही नवनवीन अनुभूती मिळते. साहजिकच शिकणे ही प्रक्रिया जबरदस्तीची न ठरता आनंददायी होते.

माझी मराठी शाळा गणेश विद्यामंदिर ही कल्याण पूर्व विभागातील एक नामांकित शाळा आहे आणि शिक्षक म्हणून मला नेहमीच माझ्या शाळेचा अभिमान वाटत राहिला आहे. शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर शाळेची  गुणवत्ता [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/AddText_03-30-02.42.13.jpg [postimage] => /2020/03/AddText_03-30-02.42.13.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Mar 2020 [post_author] => 3665 [display_name] => गुणेश कौसल्या जगन्नाथ [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1850] => Array ( [PostID] => 17019 [post_title] => अपने रास्ते, आस्ते आस्ते ! [post_content] => [post_excerpt] => महिलांना चार भिंतींच्या बाहेर काढून त्यांच्या हाताला काम देणाऱ्या ‘आझाद फाउंडेशन’च्या अनिता माथूर व त्यांच्या ‘सखा कॅब’च्या ड्रायव्हर ओंकारी या पुढच्या मान्यवर होत्या. लिंगभेद टाळणे, तसेच महिलांना सुरक्षित प्रवास घडवणे या कल्पना सत्यात उतरवणाऱ्या ‘आझाद फाउंडेशन’तर्फे भारतातील दहा ते बारा शहरांमध्ये ‘सखा कॅब’ ही सेवा चालवली जात आहे. [post_shortcontent] =>

‘आपला रस्ता’ निवडून, न मळलेल्या वाटेवर जाणारे काही अवलिया नाशिकच्या ‘वेध’मध्ये भेटले. त्यांच्या मुलाखती ऐकून त्याबद्दल लिहितोय IPH व ‘वयम्’च्या ‘बहुरंगी बहर’ या प्रकल्पातील उभरता लेखक-

नाशिक ‘वेध’चे हे नववे वर्ष! दिवसभरात अनेक मान्यवरांच्या मुलाखती डॉ. आंनद नाडकर्णी यांनी घेतल्या. या वर्षीची थीम होती- ‘अपने रास्ते, आस्ते आस्ते’. जीवनाच्या प्रवासाला निघाल्यावर समोर अनेक रस्ते दिसत असतात, त्यांपैकी ‘आपला रस्ता’ निवडून, न मळलेल्या वाटेवर जाणारे हे अवलिया आमच्यासमोर आले. ‘आस्ते आस्ते’चा अर्थ हळूहळू चालणारे असा नसून, ‘आपल्या रस्त्यावर चालताना काळजीपूर्वक जपून चालणे’ असा होता. पहिल्या सत्रात होते अजित जोशी- IAS. ते थेट चंदिगडहून आले होते. त्यांच्यावरील चित्रफितीतून त्यांच्या कामाविषयी अंदाज आला, परंतु त्यांना खुलवण्याचं काम केलं डॉक्टरकाकांनी! अजित जोशी मूळचे सोलापूरचे. दहावीपर्यंतचं शिक्षण सोलापूरमध्ये झाल्यावर त्यांनी अकरावी- बारावीचं  शिक्षण पुण्यात, आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण मुंबईत घेतलं. त्यांच्या आजोळच्या घराशेजारी कलेक्टर राहत. अजित जोशी यांची आई त्यांना “कलेक्टर हो” असे सांगायची. त्यांनी दहावीत असताना ठरवलं की, आपण कलेक्टर व्हायचं. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतानाच त्यांनी IASचा अभ्यासही सुरू केला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ‘इन्फोसिस’ कंपनीत लागलेली नोकरी त्यांनी नाकारली आणि स्पर्धापरीक्षांवर लक्ष एकाग्र केलं.  त्याचं फळ म्हणजे अजित महाराष्ट्रातून पहिले आले. त्यांचं पहिलं पोस्टिंग हरियाणात झालं. हरियाणातील पानिपत इथे ते रुजू झाले. ‘पानिपत’ हा आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय; परंतु तेथील लोकांना पानिपतच्या [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/DSC_0079.jpg [postimage] => /2020/03/DSC_0079.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Mar 2020 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => व्यक्तिमत्व विकास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1851] => Array ( [PostID] => 17740 [post_title] => प्रास्ताविकाऐवजी [post_content] => [post_excerpt] => अशोक राणे यांच्यासारख्या कार्यकर्तृत्वाच्या, ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसा’च्या आत्मकथनाला मी प्रास्ताविक ते काय लिहिणार? म्हणून हे लिहितोय....प्रास्ताविकाऐवजी. [post_shortcontent] => अशोक राणे यांच्यासारख्या कार्यकर्तृत्वाच्या, ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसा’च्या आत्मकथनाला मी प्रास्ताविक ते काय लिहिणार? म्हणून हे लिहितोय....प्रास्ताविकाऐवजी.  

प्रास्ताविकाऐवजी

-प्रा. अभिजित देशपांडे ‘कोहं?’ (मी कोण आहे?) हा प्रश्न तसा सोपा नसतो. त्याला सामाजिक-सांस्कृतिक-तात्त्विक पदर आहेत. आपण कोण आहोत, आपली ओळख काय-‘आपली आयडेंटिटी’ नेमकी काय-हा प्रश्न आणि त्या प्रश्नाची वेगवेगळ्या टप्प्यांवर गवसलेली वा न गवसलेली उत्तरं- हा व्यक्तीच्या अवघ्या असण्याचा गाभा असतो. संवेदनशील-विचारी व्यक्तीचा हा आत्मशोध निरंतर चालू असतो. वयाच्या एका टप्प्यावरून, अनुभवांचा एक विशाल पट पाठीवर घेऊन या असण्याचा शोध घेताना, जगण्याकडे मागे वळून पाहणं असो की, जगण्याकडे एका सुदूर उंचीवरून पाहणं-अशा आत्मशोधाचं लेखनरूप म्हणजे आत्मकथन. ती निव्वळ आठवणींची जंत्री असत नाही. अवघ्या जगण्याचा पसारा मांडून त्याची संगतवार जुळणी करत त्यातून एक कथानक उभं करणं- हेही स्वत:ला रचणंच असतं. हे आत्मरचित म्हणजेही आत्मकथनच. सिनेमा पाहणारा माणूस हे अशोक राणे यांचं आत्मकथन या जातकुळीतलं आहे. अशोक राणे यांचं अवघं जग आणि जगणंच सिनेमाने व्यापलेलं आहे. लहानपणापासून सिनेमा जगण्यात क्रमश: कसा येत गेला, कसा पसरत गेला, सिनेमाने स्व च्या पलीकडचं जग कसं दाखवलं, क्षितिजं कशी विस्तारली, सिनेमाने आंतरदृष्टीच कशी बदलून टाकली.. याची ही चित्रमय गाथा आहे. सुरुवातीच्याच प्रास्ताविकपर परिच्छेदात अशोक राणे थेट या असण्याच्या प्रश्नाला भिडतात. जगण्याचा पसारा काव्यात्म शैलीत एका परिच्छेदात गुंडाळताना जणू काही जगण्याचा ट्रेलर मांडत असल्याच्या थाटात ते म्हणतात: ‘..आरंभी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/rane-pustak-1.jpg [postimage] => /2020/03/rane-pustak-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1852] => Array ( [PostID] => 16603 [post_title] => चंद्रा तुझा चक्काचूर होणार! [post_content] => [post_excerpt] => चंद्राच्या भविष्यातील अस्तित्वाबाबतचा ज्ञानरंजक लेख [post_shortcontent] => अंक – हंस, फेब्रुवारी १९५६ चंद्र हा आपल्या भावविश्वाचा अनिवार्य भाग आहे. गंमत म्हणजे चंद्राबाबतचं सत्य सर्वांनी स्वीकारुनही आता दशके लोटली आहेत, चंद्रावर मानवानं प्रत्यक्ष पाऊल ठेवलं त्यालाही पन्नास वर्षे झाली आहेत, परंतु आपल्या मनातल्या चंद्राचं त्यानं काहीही बिघडलेलं नाही. 'दमभर जो उधर मूंह फेरे ओ चंदा'  असं म्हणणारी नायिका १९५१ साली होती, तर १९९९ साली 'चांद छुपा बादल मे' म्हणणारा नायक आला. 'चंद्र आहे साक्षीला' म्हणत चंद्राला आपण हक्काने वेठीला धरतो.  साधारण १९५० सालापासून माणसाच्या  चंद्रावर जाण्याची चर्चा सुरु झाली होती. तेंव्हा आता चंद्राच्या उपमा, चंद्राविषयीची स्वप्न, चंद्राच्या प्रतिमा याचं काय होणार असं अनेकांना वाटू लागलं. जे स्वतः विज्ञानाचे अभ्यासक होते आणि लेखकही होते त्यांना तर हे जास्तच जाणवू लागलं...चंद्रविषयक कल्पनांचा चक्काचूर..हा  मजेशीर लेख त्याच विवंचनेतून साकार झालेला आहे. 'हंस'च्या १९५६ सालच्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे ( जन्म - २५ डिसेंबर १९१४) हे मराठी विज्ञानलेखक होते. ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या  सरस्वती सेकंडरी स्कूलचे ते संस्थापक विश्वस्त होते. अग्निबाण, अणूशक्ती शाप की वरदान, अणूकडून अनंताकडे, चला अन्य ग्रहांवर, चला चंद्राकडे, चला चंद्रावर स्वारी करूया अशी त्यांची अनेक  पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. चंद्रा, आम्हां पृथ्वीवरील प्राण्यांना तूं किती आवडतोस म्हणून सांगू! पावसाळ्यांतले तीन-चार महिने त्या काळ्याकुट्ट ढगांनी तुझे मुखबिंब बहुधा झांकलेले असते; म्हणून तर दिवाळीच्या पूर्वी कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त करून हर्षभरित अंतःकरणाने आणि मोठ्या उत्साहाने आम्ही दरवर्षी तुझे [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/2019_01_19_63449_1547908272._large.jpg [postimage] => /2020/03/2019_01_19_63449_1547908272._large.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Mar 2020 [post_author] => 3470 [display_name] => डॉ. चिं. श्री. कर्वे [Post_Tags] => हंस,ललित,ज्ञानरंजन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1853] => Array ( [PostID] => 17031 [post_title] => मुंगेरीचा उलटा चष्मा [post_content] => [post_excerpt] => पण हा धाकटा मुंगेरी- थोडा-थोडा नाही अधिकंच ‘अधिक’! नाना-नानी अगदी मेटाकुटीला येत असत. ‘अरे, मुंगेरी नुसता रस्त्यावरच टुक् टुक् बघत, कुणी एखादं अर्ध फळ फेकेल का, याची वाट पहात रहाशील तर आळशी होशील. न् राजा, आळशांना आपल्या प्राणी जगात थारा नाही रे!’ असं समजावता समजावता लालीनानी हैराण व्हायची. [post_shortcontent] => हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा, प्राण्यांच्या जगात पोहोचला. हूप हूप करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल. (हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणा-या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणा-या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल.) सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड ! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची. पण हा धाकटा मुंगेरी- थोडा-थोडा नाही अधिकंच ‘अधिक’! नाना-नानी अगदी मेटाकुटीला येत असत. ‘अरे, मुंगेरी नुसता रस्त्यावरच टुक् टुक् बघत, कुणी एखादं अर्ध फळ फेकेल का, याची वाट पहात रहाशील तर आळशी होशील. न् राजा, आळशांना आपल्या प्राणी जगात थारा नाही रे!’ असं समजावता समजावता लालीनानी हैराण व्हायची. पण मुंगेरी हट्टी- तो म्हणायचा, ‘लाली नानी , अगं, इथं बसून केळी मिळतात, चणे मिळतात, मग कशाला धावाधाव क [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/mungeri.jpg [postimage] => /2020/03/mungeri.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Mar 2020 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1854] => Array ( [PostID] => 17467 [post_title] => राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्रातील त्रिभाषा सूत्र [post_content] => [post_excerpt] => १२ वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना कोणतीच भाषा नीटपणे बोलता व लिहिता येत नाही! [post_shortcontent] =>

 'हिंदी ही राष्ट्रभाषा आहे', असा समज महाराष्ट्रात शाळा ते महाविद्यालय या सर्व शैक्षणिक पातळ्यांवर आढळतो. याचे कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सुत्राची चुकीची अंमलबजावणी हेच आहे. शिवाय अलीकडेच काही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी प्रथम भाषा म्हणून शिकवण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्रिभाषा सुत्राच्या अंमलबजावणीविषयी सांगतायत शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते आणि भूगोलाचे निवृत्त प्राध्यापक विद्याधर अमृते -

---------------------------------------------------------------------------------------------

आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात सर्वात संवेदनशील पण अडथळा निर्माण करणारे सूत्र म्हणजे त्रिभाषा सूत्र होय. प. नेहरू व लाल बहादूर शास्त्री यांच्या काळापासून तामिळनाडू राज्यातील लोकांनी तीव्र विरोध केल्याने हिंदी भाषेचा स्वीकार दक्षिणेकडील राज्यांतून पाहिजे तसा होऊ शकलेला नाही. मध्यंतरी उत्तरेकडील हिंदी भाषिक लोकांचा इंग्रजीला विरोध तर दक्षिणेकडील राज्यांचा हिंदी भाषेस विरोध इतका उफाळून आला होता की, देशाची पुन्हा फाळणी होईल की काय अशी भीती निर्माण व्हावी! एकाच मंत्रिमंडळातील दोन मोठ्या मंत्र्यांमध्ये तर संवादच होऊ शकत नव्हता! त्यातील एक तर पंतप्रधान होते तर दुसरे संरक्षणमंत्री! एकास हिंदी येत नव्हते तर दुसऱ्यास इंग्रजी! या टोकाच्या गोष्टी जरा बाजूला ठेवून त्रिभाषा सूत्राचा उद्देश नेमका काय [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/1505286141-3122.jpg [postimage] => /2020/03/1505286141-3122.jpg [userfirstname] => V [userlastname] => Amrute [post_date] => 26 Mar 2020 [post_author] => 3516 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1855] => Array ( [PostID] => 17026 [post_title] => ‘... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ [post_content] => [post_excerpt] => आंब्याच्या झाडांची तर आणखीनच गंमत असते. वसंत ऋतूला सुरुवात होण्यापूर्वीच झाडाला मोहोर आलेला असतो. त्याच्या गंधानं वातावरण आल्हाददायक झालेलंच असतं. त्या आनंदात भर पडते, ती झाडांच्या झपाट्यानं बदलणाऱ्या रूपाच्या गारुडाची! आणि त्या गारुडानं सारी सृष्टीच नवी वस्त्रं ल्यायल्यासारखी दिसायला लागते. आंब्याच्या झाडावर तर कोवळ्या, चमकदार गुलाबी पानांबरोबरच बाळकैऱ्याही दिसायला लागतात. गुलाबी पानांच्या फांदीवर हिरव्या बाळकैऱ्या! नजर बांधून ठेवणारं हे चित्र कितीही वेळा पाहिलं तरी तृप्ती कशी ती होतच नाही. हळूहळू ती गुलाबी पानं हिरवा रंग घेऊ लागतात. त्या हिरव्या रंगामध्ये बाळकैऱ्या त्यांच्या वेगळ्याच छटेच्या हिरव्या रंगानं लक्ष वेधून घेतात. [post_shortcontent] =>

 गुढीपाडवा म्हणजे चैत्राची सुरुवात. वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक सृष्टी कशी करते, त्याचं रंगतदार वर्णन करणारा ललितलेख-

मित्रांनो, निदान पूर्वीतरी प्राथमिक शाळेत काही गोष्टी अगदी घोकून घेतल्या जात असत. त्यात ३०पर्यंतचे पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी हेही पाठ करायला लागायचे. काही हुशार मुलं तरऔटकीपण पाठ करायचे. ती सगळ्यात कठीण, त्यामुळं हुशार मुलंच ती पाठ करत. पण पाढे आणि श्लोक यांच्याशिवायही काही गोष्टी सगळ्यांकडूनच पाठ करून घेतल्या जात. त्यातली एक म्हणजे ऋतुचक्र! किंवा ऋतूंचं घड्याळ!! म्हणजे चैत्र-वैशाख = वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ = ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद = वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक = शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष = हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन = शिशिर ऋतू! आपलं सृष्टीचं अद्भुत चक्र कोणत्या क्रमानं चालत असतं, तेच यातून समजायचं. प्रत्येक ऋतूचं वेगळेपण अगदी प्रकर्षानं अनुभवायला यायचं; कारण त्यावेळेला आजच्या इतकं वातावरण बिघडलेलं नव्हतं. म्हणजे हवेचं प्रदूषण आता इतकं नव्हतं. त्यामुळं ऋतुचक्र अगदी अचूकपणं यायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हवेतल्या वाढत्या प्रदूषणामुळं सृष्टीच्या म्हणा किंवा निसर्गाच्या म्हणा, चक्रात थोडा बदल व्हायला लागला आहे. त्याचं अगदी चटकन पटणारं उदाहरण म्हणजे पावसाळा! म्हणजे बघा की पूर्वी अनुभव असा यायचा की मृग नक्षत्र ७ जूनला लागलं की त्या दिवशी पावसाला सुरुवात व्हायची. त्या दिवशीसुद्धा दिवसभर उन्हाचा कडाका असायचा. अंगाची अगदी लाही लाही होऊन जायची. दुपार तर नकोशी वाटायची. पण चार-साडेचार वाजले की वातावरणात बदल होऊ लागायचा. हळूहळू वारा सुटायचा. मग तो वेगानं वहायला लागायचा. अंगणातला पालापाचेाळ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Calophyllum_inophyllum_flowers.jpg [postimage] => /2020/03/Calophyllum_inophyllum_flowers.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Mar 2020 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => प्रासंगिक,ललित,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1856] => Array ( [PostID] => 17340 [post_title] => साम्राज्यशाहीची चिकित्सा [post_content] => [post_excerpt] => जगभरातील साम्राज्यशाहीचा घेतलेला हा अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत आढावा. [post_shortcontent] => अंक - वसंत ऑक्टोबर १९६० साम्राज्यशाही, भांडवलदारी, हकुमशाही या शब्दांबद्दलही आपल्याला मोठा तिटकारा आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व संस्थांचं दमन होऊन प्रत्येक बाबतीत लोकांच्या हिताचा विचार व्हावा अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काय झालं? लोकशाहीनंही जिल्ह्याजिल्ह्यात नवे संस्थानिक निर्माण केले. साम्राज्यशाही या संकल्पनेचा आणि काही बाबतीत देशातील हवामानाचा आपल्याला कसा राजकीय फायदा झाला याचा आणि जगभरातील साम्राज्यशाहीचा घेतलेला हा अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत आढावा. साठ वर्षांपूर्वी वसंत या मासिकात आलेला हा लेख इतिहासाचं मनन, चिंतन करायला लावतो आणि व्यापक दृष्टिकोन देतो. लेखक दत्तात्रय श्रीधर मराठे (१३ फेब्रुवारी १९०६ - ३ डिसेंबर१९९२) हे जागतिक राजकारणाचे गाढे अभ्यासक. ‘जगाचा इतिहास’, ‘भारत-पाक युद्धविचार’, ‘भारताचे शेजारी’, ‘अमेरिकन काँग्रेस’, ‘चीनच्या प्रचंड भिंतीमागे’ ही मराठे यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत. ********** आपण स्वतंत्र होण्यापूर्वी साम्राज्यशाही हा आपल्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रश्नाची तीव्रता कमी झाली पण साम्राज्यशाहीच्या विरुद्ध आपल्या मनात जी अढी बसली ती काही म्हणण्यासारखी कमी झाली नाही. साम्राज्यशाही वसाहतीतील लोकांचा दर्जा, तद्देशीय लोक आणि वसाहतवाले लोक याचे परस्परसंबंध, लोकांच्या किती पिढ्या एखाद्या देशांत गेल्या म्हणजे त्यांना त्या देशातील लोक समजावयाचे इत्यादी प्रश्नांच्याबद्दल शांत आणि स्थिर मनाने विचार करण्यासारख्या मन:स्थितीमध्ये आपण अद्याप आलो नाही. साम्राज्यशाही धोरण असा शब्द काढला की अजून आपले पित्त खवळते आणि भावनाप्रधान होऊन पुढारीसुद्धा अद्वातद्वा बोलू लागतात. पण शांतपणाने विचार करण [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Monarchy.jpg [postimage] => /2020/03/Monarchy.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Mar 2020 [post_author] => 96 [display_name] => द. श्री. मराठे [Post_Tags] => चिंतन,इतिहास,वसंत,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1857] => Array ( [PostID] => 17334 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा) [post_content] => [post_excerpt] => मराठीतले उपलब्ध शब्दकोश ‘गुढीपाडवा’ या शब्दाविषयी काही वेगळं सांगतात. [post_shortcontent] =>

शिमगा अन् पाठोपाठ धुळवड सरतेय तोवर मराठी माणसाला वेध लागतात ते गुढीपाडव्याचे! गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात शालिवाहन कालगणनेचा आरंभदिवस. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा मानला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील घरोघरी गुढी उभारली जाते. हा सण खास मराठी जनांचा, मनांचा म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा या सणाचं धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व आपणा सर्वांना ठाऊक आहेच.

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग

गुढीपाडव्याचा सन

आतां आंगन झाडूनी

गेली राधी महारीन

कसे पडले घोरत

असे निस्सयेलावानी

हां हां म्हनतां गेला रे

रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर

सुधारा रे पडझडी

करीसन [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20190816-WA0006.jpg [postimage] => /2020/03/IMG-20190816-WA0006.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 23 Mar 2020 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => लोकप्रभा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1858] => Array ( [PostID] => 17016 [post_title] => सृष्टीचे कठोर नियम [post_content] => [post_excerpt] => दगडांचे नमुने गोळा करून 'मैत्री’मध्ये परतताना अतिशय थकवा जाणवत होता. शरीर गोठून गेल्यासारखे वाटत होते. परंतु आपल्या वसुंधरेचे ते अलौकिक रूप बघून मन स्तिमित झाले होते! मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेला अंटार्क्टिकातील गूढ, तरीही तितकाच रम्य निसर्ग, ते बर्फाच्छादित पांढरेशुभ्र वाळवंट, नीरव शांतता.. जणू काही माझे अस्तित्वच त्या सगळ्यांत विरघळून गेले होते! [post_shortcontent] =>

अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना थंडी-वाऱ्यात काम करावे लागते. शास्त्रज्ञ, आणि त्यांना मदत करणारे लॉजिस्टिक सदस्य खूपच खडतर स्थितीत सातत्याने काम करत असतात; सृष्टीचे नियम पाळूनच त्यांना तिथे काम करावे लागते. मात्र, तेथील स्वर्गीय सौंदर्य अनुभवले की, हा कामाचा शीण बराचसा दूर होतो.

अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ संशोधन केंद्रात मी लवकरच रुळले. सुमारे वर्षभरासाठी पृथ्वीच्या तळाशी असलेल्या ह्या खंडावर माझं एक अनोखं आयुष्य सुरू झालं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, मध्यरात्रीदेखील सूर्य आकाशात तळपत होता. उजेडाचा पुरेपूर उपयोग करून कामांचा सपाटा सुरू होता. सारे सदस्य आपापल्या कामात व्यग्र होते. दर पंधरवड्यातून एकदा सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निवारण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत फिल्डवर्क खूप असल्याने कुणाला मुका मार लागणे, बर्फावर चालताना पाय घसरून पडणे-झडणे यासाठी उपाययोजना करणे या माझ्या डॉक्टरी कामांमध्ये मीही व्यग्र होते. रोज सकाळी ६.३०ला योगासन वर्ग होत असे. ७.३० वाजता नाश्ता.  उन्हाळ्यात विमाने व जहाजं ये-जा करत असल्याने भाज्या व फळांचा पुरवठा केला जातो; परंतु हिवाळ्यात हे शक्य होत नाही. अन्नधान्य, किराणा सामान, लोणचे, मसाला, पापड ह्यांचा मुबलक साठा संशोधन केंद्रात उपलब्ध असतो. गोठलेल्या मांसाहारी पदार्थांचा साठा वर्षभरासाठी केलेला असतो, परंतु शाकाहारी सदस्यांसाठी भाज्या-फळं कायम मिळणे अशक्य होते! हिवाळ्यातील कमी तापमानात कडधान्यांना मोड येणेही कठीण असते. सकाळी नऊ वाजल्यापासून विविध कामांसाठी लॉजिस्टिक व सायंटिस्ट मंडळी क [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20191228-WA00061.jpg [postimage] => /2020/03/IMG-20191228-WA00061.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Mar 2020 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य,पर्यावरण,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1859] => Array ( [PostID] => 17326 [post_title] => अॅनिमेटर - राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९) [post_content] => [post_excerpt] => संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात. भरभक्कम प्राणी क्षणात सपाट होतात व रेषारूप होतात. रूप बदलून पुन्हा त्रिमिती होतात. भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू नसलेली परीकथांच्यापेक्षाही अद्भुत, साय-फायच्या जगांपलीकडची जगेही अॅनिमेटर निर्माण करतात. मिकी माऊस जसा जगात सर्वत्र प्रवास करू लागला तशीच त्याला जन्म देणारी अॅनिमेशनची कला जगातल्या अनेक देशात नित्यनवीन रूपात, विविध संस्कृतींचे संस्कार व रंगढंग घेत पसरू लागली. राम मोहन हा ह्याच परंपरेतला भारतीय कलावंत होता. [post_shortcontent] => संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात. भरभक्कम प्राणी क्षणात सपाट होतात व रेषारूप होतात. रूप बदलून पुन्हा त्रिमिती होतात. भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू नसलेली परीकथांच्यापेक्षाही अद्भुत, साय-फायच्या जगांपलीकडची जगेही अॅनिमेटर निर्माण करतात. मिकी माऊस जसा जगात सर्वत्र प्रवास करू लागला तशीच त्याला जन्म देणारी अॅनिमेशनची कला जगातल्या अनेक देशात नित्यनवीन रूपात, विविध संस्कृतींचे संस्कार व रंगढंग घेत पसरू लागली. राम मोहन हा ह्याच परंपरेतला भारतीय कलावंत होता.  

अॅनिमेटर

राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९)

-अरुण खोपकर   राम मोहन हा भारतातला विसाव्या शतकातला सर्वात प्रतिभावंत अॅनिमेटर होता. अॅनिमेटर या शब्दाच्या व्युत्पत्तीतच चैतन्य सामावले आहे. ‘अॅनिमेशन’च्या मुळाशी असलेला अॅनिमेट किंवा अॅनिमाटुस हा लॅटिन शब्द ‘ज्याला श्वास घेता येतो’ अशाच अस्तित्वाचा निर्देश करण्याकरता वापरला जातो.  म्हणूनच अॅनिमेट व इनानिमेट हे शब्द सजीवांना व निर्जीवांना वापरले जातात. अॅनिमेशन करण्याची शक्ती असणारा तो अॅनिमेटर. हा कोणत्याही वस्तूला आपल्या तंत्राने व मंत्राने सजीव करू शकतो. संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात. भरभक्कम प्राणी क्षणात सपाट होतात व रेषारूप होतात. रूप बदलून पुन्हा त्रिमिती होतात. भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू नसलेली परी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/ram-mohan-2.gif [postimage] => /2020/03/ram-mohan-2.gif [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => विज्ञान- तंत्रज्ञान,कला रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1860] => Array ( [PostID] => 16627 [post_title] => वेधशाळेत आम्ही ! [post_content] => [post_excerpt] => वातावरणाचं तापमान हे आपल्याला प्रत्यक्ष सूर्यकिरणांमुळे मिळणारं तापमान नसतं; तर मोकळ्या जागेतील जमिनीवरून परावर्तीत होणाऱ्या किरणांमुळे तेथील वातावरणाचं तापमान मोजलं जातं. प्रत्यक्ष सूर्यकिरण, पाऊस, हिमवर्षाव यांचा परिणाम तापमापीवर होता कामा नये. म्हणूनच प्रत्यक्ष वातावरणाचं तापमान मोजण्यासाठी जमिनीच्या दिशेने झडपा असलेल्या ‘स्टीवनसन स्क्रीन’मध्ये तापमापी ठेवल्या जातात. [post_shortcontent] =>

23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्ताने- हवामान, तापमान, आर्द्रता या गोष्टी कशा मोजतात, हे समजून घेण्यासाठी 'वयम्' वाचकांनी दिलेली ही क्षेत्रभेट-

पावसाचे दिवस असोत, वा थंडी किंवा कडाक्याचा उन्हाळा, वृत्तपत्रात बातम्यांमध्ये कायम वाचायला आणि बघायला मिळतं ते आजचं तापमान आणि हवामानाची स्थिती. पावसाच्या काळात तर हवामानाचा अंदाज बघून लोक कामासाठी बाहेर पडतात. आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा दिला की, अनेकदा मुसळधार पाऊस पडतोच असं नाही. त्यामुळे हवामान खात्याने भाकीत केलं म्हणजे त्याच्या उलटच होणार, असं मोठे लोक गमतीने म्हणताना दिसतात. परंतु शहरातील हवामानावर प्रत्येक मिनिटाला करडी नजर ठेवणाऱ्या या हवामान खात्याचे अंदाज का बरं चुकतात? या हवामान खात्याचं कामकाज कसं चालतं? तापमान (Temperature), आर्द्रता (Humidity) कसे मोजत असतील? असे अनेक प्रश्नरूपी ढग आमच्या मनात बरसत होते. हे सारे प्रश्न घेऊन आम्ही ‘भारत सरकार प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र- कुलाबा, मुंबई’ इथे गेलो. २३ मार्च हा जागतिक हवामान दिन. या निमित्ताने ‘वयम्’ने हवामान खात्याचं कामकाज समजून घेणारी क्षेत्रभेट आयोजित केली होती. त्याचा लाभ आम्हां ‘वयम्’च्या वाचकांना मिळाला. कुलाबा येथील हवामान खात्याचा परिसर निसर्गसंपन्न आणि विस्तीर्ण होता. तो बघत बघत आम्ही ‘निरीक्षण क्षेत्र’ भागात (surface observatory) पोहोचलो. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हवामान खातं दोन प्रकारे नोंदी ठेवतं- प्रत्यक्ष नोंदी आणि स्वयंचलित नोंदी. प्रत्यक्ष नोंदीमध्ये हवामान खात्याचे कर्मचारी दर तीन तासांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, वाऱ्यांची [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/DSC00035.jpg [postimage] => /2020/03/DSC00035.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Mar 2020 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => शिक्षण,पर्यावरण,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1861] => Array ( [PostID] => 17317 [post_title] => शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद..... [post_content] => [post_excerpt] => शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद..... [post_shortcontent] =>

शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद.....

दिग्दर्शक हा चित्रपटाच्या सेटवरचा कर्णधार! अगदी आपल्याच चित्रपटाच्या सेटवर क्रिकेटचे वेड जपण्यातही! गंमतीत ज्यांना 'फन'मोहन देसाई असे म्हटले जाई त्या दिग्दर्शक मनमोहन देसाईंचे क्रिकेट वेड अगदी भन्नाट होते. अगदी अखेरपर्यंत गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहिल्याने ते 'गल्ली क्रिकेट 'पासूनही कधीच दूर गेले नाहीत. जवळपास प्रत्येक रविवारी डाॅ. भडकमकर मार्गावरच्या गिल्डन लेनच्या मैदानात टेनिस चेंडूवर ते मनसोक्त मनमुराद क्रिकेट खेळताना हमखास दिसत. सदैव पांढरे शुभ्र शर्ट पॅन्टमधील त्यांचा वावर क्रिकेटच्या मैदानातही सूट होई. पण तुम्हाला गंमत माहित्येय का? अगदी आजही तुम्ही याच मैदानाबाहेरच्या भिंतीवर मनजींच्या त्या जी. टी. क्रिकेट संघाचा फलक कायम असल्याचे दिसेल. मनजींचे क्रिकेट प्रेम इतक्यावरच कसे थांबेल? आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून ते बोलावत, आपल्या चित्रपटाबाबत माहिती देत. आणि अशातच जर क्रिकेटचा मौसम असेल तर? तर त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर अथवा अगदी सेटबाहेर दूरचित्रवाणी संचाची सोय असणारच. ते अशा वेळी अधूनमधून सामना पाहताहेत की अधूनमधून शूटिंग करताहेत असाच प्रश्न पडावा. बरं, सामना अगदी रंगात असेल तर त्यांच्यासोबत सेटवरचे स्टार, तंत्रज्ञ आणि कामगारही त्यांच्यासोबतच आनंद घेत. ( सोबतचा फोटो त्यांच्याच 'नसिब 'च्या सेटवरचा आहे आणि त्यांच्यासोबत अमिताभही मॅच एन्जाॅय करतोय. ) मनजींना क्रिकेटमधून आनंद आणि उर्जा मिळे. एक प्रकारचे त्यांचे ते टाॅनिकच. आपल्याच चित्रपटाच्या सेटवरचा तणाव हलका करण्यासाठीची ती एक संधीच. मनजी अस्सल फिल्मवाले होते, प [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20200317-WA0015.jpg [postimage] => /2020/03/IMG-20200317-WA0015.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1862] => Array ( [PostID] => 17303 [post_title] => शिवराय आणि बालमावळे [post_content] => [post_excerpt] => शिवाजी महाराजांविषयी केवळ भावनिक उमाळे आणून हे साध्य झालं असतं का? [post_shortcontent] =>

"शिवराय व विद्यार्थ्यांच्या पत्रसंवादानं एक नक्की झालं, मुलांच्या मनातली स्वराज्यविषयक जाणिवांची चर्चा सुरू झाली. मुलांना, आपला शत्रू आता बदलला आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढण्याचे मार्गही बदलले आहेत, हे उमजलं. दैनंदिनी लिहिताना दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून विचार करायला मुलांनी सुरुवात केली. इतिहासाला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजूही महत्त्वाची व दखलयोग्य असू शकते, या दिशेनं मुलं विचार करू लागली." पाठ्यपुस्तकातील शिवाजीच्या निमित्ताने मुलांना वर्तमानातील अव्यवस्थेविषयी विचार करायला प्रवृत्त करणारा नाशिक येथील आनंद निकेतन शाळेतल्या आपल्या उपक्रमाविषयी सांगतायत दीपा पळशीकर -

-----------------------------------------------------------------------

इयत्ता चौथीला शिवाजीमहाराजांचं जीवनकार्य हा इतिहासाचा विषय आहे. स्वराज्यस्थापनेची ओळख यापलीकडे जाऊन मलांना स्वातंत्र्याची प्रेरणा समजावणं, हा इतिहासाच्या शिक्षकापुढचा जटील प्रश्न असतो. इतिहास शिकवताना अनेकदा शिक्षकच भावनेच्या आहारी जाण्याचा धोका असतो. तसं न करावं, तर इतिहास केवळ सनावळ्यांची जंत्री बनून जातो व मुलांना त्यात रस वाटेनासा होतो. पाठ्यपुस्तकाची भाषाही चौथीच्या मुलांना समजेल अशी नाही. मुलांच्या भावविश्वात नसलेले दाखले देणारी अलंकारिक भाषा या पुस्तकात आहे. भावनात्मकता टाळून त्याचा वर्तमानाशी संबंध जोडून मुलांना त्यात रस निर्माण करण्यासाठी शिक्षकाला नेहमीच सज्ज राहावं लागतं.

शिवराया [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/slider-1.jpg [postimage] => /2020/03/slider-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Mar 2020 [post_author] => 3531 [display_name] => दीपा पळशीकर [Post_Tags] => इतिहास,शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1863] => Array ( [PostID] => 17011 [post_title] => सरोवरात पुन्हा 'जीवन' ! [post_content] => [post_excerpt] => सरोवराभोवतीच्या झाडांवर पक्ष्यांसाठी घरे लावली होती. थोड्याच दिवसांत तिथे पक्षी लगबग करताना दिसू लागले. आणि हो! सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिथे निरनिराळ्या प्रकारची असंख्य फुलपाखरं आपले रंगीबेरंगी पंख फडफडवत बागडू लागली. सगळा परिसर परत जिवंत झाला. [post_shortcontent] =>

२२ मार्च– 'जागतिक जल दिन'... त्या निमित्ताने एका तलावाच्या पुनर्जीवनाची ही खरीखुरी गोष्ट!

  चेन्नईमधील वंदालूर प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील सुमारे १८ एकरात पसरलेले सरोवर... पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगरांतून येणारे पाणी म्हणजे या सरोवराच्या पाण्याचा स्रोत. हे सरोवर म्हणजे प्राणीसंग्रहालयातील प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांचा जीवनदाता. या तळ्याच्या बाजूने फेरफटका मारण्यासाठी फरशांचा बांधीव रस्ता होता. परंतु २०१६ मध्ये वरदा नावाचे भयानक चक्रीवादळ आले आणि आजूबाजूची झाडं उन्मळून पडली. सरोवराभोवतीच्या फरशा उचकटून गेल्या. पुढे २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षं तिथे भयानक दुष्काळ पडला. ऊन मी म्हणत असायचं! हे सरोवर बघता बघता सुकून गेलं. एरवी हिवाळ्यात दूरदूरचे पक्षी स्थलांतर करून इथे येत. सारा परिसर या पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाने फुलून जाई. परंतु त्यांची संख्या एकाच वर्षात कमालीची घटली. पाणीच नाही, तर पक्षी आणि कुठले जीव कशाला येतील? प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी प्राण्यांसाठी बाहेरून टँकरने पाणी मागवायला सुरुवात केली. परिस्थिती अवघड होती. संकटं माणसाची परीक्षाच बघतात. याचवेळी सुधा रामन या तरुण पर्यावरणप्रेमी वनअधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यांनी ही हलाखीची परिस्थिती नीट पाहिली. ‘इच्छा तिथे मार्ग’ असतोच, या विचाराच्या सुधा रामन यांनी या सरोवराचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या कामाला लागल्या. आधी सरोवरातला गाळ खोदून त्याची खोली वाढवली. उकरलेल्या गाळाचे छोटे छोटे ढिगारे सरोवरातच ठिकठिकाणी घातले. त्यात अर्जुन, जांभूळ अशा जलद वाढणाऱ्या आणि पक्ष्यांना आकर्षित क [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/e86cb7f4-bf65-49c3-8c05-9637320197d1-600x600-1-e1578128125626.jpg [postimage] => /2020/03/e86cb7f4-bf65-49c3-8c05-9637320197d1-600x600-1-e1578128125626.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Mar 2020 [post_author] => 3478 [display_name] => शिवकन्या शशी [Post_Tags] => प्रासंगिक,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1864] => Array ( [PostID] => 13086 [post_title] => ‘विंटर टीम’मध्ये मी! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => २०१६-१७ साली अंटार्क्टिकात जाणाऱ्या ३६व्या भारतीय संशोधन मोहिमेत माझी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली. माझ्यासाठी हा एक अद्भुत योगायोगच म्हणावा लागेल! अंटार्क्टिकात जाणाऱ्या मोहिमेतील सदस्यांबरोबर, डॉक्टरचा समावेश असत़ोच! संशोधन केंद्रात सुमारे वर्षभर राहणाऱ्या सगळ्या सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या डॉक्टरची असते. ऑक्टोबर २०१६ मध्ये एका छोट्याशा जाहिरातीने माझे लक्ष वेधले- ‘३६व्या भारतीय शास्त्रीय संशोधन मोहिमेसाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे!’ डॉक्टरांच्या मुलाखती १६ नोव्हेंबर २०१६ला ‘पृथ्वी विज्ञान भवन’ (Ministry of Earth Sciences) दिल्ली येथे होत्या. मी मुलाखतीसाठी गेले. तिथे मला अनेक प्रश्न विचारण्यात आले- ‘अंटार्क्टिकाबद्दल मला काय काय माहिती आहे? तेथील हवामान, भूभाग इकडच्यापेक्षा कसे वेगळे आहेत? स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर सदस्यांना मदत करून संशोधन केंद्राच्या इतर कामात आनंदाने सहभागी होण्याची तयारी आहे का?’  हा प्रश्न प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण हिवाळ्यात आठ महिने या खंडाचा उर्वरित जगापासून संपर्क तुटतो. विमान किंवा जहाज येऊ-जाऊ शकत नाही; जणू काही आपली टीम अंतराळातच एखाद्या स्पेस स्टेशनवर वास्तव्य करत असते! मुलाखतीतच मला पूर्ण कल्पना देण्यात आली की, मोहीमेतील ‘मैत्री’ संशोधन केंद्रातील आयुष्य खूप खडतर असते. ह्या मोहिमेत, तेथे इतर पुरुष सदस्यांसमवेत, (माझ्याबरोबर ह्या टीममध्ये कोणीही महिला सदस्य नसल्याने मला सगळ्या पुरुष सदस्यांबरोबर जमवून घेऊन) वर्षभर राहावे लागेल! आणि हो, मध्येच परत येता येणार नाही!  कारण हिवाळ्यात सुमारे आठ महिने आमचा मुख्य भूमीशी संपर्क तुटेल! आतापर्यंत माझ्या मनाचा दृढनिश् [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 18 Mar 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => अनुभव कथन,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1865] => Array ( [PostID] => 17254 [post_title] => संस्कृतीला तंत्रज्ञानाची कास [post_content] => [post_excerpt] => आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याचा वापर हे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. आपल्या हाताला आणि किंबहुना डोक्याला मोबाईल अक्षरश: चिकटला आहे. दर काही मिनिटांनी मोबाईल चेक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. दिवसातून कित्येक तास शरीराने आणि मनाने आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. अशा वेळी जगभरातील संग्रहालये आणि आर्ट गॅलरी यांच्यापुढे लोकांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. [post_shortcontent] => आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याचा वापर हे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. आपल्या हाताला आणि किंबहुना डोक्याला मोबाईल अक्षरश: चिकटला आहे. दर काही मिनिटांनी मोबाईल चेक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. दिवसातून कित्येक तास शरीराने आणि मनाने आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. अशा वेळी जगभरातील संग्रहालये आणि आर्ट गॅलरी यांच्यापुढे लोकांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.  

संस्कृतीला तंत्रज्ञानाची कास

-प्रकाश मगदूम

मार्क छगाल या जगप्रसिद्ध रशियन चित्रकाराने १९६४ मध्ये पॅरिस येथील प्रसिद्ध नॅशनल ऑपेरामधील छतावर एक भले मोठे म्युरल रंगवले आहे. हजारो लोक जेव्हा त्या ऑपेरामध्ये जातात तेव्हा जवळपास २६०० स्क्वेअर फूट कॅनव्हासवरती रंगवलेली ती कलाकृती पाहून मुग्ध होऊन जातात. पॅरिसमधील अनेक स्थळे तसेच विविध संगीतकार, चित्रकार आणि कलाकार, लोककला यांचा अतिशय कलात्मक वापर हे म्युरल रंगवताना छगालने केला आहे. विविध रंगांची मनसोक्त उधळण यामध्ये दिसते. परंतु या ऑपेरामधील हे छत खूप उंचीवरती आहे त्यामुळे त्यातील सगळेच बारकावे जमिनीवरून पाहताना प्रेक्षकांना समजून येत नाहीत. अशा वेळी जर हे भले मोठे चित्र तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर पाहायला मिळाले तर? तेही अगदी झूम इन करून, त्यातील छोट्या-छोट्या बारकाव्यावर नजर टाकता आली तर? गिगा पिक्सल तंत्रज्ञानामुळे आता हे शक्य झाले आहे. एक बिलीयन पिक्सलचा समावेश असलेल्या कॅमे-याद्वारे स्कॅनिंग करून अगदी छोट्यातल्या छोट्या ठिपक्यांपर्यंत आपण आता अशी चित्रे पाहू शकतो आणि कित्येक वेळा न समजलेल्या किंवा दुर्लक्षित राहिलेल्या अनेक बाबी रसिकांना अनुभ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/NFAI.jpg [postimage] => /2020/03/NFAI.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => NFAI,Archieve,National [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1866] => Array ( [PostID] => 17258 [post_title] => भय इथले संपत नाही [post_content] => [post_excerpt] => कठीण काळातही काही ना काही संधी असतेच [post_shortcontent] => सोमवारपासून मुंबई-ठाणे आणि अन्य गर्दीच्या शहरांतील शाळा-कॉलेजेस करोना भयामुळे बंद झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर कमी-अधिक फरकाने हीच परिस्थिती असेल.  मुलं आता शाळेऐवजी इमारतींखाली, मैदानात खेळताना दिसू लागली आहेत. पालकांना करोनाला घराबाहेर आणि मुलांना घरात कसं ठेवायचं हा मोठाच पेच पडला आहे. काही ठिकाणी पालकांना ही मुलं घरात असताना वर्क फ्रॉम होम कसं करावं हे कळत नाहीये. अर्धवट काहीतरी झालंय. म्हणावं तर सुट्टी आहे पण त्या सुट्टीचा आनंद (?) घरातच बसून लुटायचा आहे. बाहेरगावी सहलीसाठी सोडा, आपल्याच शहरात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमायला बंदी आहे. ही परिस्थिती तशी असामान्यच. आपल्यापैकी काही जणांना २०१६ च्या नोटाबंदीची आठवण झाली असेल. तेव्हाही असेच; पैसे आहेत पण त्या पैशाचा काही उपयोग नाही अशी विचित्र परिस्थिती तयार झाली होती. तेव्हाची परिस्थिती निवळायला कित्येक महिने गेले. आता यावेळी काय होणार याचा कोणालाच कसलाच अंदाज येत नाहीये. अशा या जबरदस्तीच्या घरवासात तुमची करमणूक करण्याकरता दोन गोष्टी सांगतो. शक्यता आहे याआधी आपण त्या ऐकल्या/वाचल्या असतील. पण आपले नावच 'पुनश्च' आहे म्हटल्यावर पुनरावृत्तीचा दोष काही आमच्यावर येणार नाही. तर ही पहिली गोष्ट पहा... एकदा वेधशाळा आपला अंदाज वर्तवते. पुढची दोन वर्ष पाऊस पडणार नाही. झालं. बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते. सगळेच या भावी संकटाचा विचार करून हवालदिल होतात. आता येणारा कठीण काळ कसा काढावा यावर विचार करायला लागतात. हल्लीसारखेच दिवसभर आपले काम धंदे सोडून याचं विषयावर चर्चा करीत बसतात. दिवस मावळतो. दुसरा दिवस उजाडतो. सगळेच 'आता पुढे काय होणार?' या चिंतेत आपले दैनिक व्यवहार विसरतात. पण एक शेतकरी आपली बैलांची जोडी घेऊन शेताकडे नि [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/769058-farmers-istock-122018.jpg [postimage] => /2020/03/769058-farmers-istock-122018.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Mar 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1867] => Array ( [PostID] => 16677 [post_title] => १८९७ मधील प्लेगची भयानक साथ, सरकार आणि समाज [post_content] => [post_excerpt] => १८९७ मधील साथीच्या फैलावाबाबत सरकारकडून अपेक्षित उपाययोजना [post_shortcontent] => अंक : भिषग्विलास,  मार्च १८९७ लेखाबद्दल थोडेसे  : करोना म्हणजेच ‘कोविद-१९’ या व्हायरसने जगात सध्या भयाचे वातावरण पसरवले आहे, भारतही त्याला अपवाद नाही. वैद्यकशास्त्र एवढे पुढे गेलेले असताना आणि आरोग्याबद्दल बऱ्यापैकी लोक जागरुक असताना ही परिस्थिती आहे. आपण कल्पना करु शकतो, जेंव्हा देशात परकियांचे राज्य होते, एतद्देशियांच्या जीवाची शासनाला फार पर्वा नव्हती, तेंव्हा प्लेगची साथ आली असताना स्थिती काय असेल? यावेळी ‘करोना’ ची लागण प्रथम चीनमध्ये झाली,तेथून त्याने जगभर हातपाय पसरले. १८९४ साली प्लेगची साथ प्रथम हाँगकॉंगमध्ये आली होती, तेथून ती जपानमार्गे भारतात आली आणि १८९६ साली प्लेगने भारतात थैमान घातले. तेंव्हाची परिस्थिती, लोकांनी मनःस्थिती आणि ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन यावर प्रकाश टाकणारा हा लेख  १८९७ सालच्या ‘भिषग्विलास’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. भिषग्विलास हे आरोग्य विषयाला वाहिलेले नियतकालिक एप्रिल १८९२ मध्ये सुरू झाले.  सयाजीराव गायकवाड,  मिरजकर,  जामखिंडीकर इ. संस्थानिक मंडळी भिषग्विलासचे वर्गणीदार असल्याचा उल्लेख एप्रिल १८९६ च्या संपादकीयमध्ये आढळतो. सोलापूर येथील डॉ. रानडे या नियतकालिकाचे काम पाहत असत. मार्च  १८९७ मध्ये प्लेग (ब्युबॉनिक फीवर) च्या साथीबाबत जनजागृती करण्यासाठी काढलेल्या विशेषांकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. ( हा आणि असे शेकडो लेख पुनश्च चे सभासदत्व घेऊन वाचू शकता. सभासद शुल्क वार्षिक रुपये अडीचशे फक्त... ) भिषग्विलास, मार्च १८९७च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... (मूळ शिर्षक - साथी संबंधी सरकारची व्यवस्था)
  • मुंबईत साथ सुरू [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/साथी-.jpg [postimage] => /2020/03/साथी-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Mar 2020 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => आरोग्य,भिषग्विलास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1868] => Array ( [PostID] => 17191 [post_title] => नवनवीन शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंध [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रात उच्च माध्यमिक शिक्षणाची अवस्था 'न घर का, न घाटका' अशी झाली आहे. [post_shortcontent] =>

    "... एकूण सहा वर्षात हळूहळू उच्च-माध्यमिकचे वर्ग (म्हणजे ज्युनियर कॉलेज) माध्यमिक शाळांना जोडून देण्यात येतील व महाविद्यालयांतून केवळ +३ च्या स्तराचे उच्च शिक्षणाचे कामच राहील असे आश्वासन दिले होते. ते जर पाळले गेले असते तर सध्याचे महाविद्यालयांचे 'फॅक्टरी व त्यातील शिफ्टस' हे स्वरूप राहिले नसते! 'ज्युनियर कॉलेज' हे चुकीचे नामकरण झाले तरी चर्चेसाठी वापरावे लागते. त्यातील शिक्षकवर्ग शाळांमधून उच्च माध्यमिक स्तरावर सामावला गेला असता. महाविद्यालयांना अधिकाधिक अभ्यासक्रम, अधिक विद्यार्थी, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रयोग करण्यास व दर्जा वाढविण्यास संधी मिळाली असती. सिनेमा थिएटरमध्ये एक शो संपल्यावर प्रेक्षकांची गर्दी बाहेर पडते व दुसरी गर्दी आत शिरते तसे 'सिनियर' व 'ज्युनियर' कॉलेजांचे झाले आहे. मुख्य म्हणजे सध्या जो इ.११वीच्या ज्युनियर कॉलेज प्रवेशाचा प्रश्न अनेक कारणास्तव बिकट बनला आहे तो उद्भवलाच नसता..."  शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने शैक्षणिक आकृतिबंधांचा वेध घेणारा शिक्षणतज्ज्ञ व भूगोलाभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा लेख -

    ---------------------------------------------------------------------------

    जून २०१९ या महिन्याची सुरुवात माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या दुसऱ्या पर्वापासून झाली. मंत्र्यांचे खाते वाटप व त्यांच्या-त्यांच्या कामाची सुरुवात झाली. माननीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी पहिल्याच दिवशी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दलच्या शिफारशी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/20200316_002819.jpg [postimage] => /2020/03/20200316_002819.jpg [userfirstname] => V [userlastname] => Amrute [post_date] => 16 Mar 2020 [post_author] => 3516 [display_name] => प्रा. विद्याधर अमृते [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1869] => Array ( [PostID] => 17008 [post_title] => शूरवीर आकाश [post_content] => [post_excerpt] => या शौर्य पुरस्कारामुळे आकाशचे भावविश्व बदललेले आहे. त्याच्यात आत्मविश्वास व महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. ज्या जिद्दीने मी पोहणे शिकलो, त्याच जिद्दीने मी अभ्यास करीन, वाचनावर भर देईन; मला आय.पी.एस. अधिकारी व्हायचे आहे, असा निर्धार आकाश बोलून दाखवतो. या पुरस्कारामुळे त्याचे मनोबल वाढले आहे; त्याच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. [post_shortcontent] => राष्ट्रीय शौर्य पुरस्कार या वर्षी दोन मुलांना मिळाला. त्यांपैकी एक, आकाश खिल्लारे आणि दुसरी, झेन सदावर्ते. झेनच्या कर्तबगारीची कथा आपण 'वयम्' मासिकाच्या २०१९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली होती. ती आता https://wayam.in/zen-sadavarte.html या लिंकवर वाचायला मिळेल. या अंकात आपण जाणून घेऊया, आकाश खिल्लारे याच्या शौर्याबद्दल- औरंगाबाद शहरापासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या लाड-सावंगी परिसरात हातमाळी नावाचे गाव आहे. या गावातील आकाश मच्छिंद्र खिल्लारे हा किशोरवयीन मुलगा सध्या बातमीचा विषय ठरलेला आहे. स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता या मुलाने २२ जानेवारी २०१९ रोजी दुधना नदीत बुडणाऱ्या मायलेकींना वाचविले आणि २६ जानेवारी २०२० रोजी आकाश मच्छिंद्र खिल्लारे याला राष्ट्रीय ‘बाल शौर्य पुरस्कार’ देऊन लेफ्टनंट कर्नल रामेश्वर रॉय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी आकाश दहावी उत्तीर्ण झाला आणि आता तो औरंगाबादला ITI चे शिक्षण घेत आहे. तो पहिली ते आठवी त्याच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत होता, तर नववी-दहावी नायगाव उच्च माध्यमिक शाळेत शिकत होता. या शौर्य पुरस्काराचा भाग म्हणून आकाशला शौर्यपदक, प्रशस्तिपत्रक, आणि वीस हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच त्याला पुढील शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत आणि सुविधाही दिल्या जाणार आहेत. हा सन्मान सोहळा बघून आकाशचे वडील मच्छिंद्र खिल्लारे, आई रमाबाई, आजोबा पंढरीनाथ, आजी धगणाबाई, तसेच बहीण जया, छाया यांच्यासह संपूर्ण खिल्लारे परिवार आनंदित झाला आहे. ग्रा [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/pic.jpg [postimage] => /2020/03/pic.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Mar 2020 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => व्यक्तिविशेष,प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1870] => Array ( [PostID] => 17177 [post_title] => हिचकॉकचा ‘आय कन्फेस’ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => सर आल्फ्रेड हिचकॉक (१८९९-१९८०) यांना जगभरचे सिनेरसिक ‘रहस्यमय चित्रपटांचा दादा’ म्हणून ओळखतात. यात काहीही गैर नाही. त्यांना जगभर नाव मिळवून देण्यात ‘सायको’, ‘द रिअर विंडो’, ‘व्हर्टीगो’ वगैरे रहस्यप्रधान चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र याच हिचकॉकने ‘आय कन्फेस’ नावाचा चित्रपट बनवला तो जरी पारंपरिक पद्धतीचा रहस्यप्रधान चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या कथानकात ‘धर्मश्रद्धा’ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिचकॉकच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘आय कन्फेस’ हा चित्रपट फार दुर्लक्षित आहे. माझ्या मते हिचकॉकच्या सर्व चित्रपटांत अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘आय कन्फेस’.

    हिचकॉकचा ‘आय कन्फेस’

      -प्रा. अविनाश कोल्हे सर आल्फ्रेड हिचकॉक (१८९९-१९८०) यांना जगभरचे सिनेरसिक ‘रहस्यमय चित्रपटांचा दादा’ म्हणून ओळखतात. यात काहीही गैर नाही. त्यांना जगभर नाव मिळवून देण्यात ‘सायको’, ‘द रिअर विंडो’, ‘व्हर्टीगो’ वगैरे रहस्यप्रधान चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र याच हिचकॉकने ‘आय कन्फेस’ नावाचा चित्रपट बनवला तो जरी पारंपरिक पद्धतीचा रहस्यप्रधान चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या कथानकात ‘धर्मश्रद्धा’ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिचकॉकच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘आय कन्फेस’ हा चित्रपट फार दुर्लक्षित आहे. माझ्या मते हिचकॉकच्या सर्व चित्रपटांत अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘आय कन्फेस’. व्यक्तीच्या जीवनाला धर्मश्रद्धा एवढया जबरदस्त चिकटलेल्या असतात की, प्रसंगी व्यक्तीला धर्मश्रद्धांनुसार वागतांना सर्वस्वाची होळी करावी लागते. असे असले तरी या धर्मश्रद्धा माणसाला सोडवत नाहीं कदाचित माणसाला वाटत असावे की अशा धर्मश्रद्धा नसतील तर त्याचे जीवन अ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/I-confess-Image.jpg [postimage] => /2020/03/I-confess-Image.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1871] => Array ( [PostID] => 16998 [post_title] => स्मार्ट ग्राहकांसाठी! [post_content] => [post_excerpt] => शाळेतल्या प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या विषयाची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करताना ज्या वेबसाइटवर जाता ती सुरक्षित आहे किंवा नाही ते तपासायचं. त्या वेबसाइटच्या नावाअगोदर कुलपाचं चित्र आणि https असं लिहिलेलं असलंच पाहिजे. त्यातील s म्हणजे सुरक्षित. [post_shortcontent] =>

    १५ मार्च हा दिवस जगभर जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या स्मार्ट ग्राहकांसाठी या टिप्स-

      एका शाळेत घडलेली ही घटना! शाळेतल्या दोन दांडगट मुलांची आपापसांत पैज लागली की, जास्त दांडगट कोण? जो कोणी आपल्या वर्गातील एकाला धक्का मारून खाली पाडेल तो खरा दांडगट!.. मग पैज लावलेल्या मुलांनी काय केलं? – वर्गातल्या, स्वभावाने खूपच गरीब असणाऱ्या एका मुलाला लक्ष्य केलं. त्याला उगीचच धक्का मारला. नेमकं हेच इंटरनेट वापरताना सरळ स्वभावाच्या मुला-मुलींबाबत घडू शकतं.  आपल्यापैकी बरेच जण इंटरनेट वापरत असता; मात्र त्यातील धोके मात्र अनेकांना माहीतच नसतात. समजा, त्या गरीब मुलाला आधीच समजले असतं की आपल्या बाबतीत असं काही घडणार आहे, तर त्याने काय केलं असतं? तो त्या दांडगट मुलांपासून दोन हात लांबच राहिला असता. आपण इंटरनेट वापरताना हेच केलं पाहिजे. शाळेतल्या प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या विषयाची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करताना ज्या वेबसाइटवर जाता ती सुरक्षित आहे किंवा नाही ते तपासायचं. त्या वेबसाइटच्या नावाअगोदर कुलपाचं चित्र आणि https असं लिहिलेलं असलंच पाहिजे. त्यातील s म्हणजे सुरक्षित. कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हांला इमेल किंवा स्मार्टफोनवर सतत मेसेज पाठवत आहे का? तर सावधान. एखादी लिंक उघडण्यासाठी सूचना असेल तर तो मेसेज खोटा आणि घातकी असू शकतो. ऑनलाइन गेम खेळताना झटपट पैसे मिळवणे हाच उद्देश असतो. ऑनलाइन गेम खेळायचं आमंत्रण तुम्हांला येऊ शकतं. ही व्यक्ती कोणत्याही देशातील असू शकते. अनेकदा अशी व्यक्ती गोड गोड आणि भुरळ पाडणारे संभाषण करते. तुम्ही फसले जाण्यासाठी, ते असे मधाळ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/mynd.jpg [postimage] => /2020/03/mynd.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2020 [post_author] => 3477 [display_name] => मंगला गाडगीळ [Post_Tags] => प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1872] => Array ( [PostID] => 16594 [post_title] => साबण निर्मितीच्या धडपडीची गाथा [post_content] => [post_excerpt] => अखंड कार्यनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि सचोटीच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या उद्योजकाची संघर्ष कथा. [post_shortcontent] => अंक – यशवंत, ऑक्टोबर १९५१ आज साबणाचे शेकडो ब्रँड्स आपल्याला दिसतात परंतु एकेकाळी साबण वापरणे ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी होती. साबण स्वस्त होऊन घरोघरी पोचवण्यात ज्या शेकडो प्रयत्नांचा उपयोग झाला त्यातील एका प्रकरणाची माहिती प्रस्तुत लेखात आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न १९३० साली बाळासाहेब वर्तक या मराठी माणसाने केला होता.  साबण हा शब्द भारतात आला तो अरेबिक भाषेतून. साधारण पंधराशे वर्षांपूर्वी भारताचा जगाशी व्यापार सुरू झाला, त्यातून हा शब्द आला. साबणाच्या निर्मितीचे अनेक प्रयोग त्याकाळी जगभर सुरू होते.  सतराव्या शतकाच्या मध्यास होऊन गेलेल्या संत तुकारामांच्या एका अभंगात सुद्धा 'नाही निर्मळ मन, काय करील साबण' असे म्हटले आहे. तुकारामांना अपेक्षित असलेला साबण अर्थातच आजच्या काळातला नव्हता, तो त्याकाळी राख,वनस्पतीजन्य तेले, चुनखडी यांपासून बनवला जात असे. साधारण दोन हजार वर्षे घरगुती साबण विविध प्रकारांनी अस्तित्वात आहे परंतु एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जगभर साबणाचे औद्योगिक उत्पादन सुरू झाले. भारतात १९००च्या सुमारास साबण वापरला जाऊ लागला. त्यानंतरच्या काळात देशभर एतद्देशीयांनी साबण निर्मितीचे प्रयत्न केले. नव्या युगाची कास धरणाऱ्या औंधच्या पंतप्रतिनिधींनी १९३० साली  साबण कारखाना काढला. त्याचवेळी बाळासाहेब वर्तक या सामान्य मराठी माणसाने नोकरी, संसार, आजार, आर्थिक चणचण यांचा सामना करीत साबणाचा कारखाना काढण्याचा कसा  प्रयत्न केला त्याची ही संस्मरणीय गाथा आहे. ती १९५१ साली यशवंत मासिकात प्रसिद्ध झाली होती. पूर्ण लेख बराच मोठा आहे. त्यातला काही संपादित अंश आपल्या वाचकांसाठी देत आहोत. (मूळ शिर्षक : डेक्क [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/bb.jpg [postimage] => /2020/03/bb.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2020 [post_author] => 3508 [display_name] => नी. म. केळकर [Post_Tags] => व्यक्तिविशेष,यशवंत,उद्योग [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1873] => Array ( [PostID] => 16993 [post_title] => नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही! [post_content] => [post_excerpt] => इको फ्रेंडली रंगात रसायनं नसतात. सर्व गोष्टी ह्या इको फ्रेंडली रंगात योग्य प्रमाणातच वापरलेल्या असतात यात रंगाचं प्रमाण हे अत्यल्प असते. इको फ्रेंडली रंगांचा सजीव सृष्टीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच याचे डागही राहत नाहीत. होळीच्या वेळी हातगाडीवर  रंगाचे जे मोठे ढीग दिसतात ते रंग मात्र घातक असतात. [post_shortcontent] =>

    रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१५ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त-

    रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते. हा निसर्ग म्हणजे रंगाचा कारखाना आहे असं वाटतं. रंग हा आपला आवडीचा प्रकार. होळीच्या वेळी आपण विविध प्रकारच्या रंगाची उधळण करतो. परंतु आजकाल या रंगांमुळे शरीराला हानी पोहचलेल्याच्या बातम्याही आपणाला वाचायला मिळतात. हो ना ! असं का होतं बरं? मग चांगले रंग कोणते? आजकाल ‘इको फ्रेंडली’ रंग वापरण्याचा सल्ला आपणाला अनेकदा ऐकायला मिळतो. परंतु हे ‘इको फ्रेंडली’ रंग म्हणजे नक्की कोणते रंग आणि हे बनतात कसे? शिवाय हे हानिकारक का नसतात? ...आमचे हे कुतुहूल दूर झाले ते ‘वयम्’च्या उद्योग भेटीमुळे. रंग विशेषांक असल्याने यावेळी ‘इको फ्रेंडली’ रंग बनवणाऱ्या कंपनीला आम्ही भेट दिली. या कंपनीचं नाव होतं ‘लेजर मॅजिक कलर’. अंधेरी येथे या कंपनीचं ऑफिस होतं. या कंपनीची मुख्य फॅक्टरी अहमदाबाद येथे आहे. ‘लेजर मॅजिक कलर’ कंपनीची माहिती आम्हांला तेथील शास्त्रज्ञ राजा पटवर्धन काकांनी दिली. राजा पटवर्धन काकांनी आमचं स्वागत केलं आणि आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आम्हांला कागदापासून बनवलेल्या गणपती बा [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/rang-udyog-bhet-1.jpg [postimage] => /2020/03/rang-udyog-bhet-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Mar 2020 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => आरोग्य,बालसाहित्य,उद्योग,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1874] => Array ( [PostID] => 17163 [post_title] => 'चला हवा येऊ द्या' पत्र फेम अरविंद जगताप म्हणतात की... [post_content] => [post_excerpt] => लेखकाला सगळं नवीन तयार करायचं असतं... [post_shortcontent] =>

    "...कॅमेरामनला तो सीन घेऊन शूट करायचा असतो. मेकपमनला  चेहरा घेऊन रंगवायचा असतो. एडिटरला  फिल्म एडिट करायची असते. संगीतकाराला देखील सीन आणि वातावरण बघून त्या शब्दांना चाल लावायची असते. लेखकाकडे असं काहीच नसतं. त्याला ते सगळं नवीन तयार करायचं असतं. तो त्याच्या मनाचा खेळ असतो. त्याला ते त्यातून निर्माण करायचं असतं. त्याच्या मनातून ते सगळं येणार असतं. ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे, पण लोक तिला खूप सहज समजतात. तुमच्याकडे काही नसताना तुम्हाला काही तरी निर्माण करून दोन तास लोकांना खिळवून ठेवणारी एक गोष्ट बनवायची असते. त्यामुळे हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास आणि अनुभव महत्त्वाचा आहे..."

    लेखक, पटकथाकार अरविंद जगताप या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना भाषेच्या कोणत्या  कौशल्याबाबत सांगतायत? बीएमएमचा विद्यार्थी रोहन गपाट याने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये वाचा -   

    ------------------------------------------------------------------

    प्र. उत्तम कथा व कसदार लेखन म्हणजे काय?

    उत्तम कथा ही मराठी चित्रपटांची मुख्य ओळख आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठी चित्रपटांसाठी लिखाण केलंय. राजन खान, आनंद यादव अशा कसदार लेखकांच्या कथांवर सिनेमे निघालेत. या कथा नवीन लेखकांना चित्रपट कथा कशी असावी हे समजण्यासाठ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/download.jpg [postimage] => /2020/03/download.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Mar 2020 [post_author] => 3504 [display_name] => रोहन गपाट [Post_Tags] => भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1875] => Array ( [PostID] => 17140 [post_title] => समांतर एक चित्रप्रकाराचा प्रवास [post_content] => [post_excerpt] => ‘पथेर पांचाली’ला कान महोत्सवात मिळालेल्या बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पारितोषिकाबरोबरच सत्यजित रे यांचं नाव जगभरात पोहोचलं आणि त्यांच्या अतिशय यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्याकडेही ‘कलात्मक चित्रपट’ किंवा ‘समांतर चित्रपट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट चळवळीला सत्यजित रे यांना मिळालेलं यश हे प्रेरणा देणारं ठरलं. [post_shortcontent] => ‘पथेर पांचाली’ला कान महोत्सवात मिळालेल्या बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पारितोषिकाबरोबरच सत्यजित रे यांचं नाव जगभरात पोहोचलं आणि त्यांच्या अतिशय यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्याकडेही ‘कलात्मक चित्रपट’ किंवा ‘समांतर चित्रपट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट चळवळीला सत्यजित रे यांना मिळालेलं यश हे प्रेरणा देणारं ठरलं.

    समांतर एक चित्रप्रकाराचा प्रवास

    -गणेश मतकरी ‘पथेर पांचाली’ला कान महोत्सवात मिळालेल्या बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पारितोषिकाबरोबरच सत्यजित रे यांचं नाव जगभरात पोहोचलं आणि त्यांच्या अतिशय यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्याकडेही ‘कलात्मक चित्रपट’ किंवा ‘समांतर चित्रपट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट चळवळीला सत्यजित रे यांना मिळालेलं यश हे प्रेरणा देणारं ठरलं. रे यांचं मोठं होणं आणि जागतिक पातळीवर पोहोचणं याला आपल्या समांतर चित्रपटांच्या चळवळीत फार महत्त्व आहे असं मी म्हणेन. कारण कालांतरानं कलात्मक चित्रपट म्हणजे काय, त्याचं स्वरूप कोणत्या प्रकारचं असण्याची अपेक्षा आहे, त्याची निवेदनशैली काय हवी, व्यक्तिरेखाटन किती तपशिलात हवं, या सर्व मुद्यांना एकत्रित करणारा जो ढाचा तयार झाला, तो ‘पथेर पांचाली’ डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी केलेल्या प्रयत्नांमधून तयार झाला. या प्रयत्नांमध्ये थेट अनुकरण नसलं तरी सत्यजित रे यांच्या दृष्टिकोणाचा प्रभाव या ढाच्यावर होता. कलात्मक चित्रपट किंवा आर्ट फिल्मपेक्षा समांतर किंवा पॅरलल सिनेमा हे नाव मला वाटतं या शाखेला अधिक योग्य रीतीनं न्याय देणारं आहे. अर्थात एका विशिष्ट काळापुरतं. १९६० ते १९८० या दशकांमधला समांतर चित्रपट हा खऱ्या अर्थानं व्यावसायिक च [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Mandi.jpg [postimage] => /2020/03/Mandi.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1876] => Array ( [PostID] => 16975 [post_title] => प्राण्या तुझा रंग कसा ? [post_content] => [post_excerpt] => बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांमध्ये तीन प्रकारचे चांदणीच्या आकाराचे क्रोमॅटोफोर्स असतात. हे त्वचेच्या निरनिराळ्या थरात असतात. सर्वांत वरच्या थरांत नारिंगी, लाल किंवा पिवळ्या रंगद्र्व्यानी भरलेली ‘झॅन्योफोर्स’ असतात. मधल्या थरांमध्ये असतात ‘इरिडीओफोर्स’. यात चंदेरी चकचकीत रंगद्रव्य असतात, तर सर्वात तळाच्या थरात मेलॅनोफोर्स हे मेलॅनिन रंगद्रव्ये असणारे पेशीसमूह दिसतात. [post_shortcontent] =>

     प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का? 

    प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात. आपल्या त्वचेच्या खाली जसे मेलॅनिन हे रंगद्रव्य असते, तशीच निरनिराळी रंगद्रव्ये प्राण्यांच्या त्वचेत असतात. लाल-गुलाबी प्राणी, पक्षी, रंगीत मासे यांच्या त्वचेत कॅरेटिनॉईडस् ही रंगद्रव्ये असतात. ही कॅरेटिनॉईडस् त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत, तर ती खाण्यावाटे त्यांच्या शरीरात पोहोचतात. तांबड्या-गुलाबी पंखाचा रोहित पक्षी (फ्लेमिंगो) दिवसभर तांबड्या कोलंब्या खातो आणि तोच रंग त्याच्या पंखावर चढतो. म्हणून तर त्याला ‘अग्निपंख’ असेही नाव आहे. कोलंब्या सागरी जालातले सूक्ष्म शेवाळे खातात म्हणून त्या लाल होतात. शेवाळांना मात्र स्वतःचा कॅरेटिनॉईडस् रंगद्रव्य निर्माण करता येतो. अन्नसाखळीच्या मार्गाने रंग एकाकडून दुसरीकडे जातो.  आहे की नाही गंमत! मग तुम्ही म्हणाल, गाई आणि काळ्याकभिन्न म्हशी हिरवंगार गवत खातात तरी त्या हिरव्या का नाही होत ? तर त्याचे कारण असे आहे की, हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल हे पचनक्रियेत साफ बदलून जाते. काही प्राण्यांच्या शरीरात क्रोमॅटोफोर्स (रंगद्र्व्यांच्या पेशी) असतात. या पेशींचा आकार, त्यात असलेले रंगद्र्व्याचे प्रमाण इ [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Pranya-tuza-rang-kasa-1.jpg [postimage] => /2020/03/Pranya-tuza-rang-kasa-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Mar 2020 [post_author] => 3475 [display_name] => नंदिनी देशमुख [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1877] => Array ( [PostID] => 17075 [post_title] => एक प्रकल्प कविता रसग्रहणाचा! [post_content] => [post_excerpt] => कवितेद्वारा विद्यार्थ्यांना भाषेची, शब्दांची गोडी लागावी असं एका शिक्षिकेला नुसतं वाटतच नाही, तर... [post_shortcontent] =>

    कवितेद्वारा विद्यार्थ्यांना भाषेची, शब्दांची गोडी लागावी असं एका शिक्षिकेला नुसतं वाटतच नाही, तर त्यासाठी त्या मुलांना पाठ्यपुस्तकाबाहेरील कवितांपर्यंत घेऊन जातात, निवडलेल्या कवीची शाळेतील आणि शाळेबाहेरूनही सर्व पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या कविता निवडीपासून ते त्याच्या रसग्रहणाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होतात. कविता रसग्रहणाच्या  या प्रकल्पाबद्दल सविस्तर सांगतायत पुणे येथील अक्षरनंदन शाळेतील शिक्षिका जयश्री काटीकर - 

    ---------------------------------------------------------------------

    रसग्रहण म्हणजे कवितेचा सारांश सांगणे नव्हे. कवितेची शब्दकाळा, शैली यांची माहीतगार चिकित्सा करणे. लेखकाचे जास्तीत जास्त साहित्य वाचणे. कवितेला त्या संपूर्ण साहित्याच्या संदर्भात बघणे. लेखकाची वौशिष्ट्ये समजून घेणे. निवडलेली कविता, कवीच्या जीवनदृष्टीशी ताडून बघणे. शक्य असेल तर समकालीन लेखंकाशी तुलना कारणे. कवितेचा भावार्थ समकालीन विषयांशी जोडून पाहणे. हे सगळं करण्यासाठी एक शिस्त लागते. शिक्षकांनीही हे लक्षात ठेवणे गरजेचं असतं. त्यामुळे नववी, दहावीच्या टप्प्यावर रसग्रहण ही घटना राहत नाही तर प्रकल्प बनतो.

    रसग्रहण प्रकल्पाला निमित्त ठरली कुसुमाग्रजांची ‘अहि-नकुल’ ही कविता. कुठलीही कविता शिकताना, त्यातले शब्द, त्याचे अर्थ जाणून घेता घेताच विद्यार्थ्याची कवितेची जाण अर्थाच्या पलीकडे जायला हवी; हे मनात पक्कं होतं. [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/20200309_022633.jpg [postimage] => /2020/03/20200309_022633.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Mar 2020 [post_author] => 3496 [display_name] => जयश्री काटीकर [Post_Tags] => कविता रसास्वाद,शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1878] => Array ( [PostID] => 16816 [post_title] => १९१७: मानवी संवेदनांची प्रगल्भ अनुभूती [post_content] => [post_excerpt] => युद्धातल्या घटनांमध्ये लक्षणीय स्वरूपात असणारा आणि प्रकर्षानं न-जाणवणारा घटक, म्हणजे मानवी भावभावना. सॅम मँडिस दिग्दर्शित ‘१९१७’ हा नवा युद्धपट, मानवी भावभावना ठळकपणे दर्शवणारी, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी एक छोटीशी गोष्ट सांगतो. [post_shortcontent] => युद्धातल्या घटनांमध्ये लक्षणीय स्वरूपात असणारा आणि प्रकर्षानं न-जाणवणारा घटक, म्हणजे मानवी भावभावना. सॅम मँडिस दिग्दर्शित ‘१९१७’ हा नवा युद्धपट, मानवी भावभावना ठळकपणे दर्शवणारी, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी एक छोटीशी गोष्ट सांगतो.(वास्तवरुपवाणी-  जाने-मार्च २०२०)

    १९१७: मानवी संवेदनांची प्रगल्भ अनुभूती

    -हर्षद सहस्रबुद्धे जेव्हा एखादं युद्ध होतं, तेव्हा ते असंख्य घटना सोबत घेऊन येतं आणि अनंत आठवणी, व्रण मागे ठेवून जातं. युद्धात मुख्य घटना काय घडल्या, हे तर महत्त्वाचं असतंच; कारण युद्ध घडून गेल्यानंतर पुढची दिशा ठरते. आजूबाजूच्या भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडतात. पण, युद्धात घडणा-या मुख्य घटनांइतकंच महत्त्व, युद्धाच्या दरम्यान,आधी आणि नंतर घडणा-या उपघटनांनादेखील असतं. किंबहुना, युद्धात घडून गेलेल्या मुख्य घटनांची कारणमीमांसा, या उपघटना अथवा कहाण्यांवरुन ध्यानात येण्याची शक्यता असते. एखाद्या मोठ्या, जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणा-या युद्धावर आधारलेले असंख्य चांगले चित्रपट आहेत. युद्धात घडलेल्या मुख्य घटना, त्यांचा क्रम आणि घडलेल्या गोष्टींची बिनचूक नोंद, जसाच्या तसा, अस्सल अनुभव देणारं चित्रण, या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच; पण, युद्धातल्या घटनांमध्ये लक्षणीय स्वरूपात असणारा आणि प्रकर्षानं न-जाणवणारा घटक, म्हणजे मानवी भावभावना. सॅम मँडिस दिग्दर्शित ‘१९१७’ हा नवा युद्धपट, मानवी भावभावना ठळकपणे दर्शवणारी, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट, म्हणजे पहिल्या महायुद्धादरम्यान घडलेल्या एका मुख्य घटनेमागचं उपकथानक आह [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/1917poster2.jpg [postimage] => /2020/03/1917poster2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1879] => Array ( [PostID] => 17004 [post_title] => सृजन आणि स्त्री [post_content] => [post_excerpt] => सृजनाच्या प्रक्रियेत कळीची भूमिका स्त्रीकडेच असते. [post_shortcontent] => स्त्रीमुक्ती... स्त्री-पुरुष समानता.... स्त्री ही आदिशक्ती आहे असे सांगणे.... स्त्रीची विविध रूपे दाखवणे..... स्त्रीचे समाजातले स्थान अधोरेखीत करणे...... अशा अनेक अंगांनी आपण दरवर्षी ८ मार्चच्या सुमारास वैचारिक रवंथ करत असतो. परंतु आपण तो केला अथवा न केला तरीही स्त्री ही निसर्गाची एक अमोघ व्यवस्था आहेच. पुरुषाला जसे तिच्याशिवाय पूर्णत्व नाही आणि तसे स्त्रीलाही पुरुषाशिवाय पूर्णत्व नाही ही वस्तुस्थिती आहे. दोघे एकत्र आल्याशिवाय मानववंश पुढे चालू राहणार नाही हे दोघांनाही माहिती आहे. मुक्ती, अन्याय, अत्याचार हा स्त्रीभोवती केंद्रीत झालेला सगळा अभिव्यक्ती आविष्कार म्हणजे केवळ सत्तेचा खेळ आहे, ताकदीचा खेळ आहे. एरवी, सृष्टीच्या रचनेत दोघांना निसर्गाने समान अधिकार दिलेले आहेत. सृजनासाठी, नवनिर्मितीसाठी दोघांचेही परस्पर सहकार्य लागते. सगळे काही पुरुषसत्ताक असल्याचे दिसत असले तरीही सृजनाच्या प्रक्रियेत कळीची भूमिका स्त्रीकडेच असते. पशू-पक्ष्यांमध्ये, किटकांमध्ये ज्याप्रमाणे मादीला आकर्षित करण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असते, मादीला वश करण्यासाठी ‘नर’ मंडळी विविध क्लुप्त्या करत असतात, स्वतःचे श्रेष्ठत्व मादीवर ठसावे म्हणून स्पर्धा करत असतात तेच सर्व नरमनुष्यही करत असतो. कारण आपण मानव भले स्वतःला इतर जीवसृष्टीच्या तुलनेत वरचे स्थान देत असू, त्याच्या बुद्धीचे-प्रगतीचे गोडवे गात असू, मात्र  निसर्गाच्या नजरेत कीडा-मुंगी आणि मनुष्य यांच्यात काही फरक नाही. मनुष्याकडे तो आपली एक निर्मिती म्हणूनच पाहात असतो. पक्ष्यांमध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी काय काय केले जाते हे पाहिले तर माणूस आणि पक्षी-प्राणी यांच्यात काहीही फरक नाही हे लगेचच स्पष्ट होते. शास्त्रज्ञांच्या निरिक्षणानुसार नरपक्षी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/images.jpg [postimage] => /2020/03/images.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Mar 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय,स्त्री विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1880] => Array ( [PostID] => 16983 [post_title] => अग्नि-उत्सव ! [post_content] => [post_excerpt] => अग्नि या शब्दापासून आग हा शब्द तयार झाला. या आगीशी संबंधित कितीतरी वाक्प्रचार प्रचलित आहेत. आग असणं म्हणजे तीव्र इच्छा असणं, पोटात आग पडणं म्हणजे अतिशय भूक लागणं, आग लावणं म्हणजे भांडण उपस्थित करणं, आगीत तेल ओतणं म्हणजे लागलेलं भांडण विकोपास नेणं, आगीवाचून धूर निघत नाही म्हणजे पापी कृत्याशिवाय बभ्रा होत नाही, आगीतून उठून फोफाट्यात पडणं म्हणजे एका संकटातून दुसऱ्या अधिक वाईट संकटात पडणं. आग पाखडणं म्हणजे एखाद्यावर अतिदोषारोप करणं. हा अग्नि आहुती भक्षण करतो. म्हणून त्याला हुताशन असं म्हणतात आणि म्हणून होळीला हुताशनी महोत्सव म्हणतात. [post_shortcontent] =>

    शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया.

    `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ?  आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या  आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी. या सगळ्याची आठवण झाली असेल, होय ना. काय मग लागले का तुम्हाला होळीचे वेध ? फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरी होणारी ही होळी कुठे होलिकोत्सव या नावाने तर कुठे होलिकादहन, हुताशनी महोत्सव अशा नावांनी ओळखली जाते. कोकण गोमंतकात तिला शिग्मो म्हणजेच शिमगा असं म्हणतात. या नावाचीही एक जन्मकथा आहे, बरं का. पूर्वी फाल्गुन मासातील या कालखंडाला सुगिम्हअ म्हणजे `सुग्रीष्म’ असं म्हटलं जाई. कारण हा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतूचा काळ. या सुग्रीष्मपासून शिग्मो शब्द तयार झाला व पुढे वर्णविपर्यययोग म्हणजे अक्षरांच्या अदलाबदलीने शिमगा असा शब्द रुढ झाला. होळी पेटवण्याच्या परंपरेचीही एक जन्मकथा आहे. पूर्वी म्हणे फाल्गुन मासातील या काळात एक राक्षसीण गावागावात हिंडत असे. लहान मुलांना त्रास देणारी ही राक्षसीण महाभयंकर होती. हिंस्र, अक्राळविक्राळ असं तिचं स्वरुप होतं. ती लहान मुलांना घाबरवत असे. त्यांचा पाठलाग करत असे. होलिका, होलाका, ढूंढा, [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/holi.jpg [postimage] => /2020/03/holi.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Mar 2020 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => समाजकारण,प्रासंगिक,भाषा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1881] => Array ( [PostID] => 16977 [post_title] => रंगांची बेरीज-वजाबाकी [post_content] => [post_excerpt] => लिओनार्डो-डा-विन्चीसारख्या मोठ्या चित्रकारांना निसर्गातले अगणित रंग कदाचित सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असावेत. चित्रं काढताना ते तशा विविध छटांचा वापरही करत असतील. म्हणूनच, बघणाऱ्यांना त्यांच्याइतके रंग समजले नाहीत तरीही त्यांनी रंगवलेली चित्रं अधिक भावतात. [post_shortcontent] =>

    सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख-

      “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही,  हाच प्रश्न पडला होता. आई आपला मोबाईल घेऊन मजेत त्या दोघांच्या मध्ये बसली. “ह्या तानापिहि भिंगरीतला तांबडा भाग तांबडा का दिसतो? त्याच्यावर प्रकाश पडला की तो सूर्यप्रकाशातला फक्त तांबडाच प्रकाश परत फेकतो आणि बाकीचे सगळे रंग शोषून घेतो. नारिंगी, पिवळा, हिरवा, सगळे भाग आपापल्या रंगाचा प्रकाश तेवढा परत पाठवतात. तुम्ही भिंगरी फिरवली की त्या साती भागांकडून येणारे प्रकाशकिरण एकत्र होतात आणि सात रंगांची बेरीज होऊन तुम्हांला पांढरा रंग दिसतो. आपल्या भोवती अनेक रंग असतात. पण निळा, हिरवा आणि लाल हे तीन प्राथमिक रंग. इतर सगळे रंग निळा-हिरवा-लाल या तीन प्राथमिक रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणातल्या बेरजेने बनलेले असतात. बशीतल्या मिश्रणाची गोष्ट वेगळी. तिथल्या तांबड्या ठिपक्याकडूनही तांबडाच रंग परत येतो आणि बाकीचे शोषले जातात. पण त्याच्यात निळा ठिपका मिसळला की तांबडा ठिपका निळा रंग शोषतो आणि निळा ठिपका तांबडा रंग शोषतो. परतणाऱ्या प्रका [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/RANGAANCHEE-BEREEJ-VAJAABAAKEE.jpg [postimage] => /2020/03/RANGAANCHEE-BEREEJ-VAJAABAAKEE.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 07 Mar 2020 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1882] => Array ( [PostID] => 16572 [post_title] => आता आंदोलने का होत नाहीत? [post_content] => [post_excerpt] => आंदोलनांच्या कालानुरूप बदलत्या स्वरूपाबाबत परखड भाष्य [post_shortcontent] => अंक : अंतर्नाद, २०१२  `महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे!` असे महात्मा गांधी म्हणाले होते. कारण सामाजिक सुधारणांचे अनेक झरे महाराष्ट्रात जागोजागी फुटल्याचे  तेंव्हा दिसत होते. या झऱ्यांचा प्रवाह विस्तारुन त्याचे मोठ्या धारेत रुपांतर व्हायचे तर त्यासाठी नेतृत्वाच्या मागे येणारा कार्यकर्त्यांचा जथा लागतो. आंदोलने त्यातूनच जन्माला येतात. सामान्य माणसाच्या मनात साचलेले असमाधान, त्यासाठी रस्त्यावर येण्याची त्यांची तयारी आणि त्या तयारीला विधायक वळण देण्याचे सामर्थ्य असलेले नेतृत्व यातून आंदोलने होत असतात. आजच्या काळात आंदोलने होताना का दिसत नाहीत? या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अमर हबीब यांनी नेमके उत्तर दिले होते, २०१२ साली ‘अंतर्नाद’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तुत लेखात. अमर हबीब हे मूळचे उत्तर प्रदेशचे. ते महाराष्ट्रात आले आणि अंबाजोगाई येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षण घेत असताना ते राष्ट्र सेवा दलाकडे खेचले गेले. १९७४ ला मराठवाडय़ात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आणीबाणीचा निषेध केला. मिसाखाली १९ महिने तुरुंगवास भोगला. १९८० पासून ते शेतकरी आंदोलने करीत आहेत. गावोगाव भटकंती करून शेतकरी चळवळीचा विचार ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. ‘भूमिसेवक’ हे साप्ताहिक त्यांनी काही काळ चालवले. ********** ज्यांनी उभ्या हयातीत कधी आंदोलनात भाग घेतला नाही, तेच साळसूदपणे विचारतात, ‘हल्ली आंदोलने वगैरे काही दिसत नाहीत?’ बहुतेक नोकरी करणारे लोक असा [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/636679487499891347.jpg [postimage] => /2020/03/636679487499891347.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Mar 2020 [post_author] => 3459 [display_name] => अमर हबीब [Post_Tags] => अंतर्नाद,समाजकारण,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1883] => Array ( [PostID] => 16972 [post_title] => रंगांची ओळख [post_content] => [post_excerpt] => शंकूपेशींकडे रंगसंवेदना असते. त्यांच्यामुळंच आपल्याला रंग दिसतात. त्यांची संख्या मात्र मर्यादितच असते. बारा कोटी काष्ठपेशींच्या तुलनेत शंकूपेशींची संख्या केवळ सहा-सात लाख इतकीच असते. [post_shortcontent] =>

    आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान.

    आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर  हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे. तसं पाहिलं तर रंगांची मजल इंद्रधनुष्याच्या तानापिहिनिपाजा या सात रंगांपर्यंतच जाते. त्या चौकटीतले सात रंगच तसे आपल्या ओळखीचे असतात, पण त्यातही विविध छटा असतात. गवताचा रंग हिरवा, पोपटाचाही हिरवा, कैरीचाही हिरवा आणि ऑलिव्हचाही हिरवाच. पण त्यांच्यामध्येही बारीकसारीक असले तरी फरक आहेतच. साडीला मॅचिन्ग ब्लाऊजचं कापड विकणार्‍याला विचारा. तो कोणत्याही एकाच रंगाच्या अगणित छटा वेगवेगळ्या दाखवू शकतो. केवळ आपल्या नजरेनं तो त्या ओळखू शकतो. त्यात परत या सात रंगांमध्ये ज्यांची नावं येत नाहीत असे कोनफळी, गुलाबी, केशरी, आकाशी, राणी, चॉकलेटी, मातकट असेही अनेक रंग आपल्या भेटीला येतात. शिवाय या सात रंगांच्या पलीकडेही रंग आहेतच. ता म्हणजे तांबड्याच्या पलीकडे इन्फ्रारेड किंवा अवरक्त, तर जा म्हणजे जांभळ्याच्या अलीकडे अल्ट्राव्हायोलेट किंवा जंबूपार. त्याही पलीकडे आणखी काही. पण हे रंग आपण पाहू शकत नाही. ते पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये नसते. म्हणूनच मग प्रश्न पडतो की हे सात रंग [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Ranganchi-olakh.png [postimage] => /2020/03/Ranganchi-olakh.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Mar 2020 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1884] => Array ( [PostID] => 17024 [post_title] => संपादकीय - मराठी भाषा शिक्षणात अनिवार्य कशासाठी? [post_content] => [post_excerpt] => मराठीच्या सक्तीबाबतची मागणी बारावीपर्यंतची होती आणि ती पूर्ण झालेली नाही. [post_shortcontent] =>

    "शाळा हे भाषेच्या विकासाचे मुख्य केंद्र आहे. भाषा जगवण्याच्या किंवा मारण्याच्या उद्योगात शाळांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग असतो असे म्हटले जाते त्यात तथ्य आहे. समाजाची भाषा आणि संस्कृती प्रत्येक पुढच्या पिढीकडे संक्रमित, हस्तांतरित करण्याचे काम शाळांतूनच होत असते. ते ज्या भाषेतून प्रभावीपणे होते ती भाषा सुरक्षित भाषा आणि ज्या भाषेतून  होत नाही ती असुरक्षित मानली जाते. त्यासाठीच मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरला जातो. पण समाजातील कोवळ्या पिढीकडून मातृभाषेतर भाषाच जेव्हा शाळेमध्ये प्रथम भाषा म्हणून शिकायला सुरुवात होते तेव्हा संबंधित मातृभाषेच्या शेवटाचा तो आरंभबिंदू असतो. मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांसाठी ही धोक्याची खूण आहे आणि तिचा गंभारपणे विचार करण्याची आवश्यकता आहे." - मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या आणि सर्व माध्यमांच्या  शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा एक विषय म्हणून अनिवार्य करण्याचा  निर्णय घेतला. त्या अनुषंगाने भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा हा लेख  - 

    -----------------------------------------------------------------------

    मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी ही एक विषय म्हणून अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय व तसे विधेयक पारित करून दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती स्वागतार्ह आहे. इंग्रजी व बिगरमराठी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20190729-WA0027.jpg [postimage] => /2020/03/IMG-20190729-WA0027.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 05 Mar 2020 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => शिक्षण,भाषा,मराठी प्रथम - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1885] => Array ( [PostID] => 16642 [post_title] => चष्मा का लागतो ? [post_content] => [post_excerpt] => चाळिशीनंतर नेत्रभिंगांचा लवचीकपणा घटतो. जवळच्या वस्तू, अक्षरं बघताना ती फुगीर होऊ शकत नाहीत. त्याला Presbyopia म्हणतात. तसं झाल्यामुळे वाचताना, सुईत दोरा ओवताना, तांदूळ निवडताना डोळ्यांच्या पुढ्यात बहिर्गोल भिंगं ठेवायची गरज भासते; ‘चाळिशी’ लावावी लागते. [post_shortcontent] =>

     टीव्ही पाहिल्याने चष्मा लागतो हा एक गैरसमज आहे, मग चष्मा का बरं लागतो ?

    “सारखे का रे बोलता?” “बाई, व्योमला फळ्यावरचं दिसत नाही. त्याला वाचून दाखवावं लागतं.” सातवी-आठवीच्या वर्गात असा संवाद सर्रास ऐकू येतो. त्या वयात मुलांची उंची झपाट्याने वाढते. त्याचसोबत त्यांच्या डोळ्यांची म्हणजे नेत्रगोलांची (Eyeballs) लांबीही वाढते. काहीजणांमध्ये ती लांबी प्रमाणाबाहेर वाढते. आपला डोळा कॅमेऱ्यासारखा असतो. बहिर्गोल नेत्रभिंगामुळे (Convex lens) दूरच्या वस्तूची प्रतिमा मज्जापटलावर (Retina) साकारते. तिथले मज्जातंतू (Nerves) ती माहिती मेंदूपर्यंत पोचवतात आणि ती वस्तू आपल्याला ‘दिसते’. बालपणात, तरुणपणी नेत्रभिंग (Lens) लवचीक असतं. वस्तू फार जवळ असली तर ते थोडंसं फुगीर होतं आणि प्रतिमा बरोबर नेत्रपटलावर केंद्रित करतं. [caption id="attachment_16647" align="alignright" width="300"] निकोप डोळा[/caption] नेत्रगोलाची लांबी फारच वाढली तर नेत्रभिंगाने कितीही चपट व्हायचा प्रयत्न केला तरी दूरच्या वस्तूची प्रतिमा मज्जापटलावर पडू शकत नाही. डोळ्यांसमोर योग्य अंतर्गोल भिंगं (Concave lens) ठेवली तरच ते साधतं. म्हणजेच ‘ऱ्हस्वदृष्टी’चा, Myopiaचा चष्मा लागतो. या लोकांना दूरचं दिसत नाही, पण म्हातारे झाल्यावरही त्यांना चष्म्याशिवाय छान वाचता येतं. काही लहान मुलांमध्ये नेत्रगोल (Eyeballs) जन्मतःच फार आखूड असतो. Lensने कितीही फुगीर व्हायची धडपड केली तरी जवळच्या वस्तूची प्रतिमा Retinaच्या मागेच पडते. त्यांना ब [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/detail.jpg [postimage] => /2020/02/detail.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 05 Mar 2020 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => आरोग्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1886] => Array ( [PostID] => 16811 [post_title] => ‘समांतर सिनेमा’ फिल्म सोसायटीचे योगदान [post_content] => [post_excerpt] => फॉर्मुला नाकारणारा पथेर पांचाली हा पहिला शुद्ध सिनेमा. कान्स महोत्सवात त्याला पारितोषिक मिळाल्याने भारतभर त्याचे नांव झाले. सर्व महानगरात तो दाखवला गेला आणि सिनेमाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या मूठभर सुशिक्षित वर्गांत चित्रपटही साहित्याप्रमाणे कला आहे याची जाणीव निर्माण झाली.‘पथेरपांचाली’च्या निर्मितीमागे कलकत्ता फिल्म सोसायटी हा मूळ स्रोत होता, हे लक्षांत येताच बंगालमधे १९५५ नंतर अनेक फिल्म सोसायट्या निर्माण झाल्या आणि  ‘प्रेक्षक चळवळ’ देशभर नेण्यासाठी फिल्म सोसायट्यांचे फेडरेशनही कलकत्ता फिल्म सोसायटीच्या पुढाकाराने स्थापन झाले. (वास्तव रुपवाणी  अंक ऑक्टोबर-डिसेंबर २०१९) [post_shortcontent] => फॉर्मुला नाकारणारा पथेर पांचाली हा पहिला शुद्ध सिनेमा. कान्स महोत्सवात त्याला पारितोषिक मिळाल्याने भारतभर त्याचे नांव झाले. सर्व महानगरात तो दाखवला गेला आणि सिनेमाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या मूठभर सुशिक्षित वर्गांत चित्रपटही साहित्याप्रमाणे कला आहे याची जाणीव निर्माण झाली. ‘पथेरपांचाली’च्या निर्मितीमागे कलकत्ता फिल्म सोसायटी हा मूळ स्रोत होता, हे लक्षांत येताच बंगालमधे १९५५ नंतर अनेक फिल्म सोसायट्या निर्माण झाल्या आणि  ‘प्रेक्षक चळवळ’ देशभर नेण्यासाठी फिल्म सोसायट्यांचे फेडरेशनही कलकत्ता फिल्म सोसायटीच्या पुढाकाराने स्थापन झाले. (वास्तव रुपवाणी  अंक ऑक्टोबर-डिसेंबर २०१९)  

    ‘समांतर सिनेमा’ फिल्म सोसायटीचे योगदान

    -सुधीर नांदगांवकर   सामान्य प्रेक्षकाला सिनेमा हा आवडतो किंवा आवडत नाही. हे दोनच प्रकार ठाऊक असतात. त्यामुळे आर्ट सिनेमा, समांतर सिनेमा, व्यावसायिक सिनेमा हे शब्द त्याच्यासमोर कोणी उच्चारले किंवा त्याच्या वाचनांत आले तरी त्याचा अर्थ समजावून घ्यायचा जराही प्रयत्न तो करत नाही. कारण सिनेमा समजावून घेतला पाहिजे. अभ्यासपूर्ण नजरेने त्याकडे पाहिले पाहिजे असे आजही ८० टक्के प्रेक्षकांना वाटत नाही. या ८० टक्क्यांत सुशिक्षित व अशिक्षित असे सर्व येतात. या प्रेक्षकांचा सिनेमा हे दोन घटका करमणुकीचे साधन या पलीकडे सिनेमाशी काही देणे-घेणे नसते. प्रेम प्रकरणाची कथा, कानांना गोड लागणारी गाणी आणि नृत्ये म्हणजे सिनेमा अशी या भाबड्या प्रेक्षकांची भ्रामक समजूत असते. सिनेमाचा जन्म होऊन आता १२५ वर्षे झाली आहेत. भारतीय प्रेक्षकांची ही सिनेमाविषयी भ्रामक समजूत का झाली कधी झाली आणि कशी झाली. यावर सिनेवि [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/mirch-masala.jpg [postimage] => /2020/03/mirch-masala.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1887] => Array ( [PostID] => 16632 [post_title] => अवकाशात कोण कोण गेलंय ? [post_content] => [post_excerpt] => अवकाशयानात गुरुत्त्वाकर्षण शून्य असतं आणि त्यामुळे वजन जाणवत नाही. अवकाशवीर यानात तरंगत आहेत अशी चित्रं, व्हिडिओ किंवा सायन्स फिक्शन चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आपल्याला अशा अवस्थेत राहण्याची सवय नसते. तिथे छोट्या छोट्या गोष्टी करणंदेखील कठीण होऊ शकतं. माणसांना शून्य गुरुत्त्वाकर्षणात वावरण्याचं प्रशिक्षण देता येतं. [post_shortcontent] =>

    अवकाशात माणसांना पाठवण्याव्यतिरिक्त आणखी कोण कोण जाऊन आलंय माहितीये?- माश्या, वानर, उंदीर, कुत्री, कासव, मासे इत्यादी.. आणि आता आपल्या गगनयानातून जाणार आहे एक रोबोट- व्योममित्रा !

    येत्या डिसेंबरमध्ये आपलं भारतीय गगनयान अवकाशात झेप घेणार आहे, ही बातमी तुम्ही ऐकली असेल. या यानात नेहमीची शास्त्रीय उपकरणं असतील; सोबत असेल व्योममित्रा- एक ह्यूमनॉइड. आता तुम्ही म्हणाल, ही कोण? तर ही आहे एक रोबोट. माणसासारखी दिसणारी रोबोट, म्हणून ह्यूमनॉइड. व्योम म्हणजे अवकाश. या अवकाशात मैत्रीपूर्ण संचार करायला आपली व्योममित्रा जाणार आहे. गगनयानात उपकरणांची देखरेख करणं आणि तिथल्या लाइफ सपोर्ट सिस्टमची चाचणी घेणं अशा जबाबदाऱ्या ती पार पाडणार आहे. गगनयानात ह्यूमनॉइड पाठवायची कल्पना खूप छान आहे. माणसांना अवकाशात पाठवायच्या आधी त्यांना काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज ह्यूमनॉइडवरून घेता येईल. खरं तर याच कारणासाठी, माणसांच्या आधी अवकाशात वेगवेगळे प्राणी नेण्याचे प्रयोग झाले आहेत. सुरुवात झाली ती साध्या माशीपासून. खरं नाही वाटत ना? आपल्या घरात इथेतिथे मुक्तपणे वावरणाऱ्या माश्यांच्या काही भगिनी अवकाशात जाऊन आल्यात ते? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर अवकाश सुरू होतो असं साधारण मानलं जातं. १९४७ साली अमेरिकेने एका रॉकेटमधून काही माश्यांना १०९ किमी उंचीपर्यंत नेलं होतं. एका कॅप्सूलमध्ये बंदिस्त ठेवलेल्या या माश्या पॅराशूटच्या मदतीने पृथ्वीवर सुखरूप उतरल्या. त्यानंतर अवकाशातल्या विकिरणांचा (रेडिएशनचा) त्यांच्यावर काही परिणाम झाला का, हे पाहण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात आली. तसा काही परिणाम न दिसल्याने आणखी प्रयोग करायला श [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Vyommitra-ISRO.jpg [postimage] => /2020/02/Vyommitra-ISRO.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Mar 2020 [post_author] => 2041 [display_name] => मेघश्री दळवी [Post_Tags] => बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1888] => Array ( [PostID] => 16731 [post_title] => रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील भाषा सोहळा [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेच्या बोलींचा आस्वाद व त्यांचा मालिकांमधील वापर [post_shortcontent] =>

    नुकताच मराठी भाषा दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई, घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील या सोहळ्याचा सचित्र वृत्तांत –

    ------------------------------------------------------------------

    गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी विभाग व मराठी वाङमय मंडळातर्फे सेमिनार हॉल येथे ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर महाविद्यालयाच्या गानपथकाने गायन शिक्षक श्री. आदित्य खवणेकर यांच्या संगीत संयोजनांतर्गत मराठी अभिमानगीत सादर केले.

    मराठी विभागप्रमुख डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी भाषादिनानिमित्त आरंभलेल्या जागरामागची भूमिका विशद केली, तर प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन यांनी भाषेचे महत्त्व जागतिक संदर्भात स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. हिमांशू दावडा यांनी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांनी  ‘आविष्कार ’ या भित्तिपत्रकावर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित सादर केलेल्या रसास्वादपर लेखांच्या ‘गोष्ट एका साहित्यरत्नाची ’ या हस्तलिखिताचे प्रकाशन प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन यांच्या हस्ते करण्यात आले.

    [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20200302-WA0008.jpg [postimage] => /2020/03/IMG-20200302-WA0008.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Mar 2020 [post_author] => 2847 [display_name] => डॉ. नीलांबरी कुलकर्णी [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1889] => Array ( [PostID] => 16722 [post_title] => के. एम. सी. महाविद्यालयातील भाषा जागर [post_content] => [post_excerpt] => मराठी ही रोजगाराची भाषा होण्यासाठी युवा वर्गाला सक्रीय होण्याची गरज [post_shortcontent] =>

    नुकताच मराठी भाषा दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला. खोपोली येथील के. एम. सी महाविद्यालयातील या सोहळ्याचा सचित्र वृत्तांत -

    ---------------------------------------------------------------------------

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

    एवढ्या जगात माय मानतो मराठी

    कवी सुरेश भट यांच्या प्रतिभेतून साकारलेले हे 'मराठी भाषेचे गौरव गीत' गात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 'साहित्यिक कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर' यांच्या २७ फेब्रुवारी जन्मदिनी 'माय मराठीचा उत्सव खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयात मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला.

    मराठी भाषेला प्राचीन अशी प्रदीर्घ परंपरा आहे. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी’ ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा होय. बारा कोटीपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. पण त्याबरोबरच  लोकव्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, न्यायालयात, प्रसारमाध्य [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/IMG-20200302-WA0018.jpg [postimage] => /2020/03/IMG-20200302-WA0018.jpg [userfirstname] => Bhausaheb [userlastname] => [post_date] => 02 Mar 2020 [post_author] => 2555 [display_name] => डॉ. भाऊसाहेब नन्नवरे [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1890] => Array ( [PostID] => 16672 [post_title] => उद्रेकाच्या उंबरठ्यावर जोकर [post_content] => [post_excerpt] => अमेरिकेतील डिसी कॉमिक्सने निर्माण केलेली सुपरमॅन, बॅटमॅन ही काल्पनिक पात्र पडद्यावर जिवंत झाली आणि त्यांच्या मार्गात अडथळे आणणारा खलनायक म्हणून जोकर ही व्यक्तिरेखासुद्धा! क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित डार्क नाईट या चित्रत्रयीमधून जोकरचे खलनायकी रूप प्रेक्षकांनी याआधी पाहिलं आहे. गॉथम शहरात अराजक माजवणारा जोकर व त्यापासून सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणारा बॅटमन यांच्यातील द्वंद्वाचा थरार प्रेक्षकांनी अनुभवलाय. टॉड फिलिप्सचा जोकर या द्वंद्वाच्या  आधीची गोष्ट सांगतो. [post_shortcontent] => अमेरिकेतील डिसी कॉमिक्सने निर्माण केलेली सुपरमॅन, बॅटमॅन ही काल्पनिक पात्र पडद्यावर जिवंत झाली आणि त्यांच्या मार्गात अडथळे आणणारा खलनायक म्हणून जोकर ही व्यक्तिरेखासुद्धा! क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित डार्क नाईट या चित्रत्रयीमधून जोकरचे खलनायकी रूप प्रेक्षकांनी याआधी पाहिलं आहे. गॉथम शहरात अराजक माजवणारा जोकर व त्यापासून सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणारा बॅटमन यांच्यातील द्वंद्वाचा थरार प्रेक्षकांनी अनुभवलाय. टॉड फिलिप्सचा जोकर या द्वंद्वाच्या  आधीची गोष्ट सांगतो. वाकीन फिनिक्सला जोकरच्या भूमिकेसाठी ऑस्कर मिळण अपरिहार्य होत.  

    उद्रेकाच्या उंबरठ्यावर जोकर

    -डॉ. संतोष पाठारे तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, एखादा कलावंत त्याच्या कलेचा अविस्मरणीय आविष्कार घडवतो तेव्हा प्रेक्षकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. वाकीन फिनिक्सचा जोकर पाहताना मात्र तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं हादरवून टाकलं अशी आपली अवस्था होऊन जाते. चित्रपट प्रभावी करण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाची असते. पण जोकरच्या यशाचं श्रेय दिग्दर्शक टोड फिलिप्स एवढंच, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक वाकीन फिनिक्स या अभिनेत्याकडे जातं. वॉक इन द लाईन, हर यासारखे चित्रपट आपल्या सक्षम अभिनयाच्या जोरावर तोलणा-या वाकीन फिनिक्सचा जोकर चित्रपट संपल्यानंतर अक्षरशः आपल्या मानगुटीवर बसतो. अमेरिकेतील डिसी कॉमिक्सने निर्माण केलेली सुपरमॅन, बॅटमॅन ही काल्पनिक पात्र पडद्यावर जिवंत झाली आणि त्यांच्या मार्गात अडथळे आणणारा खलनायक म्हणून जोकर ही व्यक्तिरेखासुद्धा! क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित डार्क नाईट या चित्रत्रयीमधून जोकरचे खलनायकी रूप प्रेक्षकांनी याआधी [post_status] => publish [postmainimage] => /2020/03/Joker-2.jpg [postimage] => /2020/03/Joker-2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Mar 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1891] => Array ( [PostID] => 16622 [post_title] => भेद सारे मावळू द्या... [post_content] => [post_excerpt] => कुणाला अपमानास्पद वाटेल किंवा त्यांच्या मनाला टोचेल असे टोमणे मारणे, छेड काढणे असे प्रकार रस्त्यात, चौकात, मैदानात सर्रास घडताना दिसतात. हे नुसते चुकीचे नाही, तर हा गुन्हा आहे. पण अनेकजण मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात असताना, केवळ त्यांच्यातील एक बनून राहायला हवे म्हणून, जे होते ते चालवून घेतात. अशाने आपण त्या व्यक्तीचा अपमान तर करतोच, पण हीन वृत्ती पसरवायला कारणीभूत होतो. त्यातूनच विकृती घडू शकते. [post_shortcontent] =>

    आपण नक्की मुले-मुली यांच्यात समभाव मानणाऱ्या गटात आहोत ना, हे स्वत: कायम तपासत राहिले पाहिजे. शाळेत एखादा कार्यक्रम साजरा करण्याआधी आयोजनाची आखणी करतो तेव्हा स्वागत करायला मुलींची आणि बाकडी रचायला, जाजम अंथरायला मुलग्यांची ड्युटी लावतो. अशा गल्लती आपण करतो काही वेळा!

    वयम् दोस्तांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या सकारात्मक बातम्या वाचून मनाला आनंद होतो. (लष्करात महिलांना कायम पदे देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जे युक्तिवाद झाले, त्या बातम्या वाचून समजून घ्या.) मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करणाऱ्या गटातील माणसे जसजशी वाढत जातील, तसतसे मुली व महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी होत जातील. आपण नक्की मुले-मुली यांच्यात समभाव मानणाऱ्या गटात आहोत ना, हे स्वत: कायम तपासत राहिले पाहिजे हं! कारण असे आहे ना की, मुले-मुली हा भेदभाव समाजातील अनेकांच्या मनात घट्ट रुजलेला असतो. त्यांचे बघून आपणही काही वेळा चुकून तेच अनुसरतो. त्यांचा राग करण्यात अर्थ नाही, कारण ते तसेच बघत, ऐकत मोठे झालेले असतात ना! आपण आधुनिक काळात वाढतोय. मुलगा आणि मुलगी वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील कोणीच कमी-जास्त क्षमतेचे नाही, हे माहिती आहे आपल [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Edit-March-2020.jpg [postimage] => /2020/02/Edit-March-2020.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Mar 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => वयम् - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1892] => Array ( [PostID] => 16654 [post_title] => मराठी अभ्यास केंद्राचा भाषा पुरस्कार सोहळा [post_content] => [post_excerpt] => ...तर आज मराठीचे चित्र वेगळे दिसले असते. [post_shortcontent] =>

    गतवर्षापासून मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी राजभाषा दिनी भाषा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मराठी भाषा आग्रही’ पुरस्कार दिला जातो, तर मराठीच्या चळवळीतील कार्यकर्ते जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रयोगशील मराठी शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाच्या भाषा पुरस्कार सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत आणि पुरस्कार मानकऱ्यांवरील चित्रफिती - 

    ---------------------------------------------------------------------------------

    आदिवासी बोलीच नव्हे तर प्रमाण भाषांचेही अस्तित्व धोक्यात – न्या. हेमंत गोखले

    आपली भाषा टिकवणे आपल्याच हाती असले तरी  इंग्रजी भाषेने भारतीय भाषांसमोर निर्माण केलेले आव्हान मोठे आहे. आज आदिवासी बोलीच केवळ असुरक्षित नसून  समाजाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या भारतीय प्रमाण भाषादेखील असुरक्षित आहेत. एके काळी वैद्यकीय शिक्षणही उर्दूसारख्या भाषेतून दिल्याची उदाहरणे आहेत. मराठी भाषेतूनही वैद्यकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न ब्रिटिश राजवटीत झाला. पण आज सर्व व्यवहारात इंग्रजीचे प्राबल्य वाढले असून तालुक्यातालुक्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे आणि तिथे चांगले इंग्रजी शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही नाहीत असे चित्र असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांनी मराठी अभ्यास केंद्राच्या भ [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Marathi-Bhasha-Gaurav-Sohala-02.jpg [postimage] => /2020/02/Marathi-Bhasha-Gaurav-Sohala-02.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 28 Feb 2020 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => प्रासंगिक,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1893] => Array ( [PostID] => 16579 [post_title] => सत्याचा शोध [post_content] => [post_excerpt] => २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन' (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आणि भारत सरकारनं ती मान्य केली. तेव्हापासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. [post_shortcontent] => २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. त्यानिमित 'वयम्'च्या फेब्रुवारी २०१८ च्या अंकातील हा लेख खास विज्ञानदिना निमित्त-  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून. भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन 'रामन परिणाम' म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन' (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आणि भारत सरकारनं ती मान्य केली. तेव्हापासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. रामन यांच्या कार्याप [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/c-v-raman-2.jpg [postimage] => /2020/02/c-v-raman-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Feb 2020 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => व्यक्तिविशेष,प्रासंगिक,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1894] => Array ( [PostID] => 16533 [post_title] => संपादकीय [post_content] => [post_excerpt] => प्रभात चित्र मंडळातर्फे गेली २७ वर्षे प्रकाशित होणारे चित्रपटांचा, अभ्यासपूर्ण आढावा घेणारे मराठीतील एकमेव त्रेैमासिक वास्तव रुपवाणी आता डिजिटल रुपात बहुविध.कॉम वर प्रसिद्ध होत आहे. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२० च्या अंकातील संपादकीय . [post_shortcontent] => प्रभात चित्र मंडळातर्फे गेली २७ वर्षे प्रकाशित होणारे चित्रपटांचा, अभ्यासपूर्ण आढावा घेणारे मराठीतील एकमेव त्रेैमासिक वास्तव रुपवाणी आता डिजिटल रुपात बहुविध.कॉम वर प्रसिद्ध होत आहे. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२० च्या अंकातील संपादकीय .

    संपादकीय

    नवीन वर्षानिमित्त ‘वास्तव रूपवाणी’च्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा! ऑक्टोबर ते मार्च हा मोसम चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणीचा असतो. भारतात आयोजित केले जाणारे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, त्यात दाखवल्या गेलेल्या महत्त्वाच्या चित्रपटांची चर्चा आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीस जाहीर होणारे ऑस्कर पुरस्कार यामुळे चित्रपट वर्तुळात उत्साही वातावरण असतं. पूर्वी केवळ महोत्सवांपुरते मर्यादित असलेले चित्रपट नेटफ्लिक्स व इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होत असल्यामुळे आणि मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित होत असल्यामुळे सर्वसामान्य चित्रपट रसिकांना ते पाहणं शक्य झालं आहे. या चित्रपटांची समीक्षकांनी लिहिलेली परीक्षणं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यातूनच एखाद्या चित्रपटाची हवा निर्माण होते. तो पाहण्याची उत्सुकता वाढते. ऑस्कर स्पर्धेत हा चित्रपट किती पुरस्कार पटकावणार याबद्दल चर्चा घडतात. ‘पॅरासाईट’ हा चित्रपट या वर्षी चर्चेच्या केन्द्रस्थानी होता. हॉलीवूडमध्ये निर्मिती झालेल्या ‘जोकर’, ‘१९१७’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’, ‘आयरीश मॅन’, ‘मॅरेज स्टोरी’ यासारख्या चित्रपटांना पिछाडीवर टाकून सर्वप्रथमच परदेशात निर्माण झालेल्या ‘पॅरासाईट’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट व आंतरराष्ट्रीय चित्रपट या पुरस्कारांसह चार ऑस्कर पुरस्कार पटकवण्याचा विक्रम के [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Cover-Jan-2020.jpg [postimage] => /2020/02/Cover-Jan-2020.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => रुपवाणी- संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1895] => Array ( [PostID] => 16512 [post_title] => मातृभाषा का महत्त्वाची? [post_content] => [post_excerpt] => बाळ जन्माला येतं तेव्हापासून मेंदूतला ‘वर्निक’ हा भाग काम करत असतो. ‘वर्निक’ हा भाषा-आकलनाचा भाग आहे; तर ‘ब्रोका’ हा भाषा- निर्मितीचा भाग आहे. आसपासची माणसं ज्या भाषेत बोलतात, त्यातले शब्द ‘वर्निक’ या भागात साठवले जातात. वयाच्या साधारणत: वर्ष-दीड वर्षापर्यंत ‘ब्रोका’ विकसित होतो. जेव्हा ‘ब्रोका’ विकसित होतो, तेव्हापासून मुलं बोलायला लागतात. जी भाषा, जे शब्द आतापर्यंत ‘वर्निक’मध्ये साठवले गेले आहेत, तेच शब्द आणि तीच भाषा मूल आधी बोलतं. [post_shortcontent] =>

    मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजेच आपलं आपल्या भावनांशी नातं; म्हणूनच मातृभाषेशी असलेलं नातं आपण जपायला हवं. आपण कोणत्याही भाषेत शिकत असलो, तरी मातृभाषेतून बोलणं, वाचणं, लिहिणं करत राहावं. आपलं आपल्या मातृभाषेशी फार सखोल नातं असतं; ते तोडू नये. २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा झाला त्यानिमित्त-

    Emotional thinking is our true first language.- फ्रॅंक निनिवगी. किती खरं आहे हे वाक्य. फ्रॅंक यांनी ‘भावना’ या विषयावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणतात, भावनिकदृष्ट्या आपण जे विचार करतो, तीच आपली पहिली भाषा असते. म्हणूनच मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजे नक्की काय? आपण आईच्या पोटात असतो तेव्हापासून आई जी भाषा बोलत असते, ती आपण ऐकतो. तीच आपली मातृभाषा. आईचा आवाज बाळाला स्पष्ट ऐकू येत असतो आणि इतरांचे आवाज जरा लांबून बोलल्यासारखे, अस्पष्ट ऐकू येत असतात. त्यामुळे आईचा आवाज बाळ मस्तपैकी ऐकत असते. मातृभाषेची सुरुवात होते ती अशी, जन्माच्या आधीपासूनच! मातृभाषेचं अनौपचारिक आणि सहज शिक्षण असं सुरू होतं. बाळ जन्माला आल्यावर त्याला इतरांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येतात. घरात बोलली जाणारी भाषा ते बाळ अगदी सहजपणे शिकतं. जी मुलं नॉर्मल असतात, म्हणजे ज्यांच्या मेंदूत कोणतीही गुंतागुंतीची समस्या नसते, ती मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत, घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतात. अगदी त्यातलं व्याकरण, विशिष्ट उच्चार शिकतात. उदा. जपानी भाषेत ‘ल’ आणि ‘र’ मध्ये फरक केला जात नाही. त्यामुळे मोठं झाल्यावरही जपानी लोकांना ‘ल’ आणि ‘र’ या दोन उच्चार [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Matrubhasha_ka_mahatvachi.png [postimage] => /2020/02/Matrubhasha_ka_mahatvachi.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Feb 2020 [post_author] => 2031 [display_name] => डॉ. श्रुती पानसे [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1896] => Array ( [PostID] => 16169 [post_title] => आणि तरीही शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे! [post_content] => [post_excerpt] => नाममहात्म्याचे महत्व सांगणारा एक नर्मविनोदी लेख. [post_shortcontent] => अंक : रोहिणी, जुलै १९५१ नावात काय आहे, असं शेक्सपिअर एकदा लिहून गेला, त्यानंतर या वाक्याचा आधार घेऊन नाममहात्म्यावर आजवर शेकडो लेख आले असतील. या वाक्याला वेठीला धरुन विनोद करण्याची परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळानुसार विनोदाची जातकुळी बदलते, परंतु शेक्सपिअरच्या वाक्याचं उदाहरण कायम राहतं. हा लेख वाचून आपल्याला पन्नासच्या दशकातील सर्वसामान्य विनोदाच्या जातकुळीचा एक मसला मिळतो. पण या लेखाची आणखी एक गंमत आहे. १९५१ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या या लेखात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रातील शब्दकोड्यांचा आणि ते सोडवून मिळणाऱ्या बक्षिसाचा उल्लेख आहे. शब्दकोडे तेंव्हा नुकतेच सुरु झाले होते, ते पूर्णपणे बरोबर सोडविणाऱ्यांना रोख बक्षिसेही दिली जात. मुख्य म्हणजे  लोकसत्तामध्ये या कोड्यांची जबाबदारी तेंव्हा जयवंतराव साळगावकर यांच्याकडे होती. या शब्दकोड्याच्या यशातूनच त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला आणि त्यातून पुढे ‘कालनिर्णय’चा उद्योग उभा राहिला... ********** शेक्सपिअर कितीही उत्कृष्ट नाटककार वा कवी असला व मानसशास्त्र जाणणारा कुशल कलावन्त म्हणून त्याला मानले तरीही नावाचं मानसशास्त्र त्याला समजलं नव्हतं असंच मी म्हणेन. नाहीतर ‘नावांत काय आहे?’ असं त्यानं म्हटलंच नसतं. रविवार असल्याने चहापाणी आटोपून ‘रविवारच्या लोकसत्तेची’ वाट पाहत ओटीवरच्या बाकावर बसलो होतो. त्या दिवशी आमच्या लॉटरीचा निकाल होता. लोकसत्तेतील कोडे सोडवून पाठविले होते व त्याच्या निकालाकडे डोळे लावून बसलो होतो. आजकाल महागाई दामदुपटीने वाढत आहे व त्या मानाने मिळकत वाढत नाही. तेव्हा जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याकरीता जादा पैसा कसा मिळेल ही विवंच [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/1463.jpg [postimage] => /2020/02/1463.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Feb 2020 [post_author] => 3438 [display_name] => द. दा. जवारकर [Post_Tags] => विनोद,रोहिणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1897] => Array ( [PostID] => 16502 [post_title] => दुर्गभांडार-एक स्वप्नपूर्ती [post_content] => [post_excerpt] => आम्ही पायऱ्या चढत चढत साधारण आठ वाजता ब्रह्मगिरी पर्वतावर पोचलो. अहाहा! काय तो नजारा होता! खरंच अविस्मरणीय!! आजूबाजूला मोकळा परिसर, थोड्या अंतरावर हरिहर आणि बसगड दिसत होते. पर्वताच्या मागच्या बाजूला डावीकडे गोदावरी नदीचा उगम आणि उजव्या बाजूला खाली शिवजटा मंदिर. सारा परिसर सूर्याच्या सकाळच्या कोमल प्रकाशाने हलकेच उजळला होता. [post_shortcontent] => बाराव्या शतकात देवगिरीचा राजा रामदेवराय याच्या काळात महाराष्ट्रात असंख्य देवळं तसेच किल्ल्यांची निर्मिती झाली, त्यात दुर्गभांडार हा किल्ला बांधला गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात अशा किल्ल्यांना बळकटी मिळाली. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या डोक्यावर असलेला हा मजबूत किल्ला! त्रंबकेश्वरचा ‘दुर्गभांडार’ पाहायचाच, असा निर्णय घेऊन रात्री १२ वाजता ठाणे स्थानकावर सातजण भेटलो. उत्तरेकडे पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे चांगलाच गारठा होता. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशा आवेशात आम्ही रात्रीची शेवटची कसारा गाडी पकडली. आम्हां सात वीरांमध्ये एक स्त्री होती. सकाळी सव्वापाचच्या सुमारास आम्ही त्रंबकेश्वर मंदिराच्या समोर पोहोचलो. मंदिर सकाळी सहाला उघडते, तरी सोमवार असल्यामुळे पहाटेपासूनच त्या थंडीत शिवभक्तगण रांग लावून मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. आम्हांला देवळाच्या बरोब्बर मागे ब्रह्मगिरीचा विशाल डोंगर दिसत होता. पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण चंद्राच्या प्रकाशात त्याची भव्यता आणि राकटपण जाणवत होते. आम्ही त्रंबकेश्वराला बाहेरूनच नमस्कार करून पुढे ‘दुर्गभांडार’च्या दिशेने चालायला सुरुवात केली. वाटेत कुशावर्त तलाव पाहून पुढे निघालो. त्या थंडीतही काही भक्त कुशावर्त तलावात स्नान करीत होते. पुढे गंगासागर तलाव ओलांडून आम्ही एम.टी.डी.सी.च्या हॉलिडे रिसॉर्टवरून ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या म्हटले की, कुठल्याही गिर्यारोहकाचा जरा हिरमोडच होतो, पण या पायऱ्या लहान उंचीच्या आणि जवळजवळ असल्याने त्रास जाणवत नव्हता. सूर्योदयाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या आभाळाचा रंग आणि पिवळ्या-लाल दिव्यांनी उजळून ग [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/IMG_20170313_102803598.jpg [postimage] => /2020/02/IMG_20170313_102803598.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Feb 2020 [post_author] => 3442 [display_name] => Sumant Parchure [Post_Tags] => इतिहास,अनुभव कथन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1898] => Array ( [PostID] => 16442 [post_title] => मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात…! [post_content] => [post_excerpt] => देवाधर्माचे संस्कार मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकत नाहीत. [post_shortcontent] =>

    मराठी शाळांचं वैभव पुन्हा आणायचं म्हणत मराठी शाळा इंग्रजी शाळांचा मापदंड समोर ठेवून त्यांनी केलेल्या चुकांचं अनुकरण तर करत नाहीत ना? मराठी शाळेत कालबाह्य गोष्टी जतन करण्याचे पायंडे तर पाडले जात नाहीत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या बाबतीत मराठी शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांना आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारा, परखड भाष्य करणारा पत्रकार नमिता धुरी यांचा हा लेख -

    -------------------------------------------------------------------------------

    मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करते की,  लेखातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक मराठी शाळेला लागू होईलच असे नाही. काही मराठी शाळा स्वतःमध्ये खरंच कौतुकास्पदरित्या बदल घडवतात. पण या शाळा अपवादा‍त्मक असतात. जास्तीत जास्त मराठी शाळा अजूनही बदलाच्या प्रक्रियेपासून अंतर ठेवूनच आहेत. अशा शाळांसाठी हा लेख आहे. इतरांच्या भावना दुखावण्याचे कारण नाही.

    एखादी गोष्ट बदलायची असेल, तर सर्वात आधी ती स्वीकारावी लागते. एखादी गोष्ट आपण जेवढी नाकारू किंवा लपवण्याचा प्रयत्न करू तेवढी ती अधिक अडचणीची ठरत जाते. मराठी शाळांचे सर्व पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी सध्या हेच समजून घेणं गरजेचं आहे. मराठी शाळांचा दर्जा घसरला किंवा काळानुसार तो वाढलाच नाही, हे सत्य आपण स्वीकारायला हवं. बदलत्या काळाच्या गरजा न कळणे हे मराठी शाळांच्या आजच्या अवस्थेचे प्रमुख कारण आहे [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/20200214_181605.jpg [postimage] => /2020/02/20200214_181605.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Feb 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1899] => Array ( [PostID] => 16463 [post_title] => पॅरासाईट:क्षुल्लक माणसांचा नश्वर वास [post_content] => [post_excerpt] => पॅरासाईट हा चित्रपट पहायला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे तुफान गर्दी उसळली होती. मागच्या वर्षी कान महोत्सवात उत्कृष्ट फिल्मसाठी पाम दि ओर मिळवणारी आणि जगभरात चर्चिली गेलेली दक्षिण कोरियाची ‘पॅरासाईट’ ही फिल्म पिफच्या रसिक प्रेक्षकांसाठी आकर्षण होती यात नवल नाही. रांग इतकी लांब होती की, बरेच लोक परत गेले. शेवटच्या थराला तुम्ही कुठेही असलात तरी कमीच मिळतं किंवा मग तुम्हाला मिळतंच नाही. हा जगाचा नियम आहे. पॅरासाईट अशा शेवटच्या थरातल्या माणसांविषयी काही सांगतो. [post_shortcontent] => पॅरासाईट हा चित्रपट पहायला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे तुफान गर्दी उसळली होती. मागच्या वर्षी कान महोत्सवात उत्कृष्ट फिल्मसाठी पाम दि ओर मिळवणारी आणि जगभरात चर्चिली गेलेली दक्षिण कोरियाची ‘पॅरासाईट’ ही फिल्म पिफच्या रसिक प्रेक्षकांसाठी आकर्षण होती यात नवल नाही. रांग इतकी लांब होती की, बरेच लोक परत गेले. शेवटच्या थराला तुम्ही कुठेही असलात तरी कमीच मिळतं किंवा मग तुम्हाला मिळतंच नाही. हा जगाचा नियम आहे. पॅरासाईट अशा शेवटच्या थरातल्या माणसांविषयी काही सांगतो.  

    पॅरासाईट:

    क्षुल्लक माणसांचा नश्वर वास

    -जुई कुलकर्णी

    पॅरासाईट हा चित्रपट पहायला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे तुफान गर्दी उसळली होती. मागच्या वर्षी कान महोत्सवात उत्कृष्ट फिल्मसाठी पाम दि ओर मिळवणारी आणि जगभरात चर्चिली गेलेली दक्षिण कोरियाची ‘पॅरासाईट’ ही फिल्म पिफच्या रसिक प्रेक्षकांसाठी आकर्षण होती यात नवल नाही. रांग इतकी लांब होती की, बरेच लोक परत गेले. शेवटच्या थराला तुम्ही कुठेही असलात तरी कमीच मिळतं किंवा मग तुम्हाला मिळतंच नाही. हा जगाचा नियम आहे. पॅरासाईट अशा शेवटच्या थरातल्या माणसांविषयी काही सांगतो. ‘कार्ल माक्र्सनंतर बाँग जून हो!’ अशी प्रतिक्रिया मी एका इंटरनेट रिव्ह्यूत वाचली आणि स्तिमित झाले. मग अगदी जाणवलं की, खरंच पॅरासाईट हा चित्रपट म्हणजे भांडवलशाहीवर मारलेला जोरदार फटका आहे. पहिल्यांदा हा चित्रपट म्हणजे हसत हसत मारलेला गुद्दा वाटतो आणि तो तर जीवघेणा वार होता हे कळतं तोवर सिनेमा संपलेला असतो. एका कुटुंबाकडे सगळंच काही अमाप आहे. एका कुटु [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Parasite-img-1-1.jpeg [postimage] => /2020/02/Parasite-img-1-1.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1900] => Array ( [PostID] => 16167 [post_title] => 'यशंवत'चे पहिले संपादकीय निवेदन (१९२८) [post_content] => [post_excerpt] => नियतकालिक सुरू करणे म्हणजे बुडीत धंदा काढणे होय, असा समज महाराष्ट्रात प्रचलित आहे. [post_shortcontent] => अंक : यशवंत, डिसेंबर १९२८ मासिके सुरु होणे आणि ती बंद पडणे हा मराठीच काय जगातील सर्वच भाषांमधील एक परिपाठ आहे. भारतात तर शेकडो भाषा असल्याने आजवर हजारो मासिके अल्पकाळ ते दीर्घकाळ चालून बंद पडलेली आहेत. त्यातली अनेक हौशी होती, तर उत्तम दर्जाची परंतु व्यावहारिक कारणांनी बंद पडलेलीही अनेक आहेत. मराठी भाषेतही अशा मासिकांची संख्या उदंड आहे, ‘यशवंत’ हे १९२८ साली सुरु झालेले आणि पुढे लवकरच बंद पडलेले असेच एक मासिक. गणेश महादेव वीरकर (जन्म १८८८, मृत्यू २४ मे १९७४) यांनी ते सुरु केले होते. ‘गणेश महादेव वीरकर आणि कंपनी’ स्थापन करुन त्यांनी ७५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्यात नाथमाधव यांच्या कादंबऱ्या, सरदेसाई यांच्या रियासतीचे सर्व भाग अशी महत्त्वाची  पुस्तके- ग्रंथ होते. यशवंत, भूमिजन अशी नियतकालिके त्यांनी उत्साहाने सुरु केली, परंतु त्यात यश न आल्याने १९४० साली ते या व्यवसायातून बाहेर पडले. कोणतेही मासिक सुरु करताना संपादकांना यशाची खात्री असते आणि आपण जो मजकूर देणार आहोत त्याच्या दर्जाबद्दलही विश्वास असतो. प्रस्तुतचा लेख हा ‘यशवंत’  मासिकाचे पहिले संपादकीय होय. उत्साह आणि अपेक्षा त्यातून ओसंडून वाहताना  दिसतात.. सर्व सत्यसंकल्प पूर्ण करणाऱ्या परमेश्र्वराच्या चरणी आमची नम्र प्रार्थना आहे की त्याने आम्हाला यश द्यावे. महाराष्ट्र भाषेला अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य व माधुर्य आणणाऱ्या शब्दसृष्टीच्या ईश्र्वरांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की आमच्या या कार्याला त्यांचा आशीर्वाद असावा. मराठ्यांच्या देशाला प्रत्यक्ष परमेश्र्वरानेही दिले नाही एवढे वैभव आमच्या नावाला आणण्यासाठी हिंदुस्थानच्या प्रत्येक रणभूमीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या यशवन्त वीरांच [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/admin-ajax.jpg [postimage] => /2020/02/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Feb 2020 [post_author] => 3434 [display_name] => गणेश महादेव वीरकर [Post_Tags] => यशवंत,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1901] => Array ( [PostID] => 16436 [post_title] => कार्यशाळाः- मुलांचे प्रतिसाद [post_content] => [post_excerpt] => डोके – हात – हृदय या तिन्हींचा समवाय साधणारे शिक्षण [post_shortcontent] =>

    'भारताच्या इतिहासात एका टप्प्यावर हात व डोके ह्याची फारकत झाली. डोक्याने काम करणाऱ्याने हात वापरणे कमीपणाचे मानले आणि हाताने काम करणाऱ्याने  डोके वापरू नये अशी (जाति) व्यवस्था अस्तित्वात आली. ती मोडायची तर डोके – हात – हृदय या तिन्हींचा समवाय साधणारे शिक्षण हवे.' हे डॉ. कलबाग यांचे विधान समजून उमजून पुण्याच्या अक्षरनंदन शाळेत विविध कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळेविषयीच्या मुलांच्या शब्दांतील या प्रतिक्रिया - 

    ---------------------------------------------------------------------

    • सुतारकामातले अवघड काम कोणते असे विचारले तर रंधा मारणे असे सांगेन. खरेतर तेसुद्धा अवघड आहे असे नाही, पण त्याचे एक विशिष्ट तंत्र आहे. किती जोर लावायचा हे प्रत्यक्ष काम करूनच कळते.
    • गणपतीच्या दिवशी छान आरास केली होती. सगळे कष्ट, कौशल्य पणाला लावून साकारलेल्या लाकडी पाटावर गणपतीची मूर्ती अलगद ठेवलेली होती. तेव्हा एव्हरेस्ट सर केल्याप्रमाने आनंद झाला होता, अभिमान वाटत होता.
    • कार्यशाळेमुळे मला आता थोडेफार सुतारकाम येते. इलेक्ट्रॉनिक्समुळे मी घरी सायकलचा इलेक्ट्रॉनिक हॉर्न व मागचा दिवा बनवू शकले. इलेक्ट्रीकलमुळे इस्त्री दुरुस्ती, बल्ब बसवणे इ. कामे करू शकते.
    • एके दिवशी खेळताना वर्गाचे दार तुटले. आम्ही दादांना सांगितल्यावर त [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/New-Doc-2020-02-20-01.22.42_1.jpg [postimage] => /2020/02/New-Doc-2020-02-20-01.22.42_1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Feb 2020 [post_author] => 3430 [display_name] => अक्षरनंदन [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1902] => Array ( [PostID] => 16429 [post_title] => समांतर चित्रपटाच्या प्रदर्शनापुढची बदलती आव्हाने... [post_content] => [post_excerpt] => समांतर चित्रपटाची वाटचाल अशी आव्हानात्मक परिस्थितीत सुरु झाली. एनएफडीसी अर्थात फिल्म फेडरेशन डेव्हलपमेंट ऑफ इंडियाचे या चित्रपटांना सहकार्य असले तरी अशा चित्रपटांना थिएटर मिळणे गरजेचे  होते. सत्तरच्या दशकात पूर्वार्धात राजेश खन्नाच्या तर उत्तरार्धात अमिताभ बच्चनच्या चित्रपटांनी गल्ला पेटीवर धुमाकूळ घातला असताना आशयघन समांतर चित्रपटांना विविध चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी खेळ यात हुकमी ऑडियन्स असला तरी त्याचे रितसर प्रदर्शनही गरजेचे होते. [post_shortcontent] => समांतर चित्रपटाची वाटचाल अशी आव्हानात्मक परिस्थितीत सुरु झाली. एनएफडीसी अर्थात फिल्म फेडरेशन डेव्हलपमेंट ऑफ इंडियाचे या चित्रपटांना सहकार्य असले तरी अशा चित्रपटांना थिएटर मिळणे गरजेचे  होते. सत्तरच्या दशकात पूर्वार्धात राजेश खन्नाच्या तर उत्तरार्धात अमिताभ बच्चनच्या चित्रपटांनी गल्ला पेटीवर धुमाकूळ घातला असताना आशयघन समांतर चित्रपटांना विविध चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी खेळ यात हुकमी ऑडियन्स असला तरी त्याचे रितसर प्रदर्शनही गरजेचे होते.

      समांतर चित्रपटाच्या प्रदर्शनापुढची बदलती आव्हाने...

      -दिलीप ठाकूर आजच्या मल्टीप्लेक्सच्या युगात एकाच कॉम्प्लेक्समध्ये चार पाच (कुठे चक्क सात) छोटी मोठी थिएटर्स आणि ‘सिम्बा’, ‘बाहुबली’, ‘साहो’ सारखे मोठे चित्रपट असतील तर काही मल्टीप्लेक्समध्ये तर पहिले तीन दिवस त्याचेच  ‘चोवीस तास’ शो, इतकं आणि असे चित्रपट प्रदर्शन सहज आणि सोपे झाले असले तरी पन्नास वर्षांपूर्वी असे वातावरण नव्हते आणि समांतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी तर बरेच अडथळे/आव्हाने पार करावी लागली. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांत रुजलेला समांतर चित्रपट हिंदीत सत्तरच्या दशकाच्या अगदी सुरुवातीला आला. मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’(१९६९) हा हिंदीतील पहिला समांतर चित्रपट होय. तेव्हाची हिंदी चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांत राजेश खन्नाची प्रचंड क्रेझ होती. इतकी की एक वेळ अशी आली की, मुंबईतील सत्तर टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट सुरु होते. त्यात तो दक्षिण मुंबईतील मेन थिएटरचा जमाना. तेथे दिवसा तीन खेळ याप्रमाणे रिलीज झालेला यशस्वी  चित्रपट तब्बल पंचवीस अथवा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करे. राजेश खन्नाचे तर ओळीने चौदा चित्र [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/saransh_1.jpeg [postimage] => /2020/02/saransh_1.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1903] => Array ( [PostID] => 16403 [post_title] => शिवाजीमहाराजांची स्फूर्तिस्थाने, सवंगडी आणि सहकारी [post_content] => [post_excerpt] => शिवराजास स्वराज्य स्थापनेची जी स्फूर्ती झाली तिचे पहिले उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई हे होय. [post_shortcontent] => अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ ********** प्रास्ताविकः- शिवजन्मकालीन महाराष्ट्र - अकराव्या, बाराव्या शतकांत सरासरी दीडशे वर्षे महाराष्ट्रावर यादवांचे राज्य होते; त्या अवधीत मराठीचे स्वराज्य होते. परंतु त्या स्वराज्यावर उत्तरेकडून मुसलमानांच्या स्वाऱ्या आल्या आणि यादवांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट झाले. तेव्हापासून म्हणजे तेराव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांची सत्ता सुरू झाली. भारताप्रमाणे महाराष्ट्र या ना त्या मुसलमानी सत्तेखाली राबू लागला. हीच परिस्थिती, शिवजन्मकाळी होती. शिवजन्माच्या वेळी महाराष्ट्रावर बव्हंशी मुसलमानांची सत्ता होती. हिंदु धर्मावर मुसलमानांची सारखी आक्रमणे होत होती. जुलमाने धर्मांतर केले जाई, हिंदु स्त्रियांचे हरण करून त्यांना भ्रष्ट करण्यांत येई, स्त्री-पुरुषांना आणि बालबालिकांनाही गुलाम करून परदेशी पाठविण्यांत येई, देवाची मंदिरे आणि मूर्ति भग्न करून त्या मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यांत येत. लष्कराचा त्रास होऊन खेडेविभागांत आणि शहरी विभागांत केव्हा नुकसान होईल याचा नेम नसे. अशी परिस्थिती असूनही ब्राह्मण, प्रभू, मराठा इत्यादी महाराष्ट्रीय मंडळी यवन राज्यकर्त्यांची नौकरी करीत. राज्यकारभारांत, लष्करांतही अधिकाराच्या जागा स्वीकारून महाराष्ट्रीयांवर, वैदिक धर्मावर आणि गाईब्राह्मण इत्यादिकांवर होत असलेला अत्याचार नुसते निमूटपणे पाहतच त्यांना स्वस्थ बसावे लागे. एवढेच नव्हे तर, तो अत्याचार करण्यांत पुढाकारही घेणे भाग पडे. त्यांत एकमेकांविरुद्ध द्वेष, शत्रुत्व आणि कुटुंबाकुटुंबान्तर्गत वैमनस्य असल्यास प्रतिपक्षास राजसत्तेच्या आश्रयाखाली नामोहरमसुद्धा केले जाई. असो. शिवजन्माच्या वेळी महारा [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/collage-2.jpg [postimage] => /2020/02/collage-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Feb 2020 [post_author] => 3425 [display_name] => यशवंत खुशाल देशपांडे [Post_Tags] => इतिहास,व्यक्तिविशेष,श्रीसरस्वती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1904] => Array ( [PostID] => 16352 [post_title] => मराठी शाळा आणि पैसेवाल्यांच्या पळवाटा [post_content] => [post_excerpt] => आपल्या पाल्याची खरी गरज काय हे पालकांना माहितीच नसतं. [post_shortcontent] =>

      मुलांना इंग्रजी शाळेत घालून घरात मराठी जपणाऱ्या मराठी कलाकारांना मला प्रश्न विचारायचाय, तुमचा मराठी सिनेमा घरातल्या टीव्हीवर जपला जाऊ शकतो ना, मग चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमाला स्थान मिळावं, त्यातही प्राइम टाइम मिळावा यासाठी तुम्ही का भांडत असता? मराठी सिनेमाचे संस्कार मुलांवर घरात करा आणि चित्रपटगृहात नेऊन इंग्लिश सिनेमा दाखवा ना! कोणताही कलाकार ‘माझ्या’ सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून भांडत असेल तरी ठीक. पण हे कलाकार सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून ‘मराठी सिनेमा’ या शब्दाचा पुरेपूर वापर करून घेतात. असाच प्रश्न पत्रकारांनाही, माझं मराठी वर्तमानपत्र मी घरात वाचेन, यावर ते समाधानी असतात का? आपल्या वर्तमानपत्राचा किंवा वृत्तवाहिनीचा बाहेरही प्रसार व्हावा असंच त्यांना वाटत असतं ना! मराठी लेखकांनी आपल्या कादंबऱ्या मुलांना घरात वाचून दाखवाव्यात. त्या प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अट्टाहास कशासाठी? आमची मराठी शाळा कशी कात टाकते आहे ही गोष्ट अगदी उत्साहाने लोकांना पटवून देणारे मराठी शाळेतले शिक्षक पालकाच्या भूमिकेत शिरल्यावर मात्र या लेखात दिलेल्या एकूण एक पळवाटा अवलंबतात. मराठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक आपल्या मुलांना इंग्रजी भाषा घरात शिकवू शकतात ना? मग त्यासाठी इंग्रजी माध्यमात जाण्याची काय गरज? महाविद्यालयांमध्ये मराठी टिकून राहावी असे म्हणणाऱ्या प्राध्यापकांची मुलं तरी मराठी शाळेत जातात का?" 

      मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मुलांना शाळेत घालायची वेळ आली की इंग्रजी माध्यमाची निवड करणाऱ्या समाजातील प्रस्थापित वर्गाची या निर्णयाच्या तकलादू कारणांची [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/20200214_181631.jpg [postimage] => /2020/02/20200214_181631.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Feb 2020 [post_author] => 3408 [display_name] => नमिता धुरी [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1905] => Array ( [PostID] => 16387 [post_title] => ऑस्कर्स २०२० - ॲकॅडमीचा नवा अध्याय/गणेश मतकरी  [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => ऑस्कर्स स्पर्धेतला प्रमुख पुरस्कार ‘पाम ड’ओर’ मिळणं, अशीही बहुधा ही पहिलीच वेळ असावी. सर्वप्रथम या निर्णयाचं स्वागतच व्हायला हवं, कारण पॅरेसाईटची निवड ऑस्करच्या एरवीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे, आणि ती हा केवळ वेगळ्या भाषेतला चित्रपट आहे म्हणून नाही. ऑस्कर आजवर हिंसक, वादग्रस्त आशयाहून दूर रहायचं. त्या दृष्टीनेही पॅरासाईट हा धीट विचार मांडणारा, हिंसेची अपरिहार्यता अधोरेखित करणारा, समाजाचं वास्तव टोकदारपणे समोर ठेवणारा चित्रपट आहे. ऑस्कर्स २०२० - ॲकॅडमीचा नवा अध्याय गणेश मतकरी २०१९ च्या फेब्रुवारीत मी ऑस्कर्सचा विचार करत बसलो होतो. नॉमिनेशन्स माहीत होती. बऱ्याचशा फिल्म्स पाहिलेल्या होत्या. ‘रोमा’, ही अल्फोन्जो क्वारोनची फिल्म परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा दोन्ही वर्गात नॉमिनेशन मिळवून होती. प्रश्न होता, की यातल्या कोणत्या विभागात ती ऑस्कर पटकवेल. याआधी परभाषिक चित्रपट मुख्य विभागात नॉमिनेट झालेले होते. १९३८ मधेच रेन्वारची ‘द ग्रॅन्ड इल्यूजन’ ही फ्रेंच फिल्म सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत होती, पण तिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार न मिळता, तो फ्रॅंक काप्राच्या ‘ यू कान्ट टेक इट विथ यू’ ला मिळाला. तेव्हा परभाषिक चित्रपट हा विभागच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्यांना तो पुरस्कार मिळणंही शक्य नव्हतं. आज ‘ग्रॅंड इल्यूजन’ जागतिक चित्रपटांमधला महत्वाचा चित्रपट मानला जातो. आणि काप्रा हा मोठा दिग्दर्शक असला, तरी त्या वर्षीचा त्याचा चित्रपट आज फार कोणाच्या लक्षातही नसेल. ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स ॲन्ड सायन्सेसने १९४७ मधे परभाषिक चित्रपटांचा स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मान करायला सुरुवात केली ती विटोरिओ डे सिकाच्या ‘शूशाईन’ पासून आणि प [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Parasite-img-1.jpeg [postimage] => /2020/02/Parasite-img-1.jpeg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 16 Feb 2020 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1906] => Array ( [PostID] => 16376 [post_title] => सत्तांतर, न झालेले [post_content] => [post_excerpt] => बलात्कारामागे, कामतृप्तीपेक्षाही क्षणिक अधिकार गाजवण्याची पुरुषी विकृती कारणीभूत असते, असं मानसशास्त्र म्हणतं. [post_shortcontent] => व्यंकटेश माडगूळकरांची 'सत्तांतर' ही एक अप्रतिम कादंबरी आहे. वास्तविक कादंबरीत एकही संवाद नाही, फक्त गोष्ट आहे. याचे कारण ही गोष्ट माणसांची नसून वानरांची आहे. वानरांच्या टोळ्या, त्यांचे झाडांवरील जीवन, टोळीचे नायकत्व, त्यासाठी होणारा सत्तासंघर्ष, त्यांची लैंगिकता, मादीसाठी होणारी झुंज, या सर्वांभोवती फिरणारे अतिशय रोचक कथासूत्र, वाचकाला खिळवून ठेवतं. डार्विनच्या सिद्धांतानुसार मानव हा पूर्वी वानरच असल्याने, त्याचे वर्तनही साधारणतः वरीलप्रमाणे चालू असते. पैकी सत्तासंघर्ष उघडपणे खेळला जातो, याची प्रचिती तर पदोपदी आपण घेत असतो. मात्र उत्क्रांतीनंतर मानवाने जसे त्याचे देहधर्म बंदिस्त जागेत उरकणे सुरु केले, त्याचप्रमाणे त्याची लैंगिकताही त्याने चार भिंतींच्या आड लपवली. आता तो अन्य प्राण्यांप्रमाणे तो उघड्यावर समागम करत नाही. तसेच त्याचा मेंदू प्रगत असल्याने कालौघात त्याने स्त्री-पुरुषांच्या जोड्या करणारी विवाहसंस्था निर्माण केली. स्त्रीच्या मनाविरुद्ध संभोग न लादणारी कायदेशीर  व्यवस्था निर्माण करण्याचाही त्याने बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला. पण या व्यवस्थेचे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला घडताना आपण पाहतो. आणि बलात्कार ही विकृती असल्याने जगभर त्यासाठी गुन्हेगारांना कडक किंवा अतिकडक शासन केले जाणे हेही आपण अनुभवत असतो. बलात्काराच्या कृतीचे वर्णन पाशवी असे केले जाते. पाशवी या शब्दाचा अर्थ पशुप्रमाणे. हा शब्दच दर्शवत [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/collage-1.jpg [postimage] => /2020/02/collage-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Feb 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1907] => Array ( [PostID] => 16069 [post_title] => असून अडचण... [post_content] => [post_excerpt] => संपादकांच्या चेहऱ्याकडे पाहून आजच्या कार्यक्रमाला येणाऱ्या खर्चाचा अंदाज कुणालाही आला असता. [post_shortcontent] => पु. वि. उर्फ राजाभाउ बेहरे यांनी (११ जून  १९३१ - २७ जानेवारी २०००) यांनी १९५९ साली ‘मेनका’ हे मासिक काढले. त्यांच्या पत्नी सुमनताई बेहरे यांची त्यांना त्यात साथ होती. आचार्य अत्र्यांनी केलेल्या टीकेचा फायदाच होऊन ‘मेनका’ने चांगले बाळसे धरल्यावर बेहऱ्यांनी  १९६३ साली ‘माहेर’ आणि १९६५ साली ‘जत्रा’ सुरु केले. या तिन्ही नियतकालिकांनी  सामान्य वाचक तसेच गृहिणींना वाचनाची आवड जोपासण्याची सवय लावली, सोयही केली.  या तिन्ही मासिकांमधील मजकुराचे स्वरुप वेगवेगळे होते, त्यांनी ते आवर्जून जपलेही. ‘माहेर’चा शंभरावा अंक प्रकाशित झाल्याचा समारंभ आणि अंकाच्या प्रकाशनाचा घाट का घातला गेला, याची पार्श्वभूमी, यावर हा लेख लिहिलेला आहे. त्याची शैली, कोपरखळ्या, विडंबन, टोले, टवाळी या सर्व गोष्टींमुळे तो विलक्षण वेगळा झाला आहे. विशेष म्हणजे तो ‘माहेर’च्याच एप्रिल १९७०च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लेखिकेने ‘गर्गशा’ या टोपण नावाने तो लिहिला आहे. गर्गशा याचा अर्थ ‘कैदाशीण’ असाही होतो आणि भांडण,तंटा, वाद या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. या सर्व अर्थांनी हे टोपणनाव सार्थ करणारा हा लेख आहे, असेच म्हणावे लागेल. ********** अंक: माहेर, एप्रिल १९७० publish [postmainimage] => /2020/02/Untitled.jpg [postimage] => /2020/02/Untitled.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Feb 2020 [post_author] => 3409 [display_name] => गर्गशा [Post_Tags] => माहेर,उपहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1908] => Array ( [PostID] => 16262 [post_title] => त्रियात्री  - ‘स्व’ला शोधण्याचा प्रवास [post_content] => [post_excerpt] => सामाजिक, कौटुंबिक, अॅक्शन, कॉमेडी असे चित्रपटांचे त्यांच्या आशयानुसार प्रकार केले गेलेत. यात अजून एक प्रकार जोडला गेलाय तो ‘रोड मूव्ही’चा ! चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा प्रवासाला निघतात व त्या प्रवासात घडलेल्या घटना दाखवणारे चित्रपट ‘रोड मूव्ही’ या प्रकारात मोडतात. ह्रतिक रोशनचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ किंवा ‘धनक’ हा बालचित्रपट या रोड मूव्हीज् आहेत. रोड मूव्हीज् मुळे वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन प्रेक्षकांना घडवण्याची संधी दिग्दर्शकाला मिळते. [post_shortcontent] =>

      ‘त्रियात्री’ या दर्जेदार सिनेमाविषयी-

      शाळेमधील स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल संपवून तुम्ही आता वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागला असाल, नाही का? आई-बाबा आणि शिक्षक यांच्याकडून अवघड वाटणा-या विषयांची उजळणी अधिक प्रमाणात करण्याची सूचना सतत मिळत असली तरी आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास पुन्हा पुन्हा करावासा वाटतो ना ? पण आपण हा अभ्यास का करतोय.. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का ? तुम्ही म्हणाल, सोपं आहे- आपण अभ्यास करतो तो आपल्या आवडत्या क्षेत्राचं शिक्षण देणा-या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी! पार्वती मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘त्रियात्री’ या चित्रपटातील रवी, आदी आणि सूर्या या तीन जीवश्चकंठश्च मित्रांनासुद्धा दहावीनंतर त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर अभ्यास केलाय. तिघांनाही ८० टक्के मार्क्स मिळाले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांना मिळालेले मार्क्स त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्या महाविद्यालयाची कट्ऑफची यादी पाहून हे तिघेजण हिरमुसले होतात. त्यात भर पडते ती महाविद्यालयाच्या चौकीदाराने केलेल्या अपमानाची!  ज्यांना ८५ टक्के अधिक मार्क्स आहेत, त्यांनाच कॉलेजच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी हा चौकीदार देतो. चौकीदाराशी भांडण करून हे तिघेजण एका हॉटेलमध्ये येतात. रागाच्या भरात सूर्या तिथल्या वस्तूंची मोडतोड करतो. नेमका त्याचवेळी एक पोलिस इन्स्पेक्टर तिथे येतो. सूर्याच्या रागाचं कारण त्याला समजतं तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना समजावतो आणि आपल्या शक्तीचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांना देतो. आवडत्या महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यामुळे निराश झालेल्या या तिघां [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/35677.jpg [postimage] => /2020/02/35677.jpg [userfirstname] => Santosh [userlastname] => Pathare [post_date] => 13 Feb 2020 [post_author] => 1619 [display_name] => santoshpathare [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1909] => Array ( [PostID] => 16320 [post_title] => बदलापूरमधील योगी श्री अरविंद गुरुकुलमध्ये मराठी शाळांचा जागर ! पण... [post_content] => [post_excerpt] => मराठी शाळांनी प्रयोगशील व्हायला हवे! [post_shortcontent] =>

      श्रीकांत देशपांडे यांना विनम्र आदरांजली

      मराठी अभ्यास केंद्राच्या स्थापनेपासूनच मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत अशी केंद्राची  भूमिका आहे. त्या दृष्टीने भाषेचे काम करताना केंद्राने मराठी शाळांचे काम प्राधान्याने केले, करत आहे. याच कामाचा विस्तार म्हणजे गेली तीन वर्षं आयोजित करत असलेले मराठीप्रेमी पालक महासंमेलन. डिसेंबर २०१९च्या मुंबईतील परळ येथील आर. एम भट शाळेत आयोजित केलेल्या पालक संमेलनातील प्रयोगशील शाळांच्या दालनात बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरुकुल या  शाळेचे दालन होते. या दालनाच्या अनुषंगाने गुरुकुलचे संस्थापक आणि कार्यवाह श्रीकांत देशपांडे यांच्याशी संवादाला सुरुवात झाली. खरं तर त्यांच्याशी मराठी अभ्यास केंद्राची जुनी ओळख होतीच, पण या दालनाच्या निमित्ताने संवाद पुन्हा सुरू झाला.

      परळ येथील संमेलनातील  गुरुकुलच्या दालनातून शाळेच्या प्रयोगशीलतेची प्रचीती येतच होती, पण ते तेवढंच नव्हतं. दालनासाठी आलेले गुरुकुलचे अनेक शिक्षक तिथल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतही सहभागी झाले होते, त्यातल्या प्रिया यादव यांना वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिकही मिळाले. पुढे श्रीकांत देशपांडे यांनी ‘आमच्याही शाळेत पालक संमेलन घ्यायचं आहे’ म्हटलं आणि ९ फेब्रुवारी २०२० ही तारीख ठरली गेली. डिसेंबर ते ९ फेब्रुवारीपर्यंत संमेलनाची आखणी करण्यासाठी, त्यातील सत्रे, वक्त्यांची नावे, प [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/IMG-20200206-WA0008.jpg [postimage] => /2020/02/IMG-20200206-WA0008.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 13 Feb 2020 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1910] => Array ( [PostID] => 16310 [post_title] => ‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे’ [post_content] => [post_excerpt] => विठ्ठलराव विखे पाटलांनी इ.स.१९४९ साली अहमदनगर जिल्हयातील प्रवरा नगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. नंतर  पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचं मोठं जाळंच उभं राहिलं. बघता बघता हे सहकारी साखर कारखाने आर्थिक व राजकीय सत्तेची केंद्र झाली. यातूनच ‘साखर सम्राट’ हा शब्द वापरात आला. पश्चिम महाराष्ट्रात जसे ‘साखर सम्राट’ तसेच गुजराथेत ‘तेल सम्राट’ तर विदर्भात ‘कापूस सम्राट’ निर्माण झाले.  त्या त्या भागातील पारंपरिक पिकाभोवती सहकारी चळवळ उभी राहिली. या सहकारी कारखान्यांमुळे त्या त्या भागाचा आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला. मात्र बघता बघता या सहकारी चळवळीत अपप्रवृत्तीr शिरल्या व मग सुरू झाला पैशाचा व आर्थिक राजकीय सत्तेचा माज आणि नंगा नाच. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवत ‘सामना’या चित्रपटाला सामोरं जावं लागतं. [post_shortcontent] => विठ्ठलराव विखे पाटलांनी इ.स.१९४९ साली अहमदनगर जिल्हयातील प्रवरा नगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. नंतर  पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचं मोठं जाळंच उभं राहिलं. बघता बघता हे सहकारी साखर कारखाने आर्थिक व राजकीय सत्तेची केंद्र झाली. यातूनच ‘साखर सम्राट’ हा शब्द वापरात आला. पश्चिम महाराष्ट्रात जसे ‘साखर सम्राट’ तसेच गुजराथेत ‘तेल सम्राट’ तर विदर्भात ‘कापूस सम्राट’ निर्माण झाले.  त्या त्या भागातील पारंपरिक पिकाभोवती सहकारी चळवळ उभी राहिली. या सहकारी कारखान्यांमुळे त्या त्या भागाचा आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला. मात्र बघता बघता या सहकारी चळवळीत अपप्रवृत्ती शिरल्या व मग सुरू झाला पैशाचा व आर्थिक राजकीय सत्तेचा माज आणि नंगा नाच. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवत ‘सामना’या चित्रपटाला सामोरं जावं लागतं.

                                ‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे’

        -प्रा. अविनाश कोल्हे मराठी रंगभूमीवर जसं विजय तेंडुलकरांचं योगदान लक्षणीय आहे तसंच काही प्रमाणात मराठी चित्रपटसृष्टीवरही आहे. त्यांची पटकथा व संवाद असलेला ‘सामना’ हा १९७५ साली आलेला चित्रपट आजही चर्चेत असतो. हा कृष्णधवल चित्रपट खऱ्या अर्थाने राजकीय चित्रपट आहे तर ‘सिंहासन’हा चित्रपट राजकीय क्षेत्रातील भीषण सत्तास्पर्धेबद्दल आहे. मराठी नाटकांत आजही जसं गों पु. देशपांडे यांचं ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक खऱ्या अर्थाने राजकीय नाटक आहे त्याच अर्थाने डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘सामना’हा खरा राजकीय चित्रपट आहे. ‘सामना’ जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो चारपाच वेळा तरी  बघितला होता. आता हा लेख लि [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/saamna.jpg [postimage] => /2020/02/saamna.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1911] => Array ( [PostID] => 16165 [post_title] => असा आहे आमचा विदर्भ [post_content] => [post_excerpt] => वऱ्हाडी माणसाला मुंबईची धांवपळ पाहिल्यावर त्या किडामुंगीच्या जीवनाची कीव वाटल्याशिवाय राहात नाही, [post_shortcontent] => माणूस ज्या भूप्रदेशात राहतो त्यात त्याचे मन आणि मानस कायम गुंतलेले असते. मातीला माता म्हणतात तेही त्यामुळेच. आपल्या प्रदेशाची अस्मिता, ओळख कायम राहावी, प्रगती व्हावी याचा ध्यास माणसे सतत घेतात आणि त्यात अडचणी येत असतील तर त्यातून  स्वतंत्र होण्याची आंदोलने सुरु होतात. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला साठ वर्षे होत आली आहेत, तरीही विदर्भातून अजूनही अशा आंदोलनांच्या हाका अधून मधून येत असतात, त्याची कारणे इतिहासात दडलेली आहेत. ती समजून घेताना विदर्भाचा इतिहासही समजून घेतला पाहिजे, वऱ्हाड आणि उर्वरित विदर्भ कसे वेगळे आहेत हेही तपासून पाहिले पाहिजे. विविध भूप्रदेशांच्या इतिहासाच्या वाटा पुसत जाणाऱ्या ‘स्थललेख’ मालिकेतील हा लेख आहे. यातून विदर्भाचा गतकाल, सांस्कृतिक ऐश्वर्य आणि भौगोलिक स्वभाववैशिष्ट्यांचा अतिशय रंजक परिचय होतो. ‘चित्रमय जगत’च्या  जानेवारी १९५७ च्या अंकात हा लेख प्रथम प्रसिद्ध झाला होता. म्हणजे तेंव्हा हा भूप्रदेश, १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आलेल्या मराठी व गुजराती भाषिकांच्या विशाल द्वैभाषिक राज्याचा भाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा गजर तेंव्हा हवेत दुमदुमत होता. अंक – चित्रमयजगत – जानेवारी १९५७ ********** प्राचीन थोर वारसा भुज ते भंडारा आणि कांडला ते कुलाबा ह्या विशाल द्विभाषिक मुंबई राज्यांत विदर्भ हा एक महत्त्वाचा घटक आहे. विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा व यवतमाळ हे वऱ्हाडचे चार जिल्हे आणि नागपूर, चांदा, वर्धा व भंडारा हे चार जिल्हे असे एकूण आठ जिल्हे समाविष्ट झालेले आहेत. ह्या सर्वांचे क्षेत्रफळ ३७,००० चौ.मैल असून ह्या प्रदेशाची लोकसंख्या ७६ लक्ष इतकी आहे. ह्यांपैकी [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/विदर्भ-1-.png [postimage] => /2020/02/विदर्भ-1-.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Feb 2020 [post_author] => 3389 [display_name] => वा. सी. काळे [Post_Tags] => चित्रमय जगत,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1912] => Array ( [PostID] => 16259 [post_title] => पोह्यांचा चिवडा- मस्त आणि फस्त!  [post_content] => [post_excerpt] => बाजारात भाजके पोहे म्हणून जे पोहे मिळतात, तेही आपल्याला भाजावेच लागतात. शिवाय ते भाजण्याआधी चांगले चाळून घ्यावे लागतात, कारण त्यात रेतीचे कण जास्त प्रमाणात असतात. ते तसेच राहिले तर चिवड्यात कचकच लागते. तसेच बाजारात दगडी पोहे म्हणूनही मिळतात. तेही चाळून, भाजून, मग तळायचे. तसेच मक्याच्या पोह्यांचाही तळून चिवडा करतात. [post_shortcontent] =>

      चिवडा हा पदार्थ चवीला मस्त! पहिला घास तोंडात गेला, की मग तो संपेर्पंत खातच राहावासा वाटतो. पण अर्थातच तो जर चामट, तिखट किंवा जास्त खारट नसेल तरच! चिवडा करायला खरंच सोपा आहे का? की त्यातही काही वैज्ञानिक तंत्र सांभाळावी लागतात?

      चिवड्यांचे विविध प्रकार असतात. पोह्यांच्या चिवड्यात एक पातळ पोह्यांचा, दुसरा जाड पोह्यांचा. एक कच्चा, एक तळणीचा. कुरमुऱ्यांचा, भडंगाचा, मक्याच्या लाह्यांचा, तर कधी पोहे-कुरमुरे मिक्स. चिवडा कुठलाही असला तरी तो कुरकुरीत असलाच पाहिजे, तरच तो आपल्याला आवडतो. हा कुरकुरीतपणा आणणे हे महत्त्वाचे काम असते. तसेच पोहे, कुरमुरे (काही जण चुरमुरे किंवा मुरमुरेही म्हणतात) तयार कसे करतात, ते जाणून घेणेही मनोरंजक आहे. पोहे करण्यासाठी तांदूळ नाही, तर अखंड साळी, म्हणजे टरफलासहीतचे दाणे (ज्याला काही जण भात म्हणतात) घेतात. रात्री कोमट पाण्यात ते भिजत घालतात. रात्रभर चांगले भिजू देतात. सकाळी त्यातील पाणी निथळून टाकतात. मग रेतीसोबत मोठ्या लोखंडी कढयांमध्ये ते तापवले जातात. त्याला जरी ‘भाजणे’ म्हणत असले तरी 110 ते 180 अंश सेल्शिअसपेक्षा अधिक तापमान होणार नाही, असे पाहिले जाते. काही यंत्रांमध्ये बारीक रेतीवर पसरून 230 अंश सेल्शिअस तापमानाला फक्त 40 ते 50 सेकंद साळी भाजण्याची व्यवस्था केलेली असते. या प्रकारात जणू काही साळीच्या कवचात असलेला तांदूळ आतल्या आत अर्धवट शिजतो. त्याचवेळी साळीचे कवच आणि त्याच्या आत असलेले दाण्याभोवतीचे तूस सुटे होते. चाळणीने रेती काढून टाकली जाते. त्यानंतर लाकडाच्या किंवा दगडाच्या (काही यंत्रांत पोलादी सिलिंडर वापरतात) चरकातून ठरावीक दाबाखाली ही साळी चपटी होण्यासाठी पाठवली [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/hqdefault.jpg [postimage] => /2020/02/hqdefault.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Feb 2020 [post_author] => 3117 [display_name] => आनंद घैसास [Post_Tags] => बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1913] => Array ( [PostID] => 16291 [post_title] => कृषी प्रदर्शनात भरली 'मराठी शाळा' [post_content] => [post_excerpt] => असे तळमळीचे शिक्षक सर्व मराठी शाळांना मिळायला हवेत! [post_shortcontent] =>

      मराठी शाळांसाठी शासन काही करो अथवा न करो, गावोगावच्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांनी मात्र स्वेच्छेने मराठी शाळांसाठी वाहून घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नुकत्याच भरलेल्या कृषी प्रदर्शनामधील मराठी शाळांचे दालन हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. असे प्रयत्न प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात व्हायला हवेत असेच कुणालाही वाटेल. मराठी शाळांतील आपल्या शिक्षकबांधवाच्या अशाच एका उपक्रमाविषयी सांगतायत जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक भाऊसाहेब चासकर - 

      -----------------------------------------------------------------------------------------

      विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये राबवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक उपक्रम समाजासमोर आणण्यासाठी अकोले तालुक्यातील शिक्षकांनी तेथील कृषी प्रदर्शनात ‘आपली शाळा - मराठी शाळा’ हे दालन सजवले होते. डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षकांनी आपल्या शाळांमधल्या विविधांगी उपक्रमांचे मोठ्या पडद्यावर व्हिडीओ डॉक्युमेंटरीज, मुलाखती, इंग्रजी शिकवण्यासाठी सुरू असलेले प्रयोग दाखवत लक्षवेधक सादरीकरण केले. ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण’ अशा आशयाची प्रचार पत्रके चर्चेचा विषय ठरला.  चार दिवसांत सुमारे दोन लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. मराठी शाळांच्या या दालनास भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

      अर्धसत्य

व्यवस्थेवरचं परिणामकारक भाष्य

                                                                                                                                      -हर्षद सहस्त्रबुद्धे ‘अर्धसत्य’गोविंद निहिलानी दिग्दर्शित नितांतसुंदर सिनेमा. श्री.दा.पानवलकर यांच्या ‘सूर्य’ कथेवर आधारित असणारा ‘अर्धसत्य’ म्हणजे १९८० च्या दशकातल्या ढवळून निघालेल्या सामाजिक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रेंची ‘चक्रव्यूह’ ही अत्यंत मार्मिक कविता, वसंत देवांनी लिहिलेले दर्जेदार संवाद, पानवलकरांची कथा, विजय तेंडुलकरलिखित स्वतंत्र व सशक्त पटकथा, उत्तम अभिनय आणि कसदार दिग्दर्शन या अर्धसत्यच्या जमेच्या बाजू. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांची शैली  परस्परांहून भिन्न प्रकारची असते. त्यांचे विषयही वेगळे असतात. या वेगवेगळ्या शैलींचा सुयोग्य मेळ अर्धसत्यमधे साधला गेला. ८० च्या दशकात एकीकडे व्यावसायिक सिनेमांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असताना दुसरीकडे मात्र, कलात्मक चित्रपटांचे विषय आणि एकंदर संरचना यात झपाट्याने बदल होत होते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्धसत्यने कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यातली दरी कमी केली. कलात्मक चित्रपटांच्या यापूर्वी असणाऱ् [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/ardhsatya.jpg [postimage] => /2020/02/ardhsatya.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1915] => Array ( [PostID] => 16246 [post_title] => कुडुकुडू थंडी [post_content] => [post_excerpt] => थंडीचा कुडकुडा पक्ष्यांना आणि इतर सस्तन प्राण्यांनाही भरतो. पक्षी पिसं फुलवून हवेचं गरम आवरण आपल्याभोवती तयार करतात. ढोलीत किंवा जमिनीखाली हिवाळ्याभराची झोप काढणारे ऊबदार रक्ताचे प्राणी त्या झोपेसाठी आधीपासून तयारी करतात. भरपूर खाऊन ते शरीरात चरबीची पुरेशी बेगमी करतात. [post_shortcontent] =>

थंडीत अंगावर काटा का येतो? शिरशिरी का येते ? यात काय गौडबंगाल आहे ?

नवं वर्ष गुलाबी थंडी घेऊन आलं आहे. पहाटे शाळेत जाताना स्वेटर घातला नाही तर मस्त शिरशिरी येते, अंगावर काटा उभा राहातो! ती शिरशिरी, तो काटा – हे काय गौडबंगाल आहे? आपण, तसेच उंदीर-घुशी, गुरं-ढोरं, वाघ-सिंह वगैरे बाकीचे सस्तन प्राणी आणि पक्षी हे सारे ऊबदार रक्तवाले प्राणी! बाहेर जोराची थंडी असो, की जीवघेणा उकाडा – आपल्या शरीराचं तापमान स्थिर राहातं. कुडकुडणं हा त्या स्थैर्याचा भाग आहे. रेफ्रिजरेटरला जसं थर्मोस्टॅट असतं, तसंच आपल्या मेंदूच्या बुडाशी आपल्या शरीराचं थर्मोस्टॅट असतं. त्याच्यामुळे आपल्या ऊबदार शरीराचं तापमान नेहमी साधारण ३७सेंटिग्रेडच्या आसपास राहातं. थंडी वाढली की त्वचेतले मज्जातंतू ती खबर थर्मोस्टॅटला पोहोचवतात. शिवाय थंडीने रक्ताचंही तापमान घटतं. तेही थर्मोस्टॅटला जाणवतं. ते इतर केंद्रांशी संधान साधतं. तिथून स्नायूंना कामाला लागायचा हुकूम मिळतो. सगळे स्नायू आकुंचन-प्रसरणाची कवायत करायला लागतात; म्हणजेच शिरशिरी येते. त्याचवेळी त्वचेवरच्या केसांच्या बुडाशी असलेले स्नायूही आखडतात. त्यामुळे सगळी लव ताठ उभी राहाते, काटा येतो. त्या ताठरलेल्या केसांच्या जाळ्यात हवेचा एक ऊबदार थर अडकून राहातो. त्याची नैसर्गिक दुलईच बनते. थंडी अधिक असली तर स्नायूंची कवायत फार जोरात चालते, कुडकुडायला होतं. त्या व्यायामामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि तापमान पुन्हा ३७सेंटिग्रेडच्या आसपास पोहोचतं. बहुतेक वेळा, एकदाच छान कुडकुडून घेतलं की मस्त ऊब येते, आणि थंडी पळून जाते. ताप येतानाही थंडी भरते! जेव्हा जंतूंचा संसर्ग होतो तेव्हा त्यांच्याशी झुंज [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/girl-wearing-hat-gloves-shivering-in-cold.jpg [postimage] => /2020/02/girl-wearing-hat-gloves-shivering-in-cold.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 09 Feb 2020 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => शिक्षण,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1916] => Array ( [PostID] => 16253 [post_title] => काय ही थंडी? [post_content] => [post_excerpt] => देहाची स्वरक्षक-प्रणाली (सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम) कार्यरत होते. परिणामी देहाच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण वेगाने होते. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन आपल्याला हुडहुडी भरते. क्वचित अधूनमधून हात, पाय, जबडा थरथरून दातही वाजू लागतात. [post_shortcontent] =>

हिवाळ्यात अंगात हुडहुडी भरते... थंडी वाजते म्हणजे नेमकं काय होतं ?

हिवाळ्यात अंगात हुडहुडी भरते... थंडी वाजते. का बरं असं होतं? आपल्या शरीराचं  तापमान (temperature) सुमारे ३७ डिग्री से. असते. थंडीत परिसरातील तापमान ३७ डिग्री से. पेक्षा कमी होतं. त्यामुळे हात, पाय, नाक, गाल गार होतात. याचा संदेश मेंदूत गेल्याने तो मज्जातंतूंना (न्युरॉन्स) शरीराचे नेहमीचे तापमान राखण्याची आज्ञा करतो. यावेळी देहाची स्वरक्षक-प्रणाली (सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम) कार्यरत होते. परिणामी देहाच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण वेगाने होते. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन आपल्याला हुडहुडी भरते. क्वचित अधूनमधून हात, पाय, जबडा थरथरून दातही वाजू लागतात. अशा कडाक्याच्या थंडीत आपली त्वचा फुटते, रखरखीत होते. अशाप्रकारे थंडीत त्वचा ही सुरक्षाकवचाचे काम करते. त्वचेचे अंतर्त्वचा (उर्मिस) व बाह्यत्वचा (एपिउर्मिस) असे दोन भाग असतात. बाह्यत्वचेत पेशींना एकावर एक असे अनेक थर असतात. जिवाणू-विषाणू वा इतर रोग यांच्या प्रसारात हे थर सुरक्षाकवच बनतात. यातील बाह्यत्वचा मृत होऊन आतील थर मात्र नियमितपणे तयार होतो. या थरांमध्ये तैलग्रंथी (सेबॅशिअस ग्लँड) व धर्मग्रंथी (स्वेटग्लँड) असतात. तैलग्रंथीतील ‘सिबम्’ हे केसांच्या बीजकोषाला तेल पुरवते. या बीजकोषातून केस तयार होतात. सिबम नलिकांमधून तेल त्वचेवर येते आणि त्वचा नरमते. धर्मग्रंथीतून घाम स्रवताच त्यातील पाणी, उष्मा, युरिआ, अमिनो आम्ले ही देह्तापमान व क्षार यांचे कार्य सुरळीत करतात. पण याचवेळी त्वचेवरील सर्वांत बाहेरील पेशीथर मरून तो झडतो. परिणामी त्वचा रखरखीत होऊन फुटते. तसेच वातावरणात तापमान व आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेस ओलसरपणा येतो. मात्र त [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/science-daily_1459077463.jpg [postimage] => /2020/02/science-daily_1459077463.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Feb 2020 [post_author] => 3384 [display_name] => डॉ. सुधीर मोंडकर [Post_Tags] => आरोग्य,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1917] => Array ( [PostID] => 16075 [post_title] => भागवतांचं घर [post_content] => [post_excerpt] => श्रीपु गेले ! आता आपलं घरही गेल्यातच जमा.... [post_shortcontent] => श्रीपु भागवत, मौज आणि सत्यकथा यावर खूप  लिहून, वाचून झाले आहे. परंतु प्रस्तुत लेखात दिसणारे श्रीपु फार क्वचित कुणाला दिसले असतील. आपण वाचलेले बहुतांश लेख 'श्रीपु भक्ती' किंवा 'श्रीपु आदर' या भावनेतून लिहिले गेलेले होते. मौज, दिवाळी  २००८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख मात्र श्रीपुंचा शेजार,  जिव्हाळा आणि माया लाभलेल्या लता काटदरे यांनी त्या स्नेहातून लिहिलेला आहे. यात साहित्यिक डोकावतात ते केवळ श्रीपुंच्या घरी येण्यापुरते. बाकी सर्व लेख भरुन उरतात ते 'कौटुंबिक श्रीपु' जे आपल्याला फार माहितीच नाहीत. लता काटदरे यांच्या लेखणीतली सहजता आणि घटना सांगताना कोणताही आव न आणता, शब्दांचा फुलोरा न सजवता सांगण्याची शैली यामुळे हा संबंध लेख म्हणजे जणू एक भावनिक चित्रपट झाला आहे. ********** अंक – मौज दिवाळी २००८ भागवत मंगळवारी गेले. ते हॉस्पिटलमधून रविवारीच घरी परतले होते. लगेच सोमवारी सकाळी मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा मला पाहून ते प्रसन्न हसले. गप्पांच्या ओघात ते म्हणाले, “मला आता खूपच बरं वाटतंय. पण हे घर मात्र मला खूप वेगळं, काहीसं परकं वाटतंय. माझंसं वाटत नाही.” मी मनातून चरकले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्याच मी मंगेश पाडगावकरांना फोन केला. त्यांना म्हटलं, “काल मी श्रीपुंकडे जाऊन आले. त्यांचं काही आता खरं नाही, असं वाटतंय. मन अगदी उदास झालंय. तुम्ही याल का संध्याकाळी आमच्या घरी?” त्यावर ते म्हणाले, “आज नको, उद्या येतो.” हे बोलणं झालं, त्या संध्याकाळीच श्रीपु गेले. दिवेलागणी झाल्यावर श्रीपुंची काळजी घेणाऱ्या शुभाताईंचा घाबऱ्या घाबऱ्या आवाजात फोन आला. “लगेच या, आजोबा पाहा कसंसंच करताहेत...” त्यांच्या स्वरातूनच मी काय ते समजले, मी आणि [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/images-22-.jpg [postimage] => /2020/02/images-22-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Feb 2020 [post_author] => 3376 [display_name] => लता काटदरे [Post_Tags] => मौज,व्यक्तिविशेष,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1918] => Array ( [PostID] => 16151 [post_title] => हिवाळ्यातले पंखवाले पाहुणे   [post_content] => [post_excerpt] => दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागली की शीत कटिबंधातील शेकडो प्रकारचे पक्षी हजारो,लाखोंच्या संख्येनं उष्ण कटिबंधातील त्यांच्या ठरलेल्या हिवाळी स्थानांकडे स्थलांतर करु लागतात. आपल्या भारतामध्ये ऑक्टोबरपासून हे हिवाळी पाहुणे यायला सुरवात होते आणि पुढे अगदी मार्च पर्यंत त्यांचा मुक्काम भारतातील वेगवेगळ्या पाणथळी,सरोवरे,नद्या,सागर किनाऱ्यांवर पाहायला मिळतो. [post_shortcontent] =>

'गुगल मॅप' वापरूनही रस्ता चुकतो आपण! मग हिवाळ्यात आपल्याकडे येणारे पाहुणे बिनचूक कसे काय येतात? कोण कुठून येतात? आपण कुठे भेटू शकतो त्यांना?

आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे काही वेळापत्रक नसते,म्हणजे ते कधी येतील ते सांगता येत नाहीत आणि येणारे सगळेच पाहुणे आपल्याला आवडतातच असेही नाही.पण सारे काही वक्तशिरपणे करणाऱ्या निसर्गातले पाहुणे मात्र असे नसतात, एकतर ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी बरोब्बर येतातच आणि ते सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. हे पाहुणे म्हणजे जगाच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर न चुकता जाणारे, स्थलांतर करुन येणारे पक्षी. दरवर्षी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की पक्षी मित्र आतुरतेने वाट पाहू लागतात ती याच पंखवाल्या पाहुण्यांची. मग पक्षी मित्रांची पावलं हमखास परिसरातल्या तलावांकडे,खाड्यांकडे,नदीकिनारी आणि जलाशयांकडे वळतात. दर आठवड्याला कोण कोण आलंय याची उजळणी समान आवडीच्या मित्रांबरोबर होऊ लागते,कारण थंडीचा मौसम म्हणजे हिवाळी पाहुण्यांचा मौसम,हे पाहुणे तरी येतात कुठून तर कुणी लडाखमधून,कुणी चीनमधून,कुणी मध्य युरोप तर कुणी उत्तर आशियातून. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागली की शीत कटिबंधातील शेकडो प्रकारचे पक्षी हजारो,लाखोंच्या संख्येनं उष्ण कटिबंधातील त्यांच्या ठरलेल्या हिवाळी स्थानांकडे स्थलांतर करु लागतात. आपल्या भारतामध्ये ऑक्टोबरपासून हे हिवाळी पाहुणे यायला सुरवात होते आणि पुढे अगदी मार्च पर्यंत त्यांचा मुक्काम भारतातील वेगवेगळ्या पाणथळी,सरोवरे,नद्या,सागर किनाऱ्यांवर पाहायला मिळतो. पक्षी स्थलांतराकडे अगदी प्राचीन काळातच माणसाचं लक्ष वेधलं गेलं होतं याचे पुरावे ॲरिस्टॉटल,हिरोडोटस,होमर [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/Bar-Headed-Geese.jpg [postimage] => /2020/02/Bar-Headed-Geese.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 07 Feb 2020 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1919] => Array ( [PostID] => 16191 [post_title] => संपादकीय - धर्मकारण की भाषाकारण? [post_content] => [post_excerpt] => हे विशिष्ट धर्मियांचे राज्य नाही तर विशिष्ट भाषिकांचे आहे. [post_shortcontent] =>

आज मराठी भाषा संकटात आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील मराठी शाळा बंद पडत आहेत. ह्या परिस्थितीला एकटी शिवसेना जबाबदार नसली तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी जिच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाऊ शकते ती शिवसेनाच आहे. मराठी शाळाच टिकल्या नाहीत तर मराठी संस्कृतीचे काय होणार हा प्रश्नच आहे. राज्याचे मराठीपणच टिकणार नसेल तर हे राज्य मराठी आहे असे म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे धर्माचे राजकारण सोडून भाषेच्या राजकारणाकडे शिवसेनेने वळण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीकारणाचा आजवर दुर्लक्षित राहिलेला मुद्दा पुन्हा हाती घेण्याची गरज आहे. शिवसेनेने हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिट्ठी देऊन मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या राजकारणाकडे वळायला हवे हे अनेक शिवसैनिकांना इतक्या वर्षांच्या सवयीनंतर रुचणार नाही. पण शिवसेनेच्या स्थापनेचा  इतिहास पाहिला तर तोच शिवसेनेसाठी स्वाभाविक कार्यादेश आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

शिवसेना राजकीय पक्ष म्हणून आज एका नवीन वळणावर उभी आहे. पारंपरिक मित्रपक्षाला सोडून काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षांशी महाआघाडी करून शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांआधी असे काही सत्तासमीकरण महाराष्ट्रात आकाराला येईल याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे आणि स्वतः मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे हे [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/IMG-20190729-WA0027.jpg [postimage] => /2020/02/IMG-20190729-WA0027.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 06 Feb 2020 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => मराठी प्रथम - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1920] => Array ( [PostID] => 16212 [post_title] => चित्रपट संगीताचे जतन [post_content] => [post_excerpt] => भारतातील फिल्म सोसायटी चळवळीच्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया या  शिखर संस्थेच्या कार्याला साठ वर्षं पूर्ण होत असताना तिच्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे निमित्त साधून चित्रपट संगीताचे जतन या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा घेतलेला आढावा. [post_shortcontent] => भारतातील फिल्म सोसायटी चळवळीच्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया या  शिखर संस्थेच्या कार्याला साठ वर्षं पूर्ण होत असताना तिच्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे निमित्त साधून चित्रपट संगीताचे जतन या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा घेतलेला आढावा.

चित्रपट संगीताचे जतन

                                                  -संतोष पाठारे

                उच्च अभिरुचीचा प्रेक्षक निर्माण करणा-या फिल्म सोसायट्यांना एका छताखाली आणून ती चळवळ देशव्यापी करण्याच्या सत्यजित राय यांच्या प्रयत्नाला २०१९ या वर्षी साठ वर्षं पूर्ण झाली. १९५९ साली स्थापन झालेल्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या शिखर संस्थेने आजवर जागतिक दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचणे, चित्रपटाच्या समीक्षेवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, चित्रपटकर्ते व प्रेक्षक यांच्यामध्ये ओपन फोरमच्या माध्यमातून संवाद घडवून आणणे, चित्रपट रसास्वादाची शिबिरे आयोजित करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणे यासारखे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या कार्यात चित्रपटरसिक असलेल्या कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. फेडरेशनच्या कार्याला साठ वर्षं पूर्ण होत असताना आपल्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्लीत ऑगस्ट महिन्यात होणा-या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे निमित्त साधून एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटातील संगीताचे जतन करण्यातील अडचणी (Problematics of Archiving Music i [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/music.jpg [postimage] => /2020/02/music.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,संगीत रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1921] => Array ( [PostID] => 16067 [post_title] => आंदोलन - तेव्हा आणि आता  [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => आणिबाणीच्या विरोधातील देशव्यापी चळवळ आणि दिल्लीत अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन यांचा उल्लेख स्वातंत्र्योत्तर भारतातील दोन महत्वाचे राजकीय सामाजिक लढे  म्हणून केला जातो. परंतु या दोन्ही लढ्यांमध्ये एक मूलभत फरक आहे....'अंतर्नाद'चे संपादक भानू काळे यांनी हा फरक अत्यंत स्पष्ट भाषेत आणि समपर्क तुलना करुन या लेखात सांगितलेला आहे.  आणिबाणीविरोधातील लढ्याच्या वेळचे भारलेले वातावरणही या लेखातून अत्यंत परिणामकारकतेने उभे राहते. 'अंतर्नाद'च्या मे २०१२ च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. ********** अंतर्नाद, मे २०१२ आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात सामील झालेली आमच्यासारखी काही मंडळी १८ जानेवारी १९७७ची दुपार कधीच विसरणार नाहीत. मुंबईतल्या ताडदेव इथल्या अरुण चेंबर्समधल्या ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या छोट्याशा कार्यालयात आम्ही आठ-दहा जण कोंडाळे करून बसलो होतो. मधे टेबलावर एक छोटा ट्रान्झिस्टर ठेवला होता आणि कानात प्राण आणून आम्ही बातम्या ऐकत होतो. इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्तीची व सार्वत्रिक निवडणुकीची अत्यंत अनपेक्षित अशी घोषणा केली होती. सर्व राजबंद्यांची त्वरित सुटका करण्याचे आदेशही दिले होते. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. अठरा महिन्यांनी काळरात्र आता संपली होती. जे ऐकत होतो, त्यावर खरेतर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही काही तरुण मंडळी मिळून जेमतेम पाच-सहा हजार खप असलेले हे इंग्रजी साप्ताहिक चालवत असू. सेन्सॉरच्या धाकाला न जुमानता आणीबाणीविरोधी आंदोलनाच्या बातम्या त्यात छापत असू. हिंमतची छपाई नेहमी ‘स्टेट्‌स पिपल प्रेस’ या छापखान्यात होई. मुंबईत फाउन्टन विभागात त्यांचा मोठा पाच मजली छापखाना होता. पण त्यांची स्वत:ची ‘जन्मभूमी’सारखी गुजरा [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/आंदोलन-१.png [postimage] => /2020/02/आंदोलन-१.png [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 05 Feb 2020 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1922] => Array ( [PostID] => 16149 [post_title] => जे जे उत्तम, उदात्त, उन्नत...  [post_content] => [post_excerpt] => काही मोठी माणसे गांधीजी आणि टिळक हे जणू काही दोन गट/तट होते, असा गैरसमज बाळगतात. प्रत्यक्षात असे नाही. गांधीजी टिळकांना फार मानत. टिळकांनीदेखील हे बरोबर हेरले होते की, त्यांच्यानंतर स्वातंत्र्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गांधीजी देशाचे नेतृत्व निभावतील. [post_shortcontent] =>

मोर्चे, आंदोलने, नासधूस... अशा बातम्यांच्या गर्दीत ‘माणुसकीसमोर आव्हाने उभी करणारी परिस्थिती’  निर्माण झाली आहे. आपणच गोंधळलोय, तर बहरत्या वयातील मुले किती गोंधळात पडली असतील? मग ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काय करावे? 

  वयम् दोस्तांनो, गेल्या महिन्यात तुमच्याशी संवाद साधताना मनात एक शंका होती की, आजूबाजूच्या वातावरणातील गोंधळाबद्दल लिहितोय खरे आपण, पण अंक प्रसिद्ध होऊन तो तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, विरेल तो सारा आक्रस्ताळेपणा, असे वाटले होते. पण आता पुढच्या अंकातून संवाद साधायची वेळ आली तरी, त्यावेळी आपण बोललो होतो ती ‘माणुसकीसमोर आव्हाने उभी करणारी परिस्थिती’ अजूनही तशीच आहे. तुम्ही गोंधळून गेलात तर नवल काय? मीही गोंधळले आहे. मग ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काय केले या मधल्या काळात? तर आपल्या देशाच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचलेल्या काही उदात्त व्यक्तिमत्त्वांचे विचार ऐकले व वाचले. आपले सर्वांचे लाडके ‘वयम्’ मित्र डॉ. आनंद नाडकर्णी यांचे लोकमान्य टिळक यांच्यावरील भाषण ऐकले. अत्यंत विद्वान असलेल्या टिळकांनी, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वत: केलेला त्याग, ध्येय गाठण्यासाठी केलेले नियोजन, लोकांना प्रेरणा देण्यासाठी योजलेल्या कल्पना, त्यांच्या प्रत्येक तत्त्वाचा विचारपूर्वक अंगीकार असे लोकमान्यांचे विविध पैलू डॉ. नाडकर्णी यांनी सविस्तर व सुसंगतपणे उलगडून दाखवले. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांचा ‘गांधीजी @१५०’ हा कार्यक्रम अनुभवला. गांधीजींच्या १५०व्या जन्मशताब्दीनिमित्त महात्मा गांधीजींचे विचार आपण आपल्या मनात रुजवले आणि जीवनात अंगिक [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/80fb7d8bf6e84ecda3ec5ebd333226d7.jpg [postimage] => /2020/02/80fb7d8bf6e84ecda3ec5ebd333226d7.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 04 Feb 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => वयम् - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1923] => Array ( [PostID] => 16206 [post_title] => ‘उत्तम वेव्हार’ आणि ‘उदास विचार’ [post_content] => [post_excerpt] => केवळ निर्मिती होत राहिली आणि त्यातून अर्थप्राप्ती झाली नाही तर तो आनंद लेखकाला उपभोगता येईल का? [post_shortcontent] => अर्थसंकल्पातले आपल्याला तसे काय कळत असते? प्राप्तीकरात सूट मिळते का आणि मिळत असेल तर ती किती मिळते, यापेक्षा आपला आणि अर्थसंकल्पाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. परंतु तरीही आपल्याला उत्सुकता असते. सरकारकडे प्रत्येक रूपया ‘आला कसा आणि गेला कसा’ हे वाचता वाचता आपल्याला आपल्या बँकेत आलेला रूपया कधी आणि कसा गेला या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. परंतु तरीही आपण अर्थमंत्र्यांचं सगळं भाषण टीव्हीवर ऐकतो, वृत्तपत्रे वाचतो, सोशल मीडियावर कोणी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहतो आणि व्यक्तही होतो. याचं कारण म्हणजे अर्थकारण आणि हिशोब हा आपल्या जगण्याचा आणि व्यवहाराचा एक अपरिहार्य भाग आहे. सरकारी आकडेवारी कळत नसली तरी व्यवहाराच्या वजाबाक्या, भावनांचे गुणाकार-भागाकार आपल्याला कळत असतात. आपण आपल्या वागण्यातून अनेकांचे हिशोब चुकते करत असतो. नातेसंबंधांच्या व्यवहारात आपण अपूर्णांक ठरलेलो आहोत याची जाणिवही आपल्याला सतत होत असते. अर्थसंकल्पातले हजारो कोटींचे आकडे, जीडीपी, वित्तीय तूट यातून काहीही अर्थबोध होत नसला तरी आपण जगण्याचा लसावी, मसावी रोजच काढत असतो आणि त्यातून स्वतःचे एक वेगळे अर्थशास्त्र जगत असतो. अर्थ नसला तरी संकल्प असतातच. कधी पूर्ण झालेले, कधी अपूर्ण राहिलेले तर कधी न परवडणारे. हा ‘व्यवहार’ आपल्या एकूण सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातच कसा रूजलेला असतो पहा. सुरुवात देवा-इश्वरापासून करु. नरहरी सोनार काय म्हणतात? ‘देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार.’ म्हणजे तू मला हे देशील तर मी तुला ते देतो. तू मला अमूक-तमूक दे, मी तुला ११ नारळ वाहतो, अभिषेक करतो, दर्शनाला येतो किंवा असलेच काही तरी ‘कबुल’ करतो. देवाच्या दारी गेल्याच्या क्षणापासून हे हिशेब सुरु होतात. हार-फुले विकणारे म्हणतात, आ [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/PTI2_1_2020_000189B_1580647397297_1580647411297.jpg [postimage] => /2020/02/PTI2_1_2020_000189B_1580647397297_1580647411297.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Feb 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1924] => Array ( [PostID] => 16182 [post_title] => विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला [post_content] => [post_excerpt] => आपल्या शाळा - महाविद्यालयांतील अशा कार्यक्रमांचा वृत्तांत आम्हांस पाठवा. [post_shortcontent] =>

नाटक, दिवाळी अंक ही महाराष्ट्रीय समाजमनाची, मराठी साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. मराठी समाजाचा आणखी एक अनन्य विशेष म्हणजे इथल्या व्याख्यानमाला. एकोणिसाव्या शतकापासून विविध व्याख्यानमालांनी इथल्या समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा हातभार लावलेला आहे. आजच्या माहितीच्या महापुरात तिची विश्वासर्हता हा कळीचा मुद्दा ठरत असताना अशा व्याख्यानमालांना विशेष महत्त्व आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हटले जाते. मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयामध्ये दरवर्षी ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात येते. यंदाच्या ४७ व्या व्याख्यानमालेचा हा सविस्तर वृत्तांत -

------------------------------------------------------------------------------------------

दरवर्षीप्रमाणे रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा येथे दिनांक २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला’ संपन्न झाली. १९७४ साली कविवर्य वसंत बापट यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे यंदाचे ४७ वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या व्याख्यानमालेस श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत सामाजिक कार्यकर्ते आणि रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग, लोकविज्ञान चळवळीच्या आरोग्य समितीचे डॉ. अनंत फडके आणि [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/20200203_002945.jpg [postimage] => /2020/02/20200203_002945.jpg [userfirstname] => Shilpa [userlastname] => [post_date] => 03 Feb 2020 [post_author] => 3379 [display_name] => प्रा. शिल्पा नेवे [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1925] => Array ( [PostID] => 16108 [post_title] => वास्तववाद प्रारंभिक प्रवास [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 'सिनेमॅजिक'च्या ठिकाणी आजपासून आम्ही रूपवाणी देत आहोत. चित्रपटविषयक उत्तम आणि दर्जेदार नियतकालिक म्हणून रूपवाणीने लौकिक प्राप्त केला आहे. रूपवाणी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांव्यतिरिक्त इतरही काही लेख (उदाहरणार्थ दिलीप ठाकूर यांच्याकडे असलेला सत्तरच्या दशकापासूनचा छायाचित्र-आठवणींचा साठा) आणि काही व्हीडिओज आम्ही देत राहू. रूपवाणीच्या जून्या अंकांमधील काही उत्तम लेखही देत राहू. आपण हे लेख वाचा आणि आपल्या इष्टमित्रांनाही बहुविधवर रूपवाणी वाचायला सांगा. प्रतिक्रिया अवश्य कळवा -

वास्तववादी चित्रपटांची मोठी चळवळ भारतात झाली. तिचा मागोवा आपण पुढील काही लेखांमधून घेणार आहोत. त्याची पार्श्वभूमी सांगणारा ज्येष्ठ समीक्षक, पटकथाकार श्रीकांत बोजेवार यांचा हा लेख आज देत आहोत.

वास्तववाद प्रारंभिक प्रवास

                                         -श्रीकांत बोजेवार

‘‘The raw material of the cinema is life itself...for the truly serious, socially conscious filmmaker, there can be no prolonged withdrawal into fantasy. He must face the challenge of the Contemporary reality. examine the facts, probe them, sift them and select from them the material to be transformed into the Stuff of cinema.’ -Satyajit Ray (Our Films, Their Films) वास्तववादी चित्रपटाची प् [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/bhumika.jpg [postimage] => /2020/02/bhumika.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Feb 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1926] => Array ( [PostID] => 16153 [post_title] => सहल झाली गगनाची [post_content] => [post_excerpt] => विमान आता उडण्याच्या तयारीत होतं. धावपट्टीवरून विमान धावायला सुरुवात झाली. आमच्यातला काही जणांना विंडो सिट मिळाली होती. त्यांना बाजूचं गवत झोपल्यासारखं वाटत होतं, कारण बाहेर हवेचा एवढा मोठा झोत होता की, ते गवत उभंच राहू शकत नव्हतं. धावपट्टीवरून विमान थोडं पुढे गेल्यावर विमान सिग्नलची वाट बघत थांबलं. शेवटी विमानाने झेप घेतली. खालची छोटी छोटी घरं आता किड्या-मुंग्यांसारखी दिसत होती. गुगल मॅप जसा दिसतो तसंच वरून खाली बघितल्यावर वाटत होतं. [post_shortcontent] =>

डी. एस. हायस्कूल, सायनची मुलं शंकर महादेवन अकॅडमीमध्ये संगीत आणि गायन शिकतात. या मुलांना बेंगलोरला जाऊन कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. मात्र त्याच वेळेला अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि रस्त्याने जाणंही  शक्य नव्हतं. अशावेळी त्यांनी विमानाने जावं अशी कल्पना पुढे आली. आणि ही मुलं बेंगलोरला जाऊन कार्यक्रम सादरसुद्धा करून आली. त्यांचा हा अनुभव आम्ही ऐकला आणि शब्दांकित केला.

डी. एस. हायस्कूल, सायन ही मुंबईतील नामवंत शाळा. या शाळेत मागच्या दोन वर्षांपासून शंकर महादेवन अकॅडमीच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना गायन, संगीत याचं शिक्षण दिलं जातं. टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहकार्याने ‘इन्स्पायर इंडिया’ अंतर्गत राबवला जाणारा हा उपक्रम देशभरातील ४०० उच्चभ्रू शाळांमध्ये राबवला जातो. मात्र यामध्ये डी एस  हायस्कूल सायन ही अशी एकमेव शाळा आहे, जिथे बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील पालकांची आहेत. शंकर महादेवन अकॅडमीचा ‘संगम २०१९’ हा वार्षिक संगीत महोत्सव यावर्षी बेंगलोर येथे ११ ऑगस्टला होता. या महोत्सवात पंडित अजय चक्रवर्ती आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्यासमोर गायन सादरीकरणासाठी डी. एस.  हायस्कूलच्या १८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यामुळे आपली कला एवढ्या नामवंत गायक आणि गुरूंसमोर सादर करता येणार म्हणुन मुलं खूपच खूश होती. गाण्याचा रियाज, सराव रोज सुरू होता. बेंगलोरला जाण्यासाठी या विद्यार्थ्यांची  मुंबई ते बेंगलोर रेल्वे प्रवासाची तिकीटेसुद्धा बुक केली होती. पण मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. रेल्वेचं वेळापत्रकसुद्धा कोलमडलं. यामुळे हा प्रवास रद्द करावा लागणार होता. [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/IMG-20190812-WA0003-ffff.jpg [postimage] => /2020/01/IMG-20190812-WA0003-ffff.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Feb 2020 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1927] => Array ( [PostID] => 16064 [post_title] => सिनेमासृष्टीतील माझे अनुभव [post_content] => [post_excerpt] => चित्रपट व्यवसाय हा भयंकर फायदा मिळवून देणारा एक धंदा ! [post_shortcontent] => राजा परांजपे यांना आपण ओळखतो 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' अशा उत्तमोत्तम चित्रपटांसाठी, त्यांच्या अभिनयासाठी. असा प्रसिद्ध कलावंत जेंव्हा चित्रपटसृष्टीतील आपल्या अनुभवांविषयी लिहितो तेंव्हा तो साहजिकच आपल्या आठवणी चघळीत मोठेपण मिरवणार अशी आपली अटकळ असते. १९५१ साली राजा परांजपे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र आठवणींचा सूर आळवलेला नाही. कर्तृत्वाची शक्यता संपल्यावर माणूस अशा आठवणीत रमतो म्हणतात, हा लेख लिहिला तेंव्हा राजा परांजपे कर्तृत्वाच्या पायऱ्या चढण्याची तयारी करत होते.  कारण  पेडगावचे शहाणे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२) आणि जगाच्या पाठीवर (१९६०) हे राजाभाऊंचे तिन्ही श्रेष्ठ चित्रपट हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आलेले आहेत. लेख वाचताना, राजा परांजपे यांना असे काही मोठे आपल्या हातून घडणार आहे याचा अंदाज आला असावा याची खात्री पटते- ********** अंक – युगांतर, दिवाळी १९५१ मी एक साधासुधा कलावंत आहे. विवेचनात्मक लेखन हा काही माझा व्यवसाय नव्हे. आपल्या कलागुणांच्या जोरावर कलाप्रेमियांची करमणूक करावी आणि जातांजातां चारदोन उपदेशाच्या गोष्टी हळूच सांगता आल्या तर पहाव्या ही मनातील इच्छा आहे. पटाईत लेखकांच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्यास मनाला संकोच वाटतो. कारण लेखनाच्या क्षेत्रात मी अनभिज्ञ आहे. तथापी ज्या व्यवसायांत मी हिरीरीने काम करतो आहे त्या व्यवसायाबद्दल आपण स्वतःच काहीतरी विचार मांडण्याची वेळ आतां आली आहे असे वाटू लागल्यामुळेच हा अल्पसा प्रयत्न मी करीत आहे व त्याच दृष्टीने या लेखाकडे वाचकांनी पहावे अशी प्रार्थना आहे. ‘सिनेसृष्टीतील माझे अनुभव’ हा माझ्या लेखाचा विषय आहे. या क्षेत्रांतील कलावंतांना कोणकोणत्या प्रकारचे अ [post_status] => publish [postmainimage] => /2020/02/new-1.png [postimage] => /2020/02/new-1.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Feb 2020 [post_author] => 3371 [display_name] => राजा परांजपे [Post_Tags] => अनुभव कथन,युगांतर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1928] => Array ( [PostID] => 16112 [post_title] => पुण्यनगरीतील पुनश्च मित्रमेळावा सुफळ संपन्न ! [post_content] => [post_excerpt] => पुनश्चची तांत्रिक बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यावर महत्वाची चर्चा झाली. [post_shortcontent] =>

पुनश्चचा पुण्यातला दुसरा मित्रमेळावा गेल्या शनिवारी पार पडला. पुण्यातले आपले सभासद श्री. राजीव कुलकर्णी यांनी त्यांच्या निवासस्थानी मेळाव्याची तयारी दर्शवल्याने, कोथरूड या मध्यवर्ती ठिकाणी कार्यक्रम घेता आला.

मेसेजिंगच्या प्रॉब्लेममुळे अनेक सभासदांना ठिकाण समजले नाही, त्यामुळे अपेक्षेपेक्षा संख्या बरीच कमी होती. तरीही ११ जण उपस्थित राहिलेच. मेळाव्यात नेहमीप्रमाणे ओळख करून घेणे, सभासदांच्या सूचना, तांत्रिक अडचणी, भावी योजना याबद्दल अनौपचारिक गप्पा रंगल्या. सोबतीला गरम सामोसे आणि चहा असल्याने कार्यक्रम लज्जतदारही झाला.
सुभाष नाईक , यशोधन जोशी , अनिल कुलकर्णी, आराधना कुलकर्णी, अजय गोडबोले, विजय दामले, श्री पिंपळे, विनोदिनी पिंपळे, नेहा लिमये, जगदीश पळनीटकर, स्वप्नील कुलकर्णी या सर्वांशी गप्पा मारणे, आणि त्यांचे इनपुट्स जाणून घेणे हा चांगला अनुभव होता. बहुविधचे प्रवर्तक किरण भिडे, अतुल भिडे  तसेच आमचे सक्रीय मार्गदर्शक श्रीकांत बोजेवार, हे अर्थातच उपस्थित होते. आपल्या पोर्टलवर, 'मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र' हे अतिशय उपयुक्त सदर चालवणारी लेखिका नेहा लिमयेशी या निमित्ताने आमचा प्रत्यक्ष परिचय झाला. यशोधन, जगदीश आणि स्वप्नील या टेक्नोलॉजीशी संबंधित त [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/१-2.jpg [postimage] => /2020/01/१-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jan 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1929] => Array ( [PostID] => 16060 [post_title] => अर्थ शिकण्याचा! [post_content] => [post_excerpt] => डॉ. अभिजित बॅनर्जी व डॉ. एस्थर डुफ्लो यांनी आरोग्यविषयक संशोधनाची ही पद्धत शिक्षण, तसेच सर्वसामान्यांचे आरोग्य या आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी वापरली. [post_shortcontent] =>

डॉ. अभिजित बॅनर्जी या मूळ भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक घेताना पाहिले असेल तुम्ही टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात! भारी वाटते ना, अशा बातम्या वाचताना! त्यांचे काम मोठे आहे; त्यातील मुलांच्या शिकण्याशी निगडित त्यांच्या कामाची ओळख आपण करून घेऊया.

“गरिबी नष्ट करण्यासाठी करावी लागणारी लढाई एखाद्या भयंकर रोगाशी लढण्यासारखी आहे. ही लढाई एक मोठे युद्ध करून जिंकता येणार नाही तर त्यासाठी छोटी छोटी युद्धे जिंकावी लागतील.” असे म्हणणे आहे अलीकडेच ज्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे त्या त्रिमूर्तींचे– डॉ. अभिजित बँनर्जी, डॉ. एस्थर डुफ्लो आणि डॉ. मायकेल क्रेमर यांचे. या तिघांपैकी डॉ. अभिजित बँनर्जी हे भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ आहेत आणि डॉ. एस्थर डुफ्लो त्यांच्या पत्नी आहेत. गरिबी नष्ट करण्यासाठी वर नमूद केलेल्या छोट्या छोट्या लढाया कोणत्या? - या लढाया आहेत- पहिली, बेरोजगारी विरोधातील, दुसरी, उत्तम आरोग्य सेवा रंजल्या गांजलेल्या लोकांना मिळवून देण्यासाठी आणि तिसरी लढाई असेल, शाळेत न जाऊ शकणाऱ्या, मध्येच शाळा सोडणाऱ्या, शिकू न शकलेल्या लहान गरीब मुलांसाठीची. जर या प्रश्नांवर आपण मात केली तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपल्या अवतीभवती जी असमानता दिसते ती कमी होईल यावर या तिघांचा विश्वास आहे. जगभरातील विचारवंत, शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारणी लोक दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रश्नांवर सातत्याने उपाययोजना करीत असतात आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असतात. परंतु, या प्रयत्नांना म्हणावे तर यश मिळत आहे असे दिसत नाही. डॉ. बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पद [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/Abhijit_Banerjee_FT_Goldman_Sachs_Business_Book_of_the_Year_Award_2011_cropped.jpg [postimage] => /2020/01/Abhijit_Banerjee_FT_Goldman_Sachs_Business_Book_of_the_Year_Award_2011_cropped.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jan 2020 [post_author] => 3370 [display_name] => उषा राणे [Post_Tags] => व्यक्तीविशेष,अर्थकारण,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1930] => Array ( [PostID] => 16092 [post_title] => दुकानजत्रा [post_content] => [post_excerpt] => 'दुकानजत्रा' हा उपक्रम एकूण दुनियादारी समजून घ्यायचाच एक मार्ग आहे. [post_shortcontent] =>

"हाताने करण्याचे एखादे काम बुद्धी वापरून, मनःपूर्वक लक्ष घालून उत्तम साकार करण्यातला आनंद, चिकाटी, तसेच गटाने काम करताना एकमेकांशी जुळवून घेत सहकार्याचा अनुभव मुले घेतात. विक्री करताना पटापट तोंडी हिशोब करणे, वस्तूंची वैशिष्ट्ये सांगता येणे, ग्राहकांशी न संकोचता सौजन्याने संवाद करणे, दुकानजत्रेच्या शेवटी सगळा आर्थिक हिशोब न कंटाळता चोख लावणे ह्या गोष्टी मुले शिकतात." पुणे येथील 'अक्षरनंदन' शाळेतील शिक्षक गौरी देशमुख 'दुकानजत्रा' या उपक्रमाविषयी सांगतायत - 

----------------------------------------------------------------------------------------

शाळेच्या इमारतीत मधल्या मोकळ्या जागेत तशीच वरच्या चार वर्गखोल्यांमध्येही दुकानजत्रेची मांडामांड चालू आहे. एक किंवा दोन ताईदादा आणि ५ ते ६ मुले असा गट टेबले मांडून-जोडून त्यावर त्यांच्याकडे असलेल्या विविध वस्तू नीटनेटक्या रीतीने मांडतोय. मागच्या भिंतीवर नमुना वस्तूंनी आणि मुलांनीच बनवलेल्या आकर्षक जाहिरातींनी सजावट सुरू आहे. कुपने, सुटे पैसे, खजिनदार आणि विकेते सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आहेत आणि शाळेची घंटा वाजते... टण् टण्

संबंधित लेखः-

सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा

publish [postmainimage] => /2020/01/dukan-jatra.jpg [postimage] => /2020/01/dukan-jatra.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jan 2020 [post_author] => 3373 [display_name] => गौरी देशमुख [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1931] => Array ( [PostID] => 15915 [post_title] => पेशंट [post_content] => [post_excerpt] => नर्सनं लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात आपण हरवलेली दिवाळी शोधीत बसलो. [post_shortcontent] => सत्यकथेत  कथा प्रसिद्ध होणं ही एकेकाळी प्रतिष्ठापात्र लेखक होण्याची कसोटी होती. त्या कसोटीला उतरलेले अनेक लेखक पुढे साहित्यासह इतरही अनेक प्रांतात मोठे झाले. रविराज गंधे हे आपल्याला दूरदर्शनवर 'अमृतवेल'सह इतरही अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांचे निर्माते, लेखक म्हणून माहिती आहे. १९७९साली सत्यकथेत प्रसिद्ध झालेली त्यांची ही कथा...वेदना सहवेदना आणि भावनिक तिढ्याचा एक अनोखा अनुभव देणारी-- ही कथा तुम्ही इथून ऐकूही शकाल. [audio mp3="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/01/03-patient-1.mp3"][/audio] ********** अंक – सत्यकथा, एप्रिल १९७९ १ जानेवारी १९७८. बूथ हॉस्पिटलमधील नर्सनं जुनं रजिस्टर क्लोज केलं अन नव्यावर तारीख घातली. दरवर्षीप्रमाणे तिनं पहिल्यांदा अरुण देशपांडेचं नाव फॉरवर्ड केलं. एजः २७, सेक्सः मेल, डायग्नॉसिसः कॅन्सर, डेट ऑफ अॅडमिशनः १ जानेवारी १९७५. “तोंडावर पांघरूण घ्या साहेब.” डी.डी.टी. मारणाऱ्या माणसानं अरुणला फर्मावलं. आज एक तारीख, म्हणजे करमणुकीचा दिवस. एकजात सारे सरकारी नोकर झाडून हजेरी लावणार - न्हावी, भंगी, धोबी, व्हिटॅमिनच्या गोळ्या देणारा माणूस. आजचा दिवस फारच गडबडीचा. डी.डी.टी. च्या उग्र वासाबरोबर अरुणच्या आठवणी जाग्या झाल्या. तो ज्या दिवशी इथं आला त्या दिवसाची आठवण करून देणारा हा विषारी पांढरा वास, गेले चाळीस महिने, बरोबर एक तारखेला एखाद्या घेणेकऱ्यासारखा विषारी फूत्कार टाकीत येत असे अन् पाहता पाहता साऱ्या दिवसावर पांढरी कळा पसरत असे. पांढऱ्या भिंती, पांढरी चादर, पांढरी खाट, नर्स पांढऱ्या, डॉक्टर पांढरे...सारी कफनयात्रा पाहता पाहता त्याचा चेहरा पांढरा पडे...ह्या पांढऱ्या धुक्यात कुठेतरी निळ्या फुलांचा गच्च त [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/BN-RQ462_indhea_P_20170116034716.jpg [postimage] => /2020/01/BN-RQ462_indhea_P_20170116034716.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jan 2020 [post_author] => 2824 [display_name] => रविराज गंधे [Post_Tags] => कथा,सत्यकथा,श्रवणीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1932] => Array ( [PostID] => 16055 [post_title] => साधं, स्वच्छ माणूसपण [post_content] => [post_excerpt] => ‘नवी तालीम’चा शिक्षणप्रयोग मीच सुरू केला, परंतु तिथे लक्ष द्यायला मला पुरेसा वेळ मिळाला नाही तेव्हा मी ते काम इतरांवर सोपवलं. स्वच्छतेची, टापटीपीची जाणीव हा ‘नवी तालीम’ शिक्षणपद्धतीचा गाभा आहे असं मला वाटतं. [post_shortcontent] =>

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे हे वर्ष! ३० जानेवारी १९४८ हा महात्मा गांधीजींचा स्मृतिदिन (मृत्युदिन). जगभरात ज्यांना मान आहे, अशा या आपल्या नेत्याचे महानपण आपल्या लक्षात राहावे, म्हणून त्यांच्या या काही गोष्टी वाचा. या गोष्टी लिहिल्या आहेत श्रेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी 'असे होते गांधीजी' या पुस्तकात. हे पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे.

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. महात्मा म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, “इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला संडास साफ करतो. किती त्रासाचं काम असेल हे!” दुस-या दिवशी गांधींना पहाटे झोपून राहणं अशक्यच झालं. ते गुपचूप उठले. त्यांनी गरम चहा करून त्या भंग्याला दिला. स्वत: गांधी चहा पीत नसत. आता त्या कडाक्याच्या थंडीत गांधी रोज पहाटे उठून त्या भंग्याला चहा करून देऊ लागले. त्यालाही संकोच वाटू लागला. एक दिवस तो म्हणाला, “नको मी क्षुद्र माणूस. मला चहा करून देऊ नका.” गांधींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते नुसते निर्मळ हसले. दुस-या दिवशी पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून गांधी नेहमीप्रमाणे चहाचा पेला घेऊन उभे होते. त्या भंग्याचे डोळे भरून आले. आपल्या आफ्रिकन भाषेत थरथरत्या स्वरात तो गांधींना म्हणाला, “देव तुमचं भलं करो.” नुकतीच २३ जानेवारीला नेताजी बोस यांची जयंती झाली. या हुशार, लढवय्या स्वातंत्र्यसेनानीचे योगदान          समजून घेऊया- ओरिसा राज्यातील कटक येथे एकशे तेवीस वर्षांपूर्वी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. नसानसांत देशप्रेम भरलेल्या नेताजींनी विद्यार्थिदशेपासूनच इंग्रज सत्तेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती.  पूर्णवेळ देशसेवा हाच त्यांचा ध्यास होता, परंतु त्यांचा जवळचा मित्र हेमंतकुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी आय.सी.एस.ची परीक्षा द्यायची असे ठरवले. त्याला कारणही तसेच होते. इंग्रज अधिकारी तुच्छतेने असे म्हणत की, ‘भारतीय तरुण आयसीएसची परीक्षा पास होऊ शकत नाहीत, कारण ते मंदबुद्धीचे आहेत.’ इंग्रजांचा हा भ्रम मोडण्यासाठी नेताजींनी आय.सी.एस. परीक्षा पास करूनच दाखवायची असे ठरवले. सर्वोत्तम गुण प्राप्त करून आयसीएस होण्यासाठी नेताजी इंग्लंडला गेले. तिथे असताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकले. लोकमान्य म्हणाले, "इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी सरकारी नोकरीत न शिरता साधी राहणी ठेवून आपल्या देशाची सेवा करावी; तुमच्यासारख्या उच्चविद्याविभूषित तरुणांची आज आपल्या मातृभूमीला गरज आहे....’’ या भाषणाचा नेताजींच्या मनावर फार प्रभाव पडला. नेताजी सुभाषचंद्र बोस आय.सी.एस. परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, तरी त्यांना इंग्रजांची चाकरी करणे पसंत नव्हते. तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड माँटिग्यू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहिले होते - 'मी आय.सी.एस. झालो असलो तरी एकाच वेळी ब्रिटिश सरकारची व माझ्या देशा [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/scbfeature.jpg [postimage] => /2020/01/scbfeature.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Jan 2020 [post_author] => 3369 [display_name] => नरेंद्र लांजेवार [Post_Tags] => इतिहास,व्यक्तिविशेष,प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1934] => Array ( [PostID] => 16027 [post_title] => भवन्स महाविद्यालयातील लाल परी अर्थात मराठी भाषा पंधरवडा [post_content] => [post_excerpt] => आपल्याही शाळा - महाविद्यालयातील अशा कार्यक्रमांचे वृत्तांत आणि फोटो आम्हाला पाठवाल? [post_shortcontent] => १ जानेवारी ते १५ जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुंबईतील भवन्स महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमांचा हा सविस्तर वृत्तांत - 

------------------------------------------------------------------------------------------

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कालखंडात विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना व स्पर्धांना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते. पंधरवड्याची सुरुवात 'संविधान समजून घेताना' या कार्यक्रमाने करण्यात आली होती. यासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याहून राजवैभव आणि अरविंद निगळे या तज्ज्ञ व्यक्तींना बोलवण्यात आले होते. अगदी साध्या व सोप्या भाषेत भारुडाच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. संविधानाची पूजा करू नका, त्याचा अर्थ स्वतः समजून घ्या व इतरांनाही समजावून सांगा असे आव्हान त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले.

[post_status] => publish [postmainimage] => /2020/01/IMG-20190906-WA0011.jpg [postimage] => /2020/01/IMG-20190906-WA0011.jpg [userfirstname] => Bhagwan [userlastname] => [post_date] => 27 Jan 2020 [post_author] => 2553 [display_name] => भगवान येडगे [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1935] => Array ( [PostID] => 15525 [post_title] => इश्श! [post_content] => [post_excerpt] => जगांतील काव्य, तत्त्वज्ञान, कला व व्यवहार यांचा संगम ‘इश्श’ या शब्दांत झालेला आढळतो. [post_shortcontent] => इश्श या मराठी शब्दाचा शब्दकोशांत दिलेला अर्थ आहे- राग, नापसंती, तिरस्कार, आग्रह वगैरे दाखवण्याच्या वेळी स्त्रीच्या तोंडून निघणारा हा उद्गार आहे. परंतु पुरुषांना आणि स्रियांनासुद्धा चांंगलेच माहिती आहे की, शब्दांत किंवा शब्दकोशांत सांगता येणार नाही, अशा अनेक अर्थच्छटा 'इश्श'ला आहेत. त्यापैकी असंख्य छटांचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रभाकर बेंद्रे यांनी या लेखात 'इश्श' चा मजेदार मागोवा घेतलेला आहे. १९५१ साली प्रसिद्ध झालेला हा हलका फुलका लेख  नकळतच मराठी मानसिकतेत गेल्या अर्धशतकात झालेल्या बदलांवरही विचार करायला भाग पाडतो. अंक – यशवंत, डिसेंबर १९५१ स्त्रियांच्या तोंडी नेहमी आढळणारा साधा, अर्थपूर्ण पण अर्थशून्य शब्द. आणि अखेरीस माझं मलाच हसू आलं. मनांतल्या मनांत मी खूप खूप हसलो! ज्या वेळी माझ्या खोलीत कुणी डोकावून पाहिलं असतं तर त्याला शंका आली असती की, ‘हा मनुष्य वेडा तर नाही? याला वेड तर लागलं नाही ना!’ आणि खरोखरीच त्याने मला वेड्यांतच काढले असते. परंतु त्या वेळी माझ्या खोलीत कुणीच येणं शक्य नव्हतं! कारण एकतर मी लिहीत असताना खोलीचे दार आतून बंद करीत असतो व त्याप्रमाणे त्याही वेळी मी दार आतून बंद केलेलेच होते; व दुसरे म्हणजे घरांत मी व माझी बायको याखेरीज तिसरं माणूसच नव्हतं! आणि या वेळी माझी पत्नी धुणं धुण्यासाठी विहिरीवर गेलेली होती! तेव्हां ‘मी वेडा आहे’ असं ठरविणारा एखादा ‘शहाणा’ त्या वेळी खोलीत नव्हता हे मला समजले व मनास जरा बरे वाटले! परंतु मला कुणी ‘वेडा’ ठरविलं नव्हतं तरी, माझं मन मात्र मला ‘वेडा’ म्हणू लागलं होतं! आणि ‘लेखक’ हा ‘वेडा’ असतो हा अनुभव मला त्या वेळी येऊ लागला होता. परंतु असं होण्याचं कारण काय? कारण हेच क [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/इश्श-.jpg [postimage] => /2020/01/इश्श-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Jan 2020 [post_author] => 3310 [display_name] => प्रभाकर बेन्द्रे [Post_Tags] => ललित,यशवंत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1936] => Array ( [PostID] => 15698 [post_title] => दक्षिण ध्रुवावर झेंडावंदन [post_content] => [post_excerpt] => मैत्रीच्या आवारात एक भले मोठे वर्कशॉप आहे. त्याचे निळे अर्धगोलाकार छत दुरूनच लक्ष वेधून घेते. येथे मेकॅनिक, वेल्डर, ड्रायव्हर ही लॉजिस्टिक सांभाळणारी मंडळी उन्हाळ्यात अहोरात्र काम करून ‘पिस्तनबुली’ नावाच्या वाहनाची देखभाल करतात. दरवर्षी एक जर्मन इंजिनिअर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ‘मैत्री’मध्ये तीन महिने मुक्कामी असतो. रणगाड्याच्या चाकांसारखी चाके असलेले ‘पिस्तनबुली’ हे वाहन अंटार्क्टिकात उन्हाळ्यात सामानाची ने-आण करण्यासाठी व प्रवासासाठी खूप उपयोगी पडते. [post_shortcontent] =>

अंटार्क्टिका खंडावरील मैत्री संशोधन केंद्रात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन म्हणजे तेथील वास्तव्यातील परमोच्च बिंदू ! भारतीय संशोधन मोहिमेत 'डॉक्टर' म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला-

सुमारे वर्षभरासाठी ‘मैत्री संशोधन केंद्र’ हे माझे घर आणि येथील सगळे सदस्य माझे कुटुंबीय झाले! मी अंटार्क्टिकात पोहोचले ते जानेवारी महिन्यात. तेव्हा तिथे उन्हाळा होता. आकाशात सूर्य दिवस-रात्र तळपत होता! (Midnight Sun) ही गोष्ट तर माझ्यासाठी खूपच अद्भुत होती. इकडे दिवसाची वेळ कशी ठरत असेल बरं; मला मोठं कुतूहल वाटलं! या अशा एकेक अनाकलनीय गोष्टी हळूहळू उलगडत होत्या. रेखांशानुसार एखाद्या जागेची प्रमाणवेळ ठरते. अंटार्क्टिका खंडातील कुठल्याही संशोधन केंद्राचे घड्याळ त्यानुसारच लावले जाते. ‘मैत्री’ केंद्राची वेळ आपल्या भारतातील प्रमाणवेळेच्या साडेपाच तास मागे आहे. घड्याळाच्या काट्यावर दिनचर्या आखली जाते. दिवस-रात्र लख्ख सूर्यप्रकाश असल्याने रात्री झोप लागणं जरा कठीणच.. शरमाचर ओअॅसिस या खडकाळ भागात उभारण्यात आलेल्या ‘मैत्री’ केंद्राच्या सभोवताली आहे मैलोन् मैल पसरलेली पांढरीशुभ्र बर्फाची चादर! येथे ‘विंटरींग’ सभासदांना राहण्यासाठी २५ खोल्या आहेत. लीडरची किंवा प्रमुखाची खोली व ऑफिस; तसेच दिवाणखाना, स्वयंपाकघर, जेवणासाठी टेबलखुर्च्या आहेत; शिवाय वॉशबेसिन आणि स्वच्छतागृहेही (bathrooms) आहेत. ‘मैत्री’मध्ये फक्त दोनच पदे! लीडर आणि मेंबर्स! सगळे मेंबर्स तितकेच महत्त्वाचे, कारण सुतार, वेल्डर, स्वयंपाकी, शास्त्रज्ञ, डॉक्टर.. सगळ्यांची कामं सारखीच महत्त्वाची. सगळ्यांनी आपापले काम करून एकमेकांना मदतही करायची! उन्हाळ्यात ( [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/Republic-Day.jpg [postimage] => /2020/01/Republic-Day.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jan 2020 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1937] => Array ( [PostID] => 15989 [post_title] => २५ जानेवारी, पुनश्चमित्र मेळावा, पुणे [post_content] => [post_excerpt] => सर्व सभासदांचे सहर्ष स्वागत.. [post_shortcontent] => नमस्कार मंडळी, तांत्रिक अडचणी आणि त्याही ऐन मोक्याच्या वेळी आल्या की ' मर्फीज लॉ ' आठवतो. :) उद्या म्हणजे शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत 'पुनश्च-मित्र' मेळावा पुण्यात ठरवला. तसे मेसेजेस सगळ्यांना पाठवले. येणाऱ्या मित्रांच्या संख्येचा अंदाज घेऊन आणि कोथरूड सर्वाना तुलनेने मध्यवर्ती पडेल, म्हणून त्या अनुषंगाने ठिकाण ठरवले. आणि नेमकं ते कळवायच्या आधी आमच्या ऑफिसच्या फोनचं व्हॉट्सअॅप अचानक बंद झालं. सगळे कॉन्टॅक्ट्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट्स त्यामध्येच आणि जोवर व्हॉट्सअॅप रिकव्हर होत नाही तोवर त्यांचा अॅक्सेस नाही. :( मिळतील तेवढ्या कॉन्टॅक्ट्सना दुसऱ्या नंबर वरून मेळाव्याचा पत्ता कळवला. पण किती जणांपर्यंत तो पोहोचला असेल याबद्दल साशंक आहोत. त्यासाठी आपल्या पोर्टलवरून आणि फेसबुक पेजवरून तो कळवत आहोत. पुण्यातील सर्व सभासद व वाचकांना नम्र विनंती, की त्यांनी खालील क्रमाकांवर कॉल करून आपली उपस्थिती आगाऊ सांगावी, जेणेकरून व्यवस्था करणे सोयीचे होईल. ९१५२२५५२३५ ९८३३८४८८४९ *** पुनश्चमित्र मेळावा, पुणे दिनांक - २५ जानेवारी ( शनिवार ) सकाळी १० ते १२ पत्ता - स्वप्नील कुलकर्णी ६, प्रोफ़ाईल निम्बस ९७, मयूर कॉलनी हॉटेल करी लिव्हज च्या बाजूला कोथरूड, पुणे [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/20190519_185503.jpg [postimage] => /2020/01/20190519_185503.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jan 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1938] => Array ( [PostID] => 15978 [post_title] => सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा [post_content] => [post_excerpt] => मुलांना पैशाच्या व्यवहाराबरोबरच बाजारव्यवस्था कशी ठरते याची ओळख करून दिली जाते. [post_shortcontent] =>

मेंदू, मन आणि मनगट यांचा समतोल साधणाऱ्या शिक्षणातून निरोगी व्यक्तिम­त्त्वाची जडणघडण होते, हे जाणून पुण्यातील अक्षरनंदन शाळेने आपल्या मुलांसाठी सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळांचा उपक्रम राबवला. या शाळेतील शिक्षक अरुंधती तुळपुळे या कार्यशाळांविषयी सांगतायत -

--------------------------------------------------------------------------------------

शिकण्याच्या प्रक्रियेत बुद्धी, हात आणि हृदय (मन) एकत्रितपणे काम करत असतील तर तो अनुभव आनंदाचा आणि अधिक काळासाठी लक्षात राहणारा ठरतो. शाळेत शिकताना मुलांना हाताने काम करण्याचे, निर्मिती करण्याचे, सर्जनशीलता वापरण्याचे अनुभव मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्या कामात हेतू समजून घेऊन ते उत्तम प्रकारे पूर्ण करताना करावे लागणारे कष्टही समाधान देणारे असतात याचा प्रत्यय मुले घेऊ शकतात. त्यातून श्रमाला पुरेशी प्रतिष्ठा देण्याची मानसिकता निर्माण होऊ शकते.

संबंधित लेखः-

जीवनभाषेतून शिक्षण

गोष्ट रचनावादाची!

बालवाडीपासूनच विविध विषयात असे अनुभव मुलांना शाळेत मिळत असतात. शेती, स्वयंपाक, वैज्ञानिक प्रयोग, स्वच्छता, अशा नियमित उपक्रम [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/20190318_150555.jpg [postimage] => /2020/01/20190318_150555.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jan 2020 [post_author] => 3360 [display_name] => अरुंधती तुळपुळे [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1939] => Array ( [PostID] => 15971 [post_title] => झुंजार झेन [post_content] => [post_excerpt] => झेन अतिशय संवेदनशील मनाची आहे. तिची आई सांगत होती की, तिच्या संवेदनशील स्वभावाची चुणूक वयाच्या तिसऱ्या वर्षी पहायला मिळाली होती. तेव्हा एकदा आम्ही डोंबार्याचा खेळ पाहत उभे होतो. डोंबार्याच्या मुलाच्या अंगावर कपडे नव्हते. झेनला फार वाईट वाटले. तिने हट्टाने मला त्या मुलासाठी कपडे घ्यायला लावले. त्याला दोन ड्रेस दिले, तेव्हा कुठे ती शांत झाली.  [post_shortcontent] =>

प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारे आणि मुंबईच्या झेन सदावर्ते या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. झेन सदावर्ते हिच्यावरील विस्तृत लेख २०१८ च्या वयम् दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. भन्नाट आहे ही मुलगी. फक्त शूर नाही, प्रचंड हुशारही आहे. वाचा तिच्याबद्दल-

२२ ऑगस्ट २०१८ ला मुंबईतील ‘क्रिस्टल टॉवर’ या इमारतीत आग लागली होती, तेव्हा टीव्हीवर दाखवलेल्या बातम्यांत एका मुलीचे कौतुक झाले होते. झेन सदावर्ते या ११ वर्षांच्या हुशार मुलीच्या धिटाईमुळे तिचे कुटुंबीय आणि शेजारी यांचे प्राण वाचले होते. बातमी वाचताच झेनला मी भेटले. भन्नाट मुलगी आहे ही! अतिशय चुणचुणीत, झुंजार आणि मदतशील!! इमारतीत आग लागली, घरात धुराचे लोळ आले, पूर्ण घर कार्बन डायऑक्साइड वायूने भरून गेले. अशात झेनने न घाबरता हाताला लागले ते सुती कपडे ओले करून स्वत:च्या तोंडाभोवती गुंडाळले. तिच्या आई-वडिलांना आणि शेजार्यांनाही असे करण्यास सांगितले. त्या सर्वानी चादर, ओढणी वगैरे ओले करून नाका-तोंडाभोवती गुंडाळल्यामुळे दुषित वायू नका-तोंडात जाऊन ते सर्वजण गुदमरले नाहीत. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप सोडवले. आगीनंतर झेन जेव्हा दूरचित्रवाणीवर झळकली, तेव्हा ती कॅमेरासमोर अतिशय शांतपणे बोलली. हे सर्व का, कसे केले याचे शास्त्रीय कारण तिने सांगितले. ‘ओल्या कपडामुळे कार्बनयुक्त धूर गाळून नाकात जातो. आगीच्या वेळी अशा रीतीने हवा गाळून घ्यावी, हे मला माहीत होते. मला माझ्या टीचरने तीन वर्षांपूर्वी हे शिकवले होते.’ झेनचे वाचन अफाट आहे. ती BBC News नियमितपणे प [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/india_mumbai_people_fire_alarm_families_parel_building_accident_deaths_1535010287.jpg [postimage] => /2020/01/india_mumbai_people_fire_alarm_families_parel_building_accident_deaths_1535010287.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 23 Jan 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1940] => Array ( [PostID] => 15941 [post_title] => पूर्णविराम... नव्हे, स्वल्पविराम ! [post_content] => [post_excerpt] => दर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध वाचनप्रकारांमध्ये विभागलाही गेलेला असतो. [post_shortcontent] => आजच्या संपादकीयमध्ये पंकज कपूरचा फोटो कसा बुवा ? असा विचार करून एकदम दचकू नका. बहुविधवर पुनश्चखेरीज रूपवाणी ही खास सिनेरसिकांसाठीची कॅटेगरी सुद्धा आपण चालवतो. त्यामुळे सिनेमा हाही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. असो. :) तर, पंकज कपूरचा 'एक डॉक्टर की मौत' आठवतोय का तुम्हाला ? १९९१-९२ च्या सुमारास आलेला तपन सिन्हा लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा सुजाण रसिकांकडून नावाजला गेला होता. पंकज कपूरसह शबाना आझमी, इरफान खान अशी उत्तम स्टारकास्ट, आणि एक चांगले कथानक असल्याने लक्षात राहून गेला. कथेचा नायक असलेला डॉक्टर, दहा वर्षे सर्व काही विसरून आणि अविश्रांत मेहनत घेऊन कुष्ठरोगावर एक लस (व्हॅक्सीन) तयार करतो. पण त्याचेच वरिष्ठ ते संशोधन नाकारून त्याची बदली एका दूरस्थ खेडेगावी करतात. घटनाक्रम इतका प्रतिकूल असतो की, डॉक्टरला कमालीचं नैराश्य येऊन तो कबुलीजबाब देतो की,' मी कुठलीही लस बनवलेली नाही ' वगैरे वगैरे.... अर्थात सिनेमाचा शेवट सकारात्मक टप्प्यावर झालेला दाखवलाय. आज इतक्या वर्षांनी अचानक हा सिनेमा आठवण्यासाठी एक घटना कारणीभूत झाली. पुण्याहून प्रसिद्ध होणारे 'अक्षरमैफल' नावाचे एक आगळे मासिक गेल्या महिन्यात बंद झाले. मुकुल रणभोर या आमच्या पंचविशीतल्या तरुण मित्राने गेली दोन वर्षे अतिशय नेटाने हे दर्जेदार मासिक चालवले. अक्षर मैफल मध्ये खूप वेगवेगळ्या विषयांचा धांडोळा घेतला गेला. नव्या दमाचे उत्तम लेखक त्यातून लिहित असंत. सर्वसाधारणपणे ज्या विषयांना स्पर्श केला जात नाही असे, लैंगिकता, मुस्लीम समाजाचे [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/doctor.jpg [postimage] => /2020/01/doctor.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jan 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1941] => Array ( [PostID] => 15521 [post_title] => लावणीतला रसरशीत शृंगार [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास नाटक किंवा लळिते त्यापेक्षाही मराठीतील लावण्यांनीच मराठी रंगभूमी शृंगारलेली होती. [post_shortcontent] => लावणी आणि तमाशा यासारखे प्रकार एकेकाळी सामाजिक गरजेतून जन्माला आले. पुढे शहरी पांढरपेशांनी या प्रकाराला नाके मुरडायला सुरुवात केली. परंतु लावणीतला शृंगार हा अस्सल होता कारण त्याची पाळेमुळे 'गौळण' या प्रकारातच आहेत. लावणीचा भरभराटीचा काळ, लावण्यांच्या चालींमधूनच जन्माला आलेली नाट्यपदे आणि लोककलांच्या इतिहासाची उजळणी करणारा हा लालित्यपूर्ण लेख आहे तब्बल साठ वर्षांपूर्वीचा. लेखक राजाभाऊ थिटे हे स्वतः शाहीर होते तसेच त्यांनी उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर हैबतीबुवा यांचे  लिहिलेले चरित्र १९५६ साली प्रसिद्ध झाले होते. अंक- रोहिणी,  फेब्रुवारी १९५९ तमाशांतील लावणी (मूळ शीर्षक) महाराष्ट्रांत ‘लावणी’ अगर ‘गौळण’ हा वाङ्मयप्रकार जवळ जवळ  इसवीसन १६०० पासून जास्त उदयास आला. एकनाथांनी गौळणी रचल्या. त्या भजनांत आज सररास प्रचलित आहेत. तो स्वराज्याचा उषःकाल होता. त्या वेळचे फारसे वाङ्मय लिखित स्वरूपांत आज उपलब्ध नाही. पेशव्यांच्या काळांत लावणीला राजदरबारी बराच मान होता. मूळच्या लावणी पोवाड्यांतला वीरांचा शृंगार जाऊन आता तो नेभळटांचा व षंढांचा शृंगार झाला. रावबाजींच्या उत्तेजनाने पुणे शहरांत व त्या शहराचा वारा लागून जेथे तेथे शिमग्याचे चांदणे वाढत चालले होते. दिवसास ब्रह्मभोजनाचा थाट आणि दिव्यांत वात पडली नाही तो मंदिरांत चौघडे, सनया यांचा मंजूळ घोष, श्रीमंतांच्या व सरदार लोकांच्या वाड्यांत सरकारी ताफ्यांचे मुजरे, रात्रीस रस्त्यांत आणि बोळांत फिरणाऱ्या विलासी लोकांची मने ओढून घेणारे, नुकतेच चिमणी, साळू, मैना यांच्या मंजूळ कंठांत होनाजी बाळाने घातलेले खडे सूर आणि फौजेवरही शिलेदार, बारगीर, शिपाई आणि शहरांतील शिंपी, माळी, सराफ, दुकानदार य [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/लावणी-.jpg [postimage] => /2020/01/लावणी-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jan 2020 [post_author] => 3330 [display_name] => राजाभाऊ थिटे [Post_Tags] => इतिहास,ललित,रोहिणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1942] => Array ( [PostID] => 15904 [post_title] => माझी भाषा परिक्रमा [post_content] => [post_excerpt] => तुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता? [post_shortcontent] =>

"...असाच जीवघेणा वाटावा असा प्रसंग नागालँडमध्ये घडला. दिमापूरला उतरल्यानंतर कोहिमात प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी तिथल्या न्यायालयात गेलो होतो. अर्ज दिल्यानंतर थोडा वेळ थांबावं लागणार होतं. म्हणूनच जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं अचानक एक व्यक्ती आली. माझी चौकशी करू लागली. मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोणासाठी काम करतो, माझ्याकडे काय सामान आहे, असे प्रश्न विचारले. माझं ओळखपत्र तपासलं. आणि अचानक स्वतःचं टीशर्ट वर करून त्याने त्याच्या जीन्समध्ये खोचलेली बंदूक बाहेर काढली. माझ्या दिशेने रोखली आणि विचारलं 'ऐसा कुछ सामान तो आपके बॅग में नहीं है ना?' आता मी घाबरलो होतो हे वेगळं सांगायला नको. मी त्याला माझं सगळं सामान दाखवलं. त्यानंतर मात्र तो माझ्याशी एखाद्या मित्रासारखा वागला. रात्रीचा बाहेर पडू नकोस, काम संपल्यावर शांतीनं निघून जा असे प्रेमळ सल्लेही दिले. एकच सांगेन, सिनेमात किंवा पोलिसांच्या कंबरेला खोचलेली बंदूक पाहणं आणि प्रत्यक्ष तुमच्यावर रोखलेली बंदूक पाहणं हे दोन्ही सारखं नाही. पहिल्यात थरार असू शकेल, पण दुसरं जीवघेणं भीतीदायक आहे. हा प्रसंग मी लागलीच दीपक पवारांना फोनवरून कळवला आणि नेमकं त्यानंतरच माझं नेटवर्क काही काळासाठी गेलं. ते जसं आलं तसा पहिला फोन दीपक पवारांचाच होता, मी सुखरूप होतो की नाही हे समजून घेण्यासाठी. माझं नेटवर्क जाणं ते परत येणं या काळात त्यांना काय वाटलं असावं हे खरंच त्यांनाच ठाऊक. मी माझ्या घरातल्या कोणालाही हा प्रसंग सांगितला नव्हता. फक्त सनीला फोन करून कळवलं. ‘दादा मी आज घोडा पाहिला.’ त्यानं विचारलं, ‘पांढरा होता का?’ मी एवढंच म्हटलं, ‘चार पायांचा घोडा नाही, [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/20190506_040539-2.jpg [postimage] => /2020/01/20190506_040539-2.jpg [userfirstname] => Tushar [userlastname] => [post_date] => 20 Jan 2020 [post_author] => 3356 [display_name] => तुषार पवार [Post_Tags] => भाषा,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1943] => Array ( [PostID] => 15533 [post_title] => सवाई गंधर्वांनी सांगितलेले बहारदार किस्से! [post_content] => [post_excerpt] => खुद्द भीमसेनलाच ‘मी रे बाबा तुला कधी असे मारले’ म्हणून विचारलेही होते. [post_shortcontent] => 'भीमसेन हा गुणी असला तरी घराण्याची मुख्य गायकी तत्परतेने सांभाळण्यात काहीसा चुकारपणाच करतो. तो नादी आहे. ह्यांच्यातले हे चांगले वाटले, त्यांच्यातले हे चांगले वाटले, ते ते घेऊन घराण्याच्या गायकीवर जोडून देतो.'  'टिळकांचा माझा संबंध कधीच आला नाही. शिवाय टिळक हे गायनाचे शौकी नव्हते किंबहुना त्यांना गायनाची अरुची असे.' 'बाबलीबाई ही नथ्यनखांची शिष्या अतिशय तयार होती. ती अंगाने एखाद्या पहिलवानासारखी जाडजूड भव्य होती आणि बैठकीच्या वेळी एक घागर भरून कॉफी पीत असे...' सवाई गंधर्वांनी सांगितलेल्या अशा किश्श्यांची ही रंगतदार मैफल आहे....य.न. केळकर यांनी सवाई गंधर्वाच्या मुलाखतीमधून रंगवलेली ही मैफल आहे १९५२ सालची! सवाई गंधर्वांची अखेरची मुलाखत अंक – सह्याद्री, नोव्हेंबर १९५२ दि. १३-५-५२ ला दुपारी २ वाजता श्री. वाडीकर यांजबरोबर सवाई गंधर्वांच्याकडे गेलो होतो. दोन तीन तासांपर्यंत गप्पागोष्टी झाल्या. सुमारे ३।४ महिन्यांपूर्वी मी मुद्दाम त्यांचेकडे गेलो होतो. पण त्या वेळी त्यांजकडे दुसरे दोघे तिघेजण आल्यामुळे निवान्तपणे बोलता आले नाही. शिवाय ती आमची पहिलीच भेट होती. त्याआधी त्यांचा माझा साक्षात परिचय किंवा बोलणे असे कधीच झालेले नव्हते. मी त्यांच्या गायनाचा एक नितांत भक्त आहे, याची माहिती त्यांच्या ज्युबिली प्रसंगी मी त्यांना एक खाजगी पत्र लिहिले होते व त्याला त्यांनी स्मरणपूर्वक उत्तर पाठविले होते, त्यावरून त्यांना होतीच. ते माझे पत्र असे— श्री. रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांस – सा. न. वि. वि. आपला माझ्याशी बिलकूल परिचय नाही म्हणून आपण घोटाळ्यांत पडाल, परंतु माझा मात्र आपल्याशी दृढ परिचय आहे खास! प्रजेतील प्रत्येक माणूस र [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/सवाई-.jpg [postimage] => /2020/01/सवाई-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jan 2020 [post_author] => 3329 [display_name] => य.न. केळकर [Post_Tags] => सह्याद्री,व्यक्तिविशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1944] => Array ( [PostID] => 15787 [post_title] => पतंगाच्या रंगीत दुनियेत [post_content] => [post_excerpt] => विविध आकारचे, प्रकारचे पतंग आम्ही न्याहाळत होतोच शिवाय मांजा भरून घ्यायला बरीच मुलं, मोठी मानसं येत होती त्यामुळे मांजा मशीनवर कसा भरून दिला जातो हे ही आम्हाला बघता आले. मकर संक्र्नात जवळ आल्यामुळे पतंगाची दुकानं इकडे-तिकडे आम्ही पाहायचो परंतु आज आम्हांला प्रत्यक्षात आकर्षक पतंग कसे बनतात हे पाहता आल्यामुळे आम्ही सर्व आनंदात होतो. [post_shortcontent] => मकर संक्रांतीच्या दरम्यान आपल्याला बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना बरीच मंडळी दिसतात. परंतु पतंग  कसा तयार होतो ? हाताने की मशीनने ? पतंगाच्या मोसमाव्यतिरिक्त एरवी हे कलाकार काय करतात?... असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना ? त्यासाठी वाचा ही जानेवारी २०१५ च्या 'वयम्'मधील उद्योग भेट- ‘पतंग’ सर्वांनाच आकर्षित करून घेतो. आम्ही परवाच या पतंगाच्या कारखान्याला भेट देऊन आलो. मस्त ना! आमच्यासोबत होती मातोश्री विद्यामंदिर देवनार आणि गांधी बालमंदिर कुर्ला या शाळांची मुलं. ए टू झेड काईटस असं या पतंगाच्या कारखान्याचं नाव होतं. हा कारखाना आणि यांचं दुकान कुर्ला (पूर्व) येथे आहे. घरात आपण पतंग मागितला की आपले आई-बाबा पतंग आणून देतात आपण फक्त आकाशात पतंग उडवतो. परंतु हा पतंग कसा तयार झाला ? याचा वेगळेपणा काय याचा विचार आमच्या मनात आलाही नव्हता. पण ‘वयम्’सोबत पतंग कारखान्याला भेट दिल्यावर एक छोटा पतंग बनवायला किती मेहनत घ्यावी लागते हे आम्हांला कळलं. पतंग कारखाना खूप मोठ्ठा असेल असं आम्हांला वाटलं होतं. परंतु कारखाना असलेली इमारत नव्याने बांधण्यासाठी गेल्याने हा कारखाना दुसऱ्या जागेत तात्पुरता हलवला होता. परंतु ही तात्पुरती घेतलेली जागा मात्र फारच छोटी होती. या छोट्याशा जागेत कारखान्याचे मालक सईद अहमद चाचा आम्हांला घेऊन आले. आम्ही मुलं कशीबशी त्या जागेत मावलो. तिथे तीन काका काम करत होते. एक काका पतंगाच्या मध्ये दोन भाग करणारी कांडी असते त्याला गम लावून चिकटवत होते. तर दुसरे काका वाकलेली कांडी चिकटवत होते. या सर्वांचे हात असे काही पटापट चालत होते की त्यांना बघून आम्ही चकीतच झालो. मिनिटाला चार-चार पतंग तयार करत होते. आमच्याशी बोलयलाही त्यांना वेळ नव्हता. ति [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/DSC02845.jpg [postimage] => /2020/01/DSC02845.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jan 2020 [post_author] => 3339 [display_name] => क्रांती गोडबोले-पाटील [Post_Tags] => प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1945] => Array ( [PostID] => 15863 [post_title] => जीवनभाषेतून शिक्षण [post_content] => [post_excerpt] => ...तर फाडफाड बोलण्यातून आत्मविश्वास मिळत नाही आणि ‘करिअर’ही घडत नाही. [post_shortcontent] =>

"...शाळेत बालवाडी ते दुसरी या टप्प्यावर सगळ्या मुलांना जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याच्याइतकं भाषेशी भिडण्याचं प्रभावी साधन नाही. मात्र शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की, कोणताही अनुभव देण्यामागे कोणतं शैक्षणिक प्रयोजन आहे? मंडईत सहल नेली तर तिथे मूल काय- काय शिकणार आहे? मुळात पालकांचे बोट सोडून एवढ्या गर्दीत शिस्तीनं जायचं झालं तर काय करावं लागेल? नंतर मग मंडईत भाज्यांचे प्रचंड ढीग, त्यांचे रंग, वास, चव, आकार आणि पाहणे, गंध घेणे या संवेदना तीक्ष्ण कशा होतील हे बघता यईल. भोवतालाचे काळजीपूर्वक निरीक्षण करता येईल. मग या सगळ्या गलबलाटात अनेक शब्द सापडतात. हळद, कुंकू, रांगोळ्यांचे रंग, नारळाचं तोरण, बाशिंग, होमकुंड, मंडईची दगडी कौलारू इमारत, महात्मा फुले मंडई, महात्मा फुले कोण, पिवळीधम्मक लिंबे, हिरवीगार कोथिंबीर, लालबुंद टोमॅटो, वाटोळा भोपळा,  हे बघताना रसरशीत, टवटवीत, टपोरे असे शब्द कुठून कुठून सांडतात..." पुण्यातील 'अक्षरनंदन' शाळेच्या संस्थापक - सदस्य आणि कथालेखिका वंदना भागवत आपल्या शाळेतील अनुभवाधारित शिक्षणपद्धीचे अनुभव सांगतायत - 

-------------------------------------------------------------------------------------

बाहेर पाऊस सुरू होतो. बालवाडीची मुलं बघत असतात. पहिल्यांदा टप् टप् आवाज येत असतो. तो वाढतो. मग थडथड वाजायला लागतो. मग धो धो पडायला लागतो. मग थोडा कमी होतो. आणखी थोडा. रिमझिम पडायला लागतो. ‘ झिळमिळ पाण्याचा रंग. पाण्यानं केलं छुत छ [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/20200116_162850.jpg [postimage] => /2020/01/20200116_162850.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jan 2020 [post_author] => 3343 [display_name] => वंदना भागवत [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1946] => Array ( [PostID] => 15514 [post_title] => पूर्वेकडील संक्रांत पश्चिमेकडे [post_content] => [post_excerpt] => संक्रांत माहीत नसली तरी मानवी संघर्ष टाळून प्रेमभावना तेथे प्रस्थापित करण्याचे तत्त्व तुम्हांलाही मान्य होईल. [post_shortcontent] => काळासोबत केवळ माणूसच बदलतो असं नव्हे तर ज्या संकल्पनांवर माणूस पोसला जातो त्याही बदलतात, कारण त्यांनाही काळाचे संदर्भ असतात.  उदाहरणार्थ, मराठी माणसे परदेशी स्थायिक होण्याचे प्रमाण वाढल्यावर सत्यनारायणाच्या पूजेची संकल्पना बदलली. पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाऐवजी ध्वनिमुद्रित पूजा केली जाऊ लागली. केळीच्या खांबांना पर्याय शोधले गेले. काहीही झाले तरी आपले ते टिकवून ठेवावे वाटते आणि परदेशात तर ते अधिकच तीव्रतेने वाटते, कारण त्यात आपले वेगळे अस्तित्व दाखवून देण्याची ताकद असते. पन्नास वर्षांपूर्वी मीनाक्षी परांजपेनामक एका मराठी गृहिणीने कॅनडामधील स्थानिक महिलांना 'संक्रांत आणि तिळगूळ' म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्याची हा कथा...मात्र या कथेचा शेवट अपेक्षेप्रमाणे गोड बोलण्याने झाला नाही म्हणून (पन्नास वर्षांपूर्वीच)  हा लेख जन्माला आला. सौ. मीनाक्षी परांजपे यांचे वास्तव्य सध्या कॅनडात व्हँकुव्हर येथे आहे. तिथल्या लोकांना संक्रांतीच्या सणाची माहिती करून देण्यासाठी त्यांनी योजलेल्या उपक्रमाचा आणि त्याचवेळी एका भारतीय महिलेकडूनच त्यांना झालेल्या विरोधाचा हा एक अनुभव. ********** अंक – माहेर, जानेवारी १९६९ शीर्षक वाचून वाचकांना वाटेल—संक्रात येण्यापूर्वीच तिचे गमन, फळ इत्यादी सांगण्याचा हा कुठला प्रकार? परंतु त्या अर्थाने मी संक्रांतीचे गमन सांगत नाही. ‘ह्या वर्षीची संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे—पूर्वेकडे पाहात आहे’ असा प्रकार नाही. तर खरोखरच पूर्वेकडील राष्ट्रांमधील, भारतांतील संक्रांतीची पद्धत पाश्चिमात्यांना कशी वाटली ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे आल्यावर पहिली दिवाळी आम्ही फक्त काही भारतीय मंडळींना एकत्र जम [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/gg.jpg [postimage] => /2020/01/gg.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jan 2020 [post_author] => 3328 [display_name] => मीनाक्षी परांजपे [Post_Tags] => माहेर,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1947] => Array ( [PostID] => 15792 [post_title] => पुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत [post_content] => [post_excerpt] => सूर्यसंक्रमण म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करणे. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीत प्रवेश करतो. मग ते संक्रमण त्या त्या राशीच्या नावाने ओळखले जाते. अशा त-हेने मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाशी निगडित आहे; तो तिथीवर म्हणजे चंद्रावर अवलंबून नाही. आपण रोज वापरतो ते इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर हे सूर्याच्या राशी किंवा नक्षत्रस्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश दरवर्षी १४ जानेवारीला होतो, त्यामुळे मकर संक्रांत १४ जानेवारीला येते (कधी कधी ती १५ जानेवारी रोजी येते.) [post_shortcontent] =>

संक्रांतीच्या सणाला तिळगूळ खाता खाता या सणाचे शास्त्र समजून घ्या, ते मजेदार आहे! 'वयम्' जानेवारी २०१८ मधील हा माहितीपूर्ण लेख- 

१४ जानेवारी म्हटलं की, आपल्याला आठवते ती मकर संक्रांत. दसरा, भाऊबीज, गणपती, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी इ. उत्सव किंवा सण आपल्या कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतात; मग मकर संक्रांतच तेवढी जानेवारीला का येते, हा प्रश्न तुम्हांलाच नव्हे तर मोठ्यांनाही पडतो. अज्ञानाच्या बाबतीत पुष्कळ वेळा लहान - मोठा हा वयातला फरक नाहीसाच होतो. आपण वर ज्या सणांचा उल्लेख केला त्या सणांत, पौर्णिमा, अष्टमी, दशमी (दसरा म्हणजे विजया दशमी) यमद्वितीया (भाऊबीज) अशा तिथी दडलेल्या आहेत. तिथी ही चंद्रावर अवलंबून असते, त्यामुळे चांद्रमहिन्यातील तिथी (म्हणजे चैत्र, वैशाख इत्यादी महिने) आणि इंग्रजी महिन्याची तारीख यांचा एकमेकींशी निश्चित असा मेळ नसतो. कॅलेंडरचे म्हणजे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात, तर चांद्र वर्षाचे म्हणजे चंद्राच्या बारा महिन्यांचे दिवस ३५४ भरतात. मग तिथी आणि दिनांक (तारीख) यांचा मेळ कसा बसेल सांगा बरं! सूर्यसंक्रमण सूर्यसंक्रमण म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करणे. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीत प्रवेश करतो. मग ते संक्रमण त्या त्या राशीच्या नावाने ओळखले जाते. अशा त-हेने मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाशी निगडित आहे; तो तिथीवर म्हणजे चंद्रावर अवलंबून नाही. आपण रोज वापरतो ते इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर हे सूर्याच्या राशी किंवा नक्षत्रस्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश दरवर्षी १४ जानेवारीला होतो, त्यामु [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/earth_5874bb64cc4a9.jpg [postimage] => /2020/01/earth_5874bb64cc4a9.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Jan 2020 [post_author] => 3301 [display_name] => हेमंत मोने [Post_Tags] => प्रासंगिक,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1948] => Array ( [PostID] => 15789 [post_title] => संक्रांतीची नाती [post_content] => [post_excerpt] =>       ‘मकरसंक्रांती’ शब्दात ‘क्रांती’ हाही शब्द आला आहे. क्रांती म्हणजे प्रगतीसाठी केलेला बदल, तर उत्क्रांती म्हणजे उत्तरोत्तर घडलेला बदल. क्रांती हा शब्द खगोलशास्त्रातही वापरतात. विषुववृत्तापासून ग्रह-तारे ज्या अंतरावर असतात, त्या अंतराला ‘क्रांती’ असं म्हणतात. [post_shortcontent] =>

शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. संक्रांत आणि पतंग या शब्दांचे नातेवाईक बघा किती आहेत ते! जानेवारी २०१५ मधील हा लेख नक्की वाचा.

जानेवारी महिना म्हटला की आठवण होते, ती ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ या शब्दांची आणि संक्रांतीच्या सणाची. आणि मित्रांनो, संक्रांतीची खरी मजा कशात आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर मला खात्री आहे, अगदी एका शब्दात तुम्ही त्याचं उत्तर द्याल. तो शब्द आहे ‘पतंग’. मस्त रंगीबेरंगी झुलणाऱ्या, तरंगणाऱ्या, वरखाली आकाशात झोके घेणाऱ्या पतंगांची जुगलबंदी बघण्यात तर मजा आहेच, पण त्याबरोबरच पतंगांची काटाकाटी करत त्यांची आपापसात चुरस रंगवण्यातही एक वेगळीच मज्जा आहे. पतंग आणि तिळगूळ यांच्यामुळे सदैव आठवणीत राहणारा असा हा संक्रांतीचा सण. हा काळ म्हणजे शेजारधर्म जपण्याचा काळ. परस्परांतील नाती, स्नेह, प्रेम वाढवण्याचा काळ. मित्रांनो, शब्दांनाही आपापली नाती असतात, बरं का. शब्दांना त्यांचे भाऊबहीण असतात, त्यांचा मित्रपरिवारही असतो. शब्द एकमेकांशी जुळवून आपण शब्दांचा छान गोफ विणू शकतो. तुम्ही ‘स्क्रॅबल’ खेळताना किंवा शब्दकोडी सोडवताना हेच तंत्र वापरता. शब्दांची ही जुळवाजुळव आपले ज्ञान कितीतरी पटींनी वाढवणारी असते. हा छंद एकदा का तुम्हाला लागला की पहा, तुमच्याजवळ शब्दांचा किती मोठा साठा जमतो ते. कारण शब्द ही संपत्ती आहे. ही संपत्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी, चला, तर मग सर्वात प्रथम संक्रांती शब्द जाणून घेऊ या. संक्रांती हा शब्द ‘सम् +  क्रम्’ या क्रियावाचकापासून बनला आहे. या क्रियावाचकाचे अनेक अर्थ आहेत.  ‘सम् +  क्रम्’ म्हणजे कुणालातरी भेटणे किंवा काहीतरी ओलांडून पुढे येणे किंवा कुठेतरी प्रवेश करणे. आणि संक्रांतीचा सण [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/manjiri-hasabnis.jpg [postimage] => /2020/01/manjiri-hasabnis.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jan 2020 [post_author] => 3338 [display_name] => मंजिरी हसबनीस [Post_Tags] => प्रासंगिक,भाषा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1949] => Array ( [PostID] => 15843 [post_title] => मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्त्रोत - भाग दोन [post_content] => [post_excerpt] => चला, ऑनलाइन कोशांची माहिती घेऊ! [post_shortcontent] =>

मुद्रणयुगातून ऑनलाइन किंवा डिजिटल युगात आपण प्रवेश केला आहे. आपल्या अवतीभवतीच्या जगाची आणि गतकाळाची माहिती आपल्या हातातील भ्रममध्वनीवरून आपण कधीपासून मिळवायला सुरुवात केली हे आपणास आठवू नये इतके आपण माहितीच्या ऑनलाइन स्रोतांना सरावलो आहोत. पण ही माहिती बहुधा इंग्रजीत असते. कारण ती इंग्रजीसारख्या जगभर पसरलेल्या भाषेतून जितकी उपलब्ध आहे तितकी प्रादेशिक भाषांतून आज तरी नाही. प्रादेशिक भाषा जितक्या तंत्रस्नेही होत जातील तितक्या त्या भाषा समृद्ध होत जातील आणि इंग्रजीशी स्पर्धा करू लागतील. मराठीमध्ये त्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मराठीतील माहितीचे विविध स्रोत आपणास पाहावयास मिळतात. माहिती व ज्ञान यांची मुद्रित साधने अद्यापही आपले महत्त्व राखून असली तरी येणारा काळ हा ऑनलाइन माहिती व ज्ञानाचा असणार आहे. ह्या लेखमालेतून मराठी भाषेतील निवडक ऑनलाइन माहितीच्या स्रोतांचा परिचय आपणास करून देणार आहेत. – परितोष पवार. ते मुलुंड, मुंबई येथील वझे – केळकर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून ग्रंथालयशास्त्र व ग्रंथव्यवहार यांचे अभ्यासक आहेत.

----------------------------------------------------------------------------------------

‘मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत’ सदरातील या भागात आपण आज भाषा संचालनालयाच्या परिभाषा कोशांबद्दल माहिती करून घेणार आहोत. हे परिभाषा कोश ‘भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई’ यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/IMG-20191003-WA0016.jpg [postimage] => /2020/01/IMG-20191003-WA0016.jpg [userfirstname] => P [userlastname] => Pawar [post_date] => 13 Jan 2020 [post_author] => 3065 [display_name] => परितोष पवार [Post_Tags] => भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1950] => Array ( [PostID] => 15795 [post_title] => योद्धा संन्यासी! [post_content] => [post_excerpt] => ‘तुम्ही पुस्तकात वाचले म्हणून कशावरही विश्‍वास ठेवू नका, सत्य काय आहे ते तुम्हीच शोधा.’ स्वामी विवेकानंदांना लहान मुलांशी संवाद साधायला खूप आवडत असे. त्यांनी दुसर्‍यांदा पाश्‍चात्त्य देशांना भेट दिली होती, त्यावेळच्या कित्येक आठवणी आज उपलब्ध आहेत. मिड भगिनींच्या परिवारात स्वामीजी घरातील एक सदस्य बनून गेले होते. [post_shortcontent] =>

१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

एकदा संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुले डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेने एक नाग सरपटत जात असल्याचे एका मुलाने पाहिले. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलेही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न होता. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, “मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता.” वयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पुजारींनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलाविले होते. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारींनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून! मग त्यांनी रामखडी नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरे गिरविली. शाळेत जाताना त्याने नवे कोरे धोतर नेसले होते. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होते. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/Ramakrishna-Ashram-Belgaum-Swami-Vivekananda-03.jpg [postimage] => /2020/01/Ramakrishna-Ashram-Belgaum-Swami-Vivekananda-03.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jan 2020 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => व्यक्तिविशेष,प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1951] => Array ( [PostID] => 15535 [post_title] => लग्नसमारंभ ...धार्मिक तमाशा ! [post_content] => [post_excerpt] => नवरानवरीची एकत्र आंघोळ? आणि ती अंगणात? गल्लीची वर्दळ ज्या अंगणाच्या रस्त्यावरून जाते त्याच अंगणात? आडोशाविना? [post_shortcontent] => ‘नवऱ्या मुलाचे तर अखंड लग्नात इतक्या वेळा पाय धुतले जातात, की कंटाळा येऊन एखादा नवरा मुलगा ‘आता जरा बदल म्हणून, दुसरा एखादा अवयव धुवा बुवा!’ असं कसं म्हणत नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. सीमान्तपूजन, वराचं वधुगृह आगमन, मधुपर्व अशा अनेक विधींमध्ये वर आपले पाय वरचेवर धुऊन घेत असतो’. ‘लग्नाच्या पंगतीत ‘विहिणबाई सांभाळा हो— दिला पोटचा गोळा’ हे आणि ‘ओटीत घातली मुलगी विहिणबाई— सांभाळ करावा हीच विनंती पायी’ (जय गदिमा!) ही गाणी एका उत्साही बाईनं म्हटली म्हणून जिचं लग्न होतं अशी एक माझी डॉक्टर मैत्रीण जाम वैतागली होती. तिचं म्हणणं असं होतं की मी चांगली एम.बी.बी.एस्. झालेली डॉक्टर आणि ‘माझा सांभाळ करा’ म्हणजे काय करा?’ वरील दोन्ही उतारे प्रस्तुत लेखातून घेतले आहेत, हे सांगितले तर पुरे होईल. आपल्या विवाहविधींमध्ये, सबंधित उपचारांमध्ये ठासून भरलेले हास्य सदर लेखकाने इतके अचूक हेरले आहे, की पोट धरुन हसणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा लेख तब्बल चाळीस वर्षांपूर्वी स्त्री मासिकांत प्रसिद्ध झाला होता, यावरुन आपण तेंव्हा किती सहिष्णू होतो, किती मोकळेपणानं आपल्या संस्कृतीकडे पाहू शकत होतो हे लक्षात येते...वाचा आणि हसा! अंक – स्त्री, जुलै १९७९ फार वर्षांपूर्वीची नाही, १९७९ सालची गोष्ट आहे ही. त्या सालच्या एका प्रख्यात दिवाळी अंकात एका तितक्याच प्रख्यात लेखक कम् प्रख्यात छायाचित्रकारानं एक लेख स्वतःच्या (म्हणजे स्वतः टिपलेल्या) रंगीत छायाचित्रांसह प्रसिद्ध केला होता. ह्या रंगीत छायाचित्रांत कोणती बरं रोमहर्षक दृश्यं होती? एक धोतर नेसलेला प्रौढ पुरुष आणि अंगाला चिपकलेली साडी नेसलेली प्रौढ बाई उघड्यावर आंघोळ करत होत [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/Untitled.jpg [postimage] => /2020/01/Untitled.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jan 2020 [post_author] => 3323 [display_name] => अरुण सप्तर्षी [Post_Tags] => समाजकारण,स्त्री,उपहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1952] => Array ( [PostID] => 15773 [post_title] => माणूस म्हणून घडण्यासाठी! [post_content] => [post_excerpt] => या शाळेत तो माणूस म्हणून घडणार होता. [post_shortcontent] =>

लहानग्या वयात परक्या भाषेत मुळाक्षरे गिरवताना होणाऱ्या मुलांच्या मानसिक कोंडमाऱ्याची गोष्ट सांगतायत शिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे - 

---------------------------------------------------------------------------------

बिट्टू. छानसा गोड मुलगा. गेली दोन महिने  त्याच्या वागण्यातला बदल काळजी लावून होता. सहज भटायला गेले तेव्हा तो म्हणाला होता, “आत्या आज मी शाळेत जाणार नाही.” “का रे?”, माझ्या डोळ्यांत काळजी दाटून आली. गेलं वर्षभर बिट्टूच्या वागण्यातला बदल मला जाणवत होता. बिट्टू आता हायर केजीत शिकत हेता. शाळेत न जाण्याचं कारण काय असावं?” “आज माझी परीक्षा आहे.” बिट्टूच्या चेहऱ्यावर भीती होती. “मग तर तू शाळेत जायलाच हवंस, बिट्टू.” “नको ना आत्या. मी ‘ढ’ आहे. मला काहीसुद्धा येत नाही.”

बिट्टूच्या शब्दांनी माझ्या काळजात लक्कन हललं. असला कसला हा शब्द वापरला याने! ‘ढ’, ‘हुशार’ या शब्दांचा अर्थ तरी कळलाय का याला? वहिनींशी बोलायला हवं. माझ्या मनात खळबळ उडाली होती. वसंताचे दिवस असतानाही मला ग्रीष्मातील उष्णता जाणवत होती. दिवस उदास गेला. मनात बिट्टूचं ‘ढ’ रुतून बसलं होतं.

मागे एकदा बिट्टू आणि मी खरेदीला गेलो होतो. दुकानात गर्दी होती. दोघं पायरीवर बसलो. नुकताच १ ते १०० अंक तो शिकला होता. “बिट्टू, आपण दोनचा पाढा तयार करू या का?” “चालेल.” “दोन अधिक दोन बरोबर किती?” “चार.” “चार अधिक दोन बरोबर कि [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/DSC_0439.jpg [postimage] => /2020/01/DSC_0439.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jan 2020 [post_author] => 3334 [display_name] => प्रतिभा भराडे [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1953] => Array ( [PostID] => 15519 [post_title] => गोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक [post_content] => [post_excerpt] => ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे वचन आचरणात आणणारा माणूस गोव्यात विरळाच, हे निराळे सांगण्याची गरज नाही. [post_shortcontent] => महाराष्ट्र  आणि गोवा ही दोन्ही  मराठी संस्कृतीची केंद्रे असली तरी गोव्यातील अनेक  महत्त्वाच्या समाजनायकांचा आणि त्यांच्या मोठेपणाचा  महाराष्ट्राला परिचय नाही. केशव अनंत नायक हे त्यातलेच एक. १९७० साली ‘दीपावली’ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख आहे. ‘पुनश्च’च्या व्यक्तिपर लेखांच्या मालिके अंतर्गत देत असलेल्या या लेखात  नायक यांच्या कार्याविषयी, मोठेपणाविषयी तर लिहिलेले आहेच, शिवाय गोव्यातील त्या वेळच्या सामाजिक घटकांविषयही मजेदार माहिती,किस्से दिलेले आहेत. १९२१ सालच्या एका व्याख्यानमालेत ‘सोशल सर्व्हिस लीग’चे अनंत वि. चित्रे यांचे ‘मद्यपान’ या विषयावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,त्याचा किस्सा तर धमालच आहे… गोमंतकाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते श्री. केशवराव अनंत नायक यांच्या वयाला सप्टेंबर महिन्यात पंचाहत्तर वर्षे पूर्ण होऊन त्यांनी शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यामध्ये त्यांचा अमृत महोत्सव मोठ्या थाटाने साजरा होणार आहे. या निमित्ताने आम्हीही श्री. नायक यांना विनम्रभावाने अभिवादन करून हे सन्मानपुष्प त्यांना अर्पण करीत आहोत आणि त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भरपूर मनःस्वास्थ्य लाभो अशी प्रार्थना करतो. – संपादक ********** अंक –  दिपावली,ऑक्टोबर १९७० श्री. केशव अनंत नायक यांचे नाव घेतले की एक शांत, सौम्य वृत्तीची व धीरगंभीर अशी व्यक्ती आपल्या मनश्चक्षूंसमोर उभी राहते. पण प्रसंग आला तर ही व्यक्ती तितकीच खंबीर व करारी आहे असे आपल्याला आढळून येईल. श्री. नायक यांचा जन्म आपल्या लहानशा गोमंतकात झाला हे आमचे सुदैव तर एका दृष्टीने पाह [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/school.jpg [postimage] => /2020/01/school.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jan 2020 [post_author] => 3321 [display_name] => श्रीनिवास नायक [Post_Tags] => व्यक्तीविशेष,दीपावली [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1954] => Array ( [PostID] => 15727 [post_title] => हवाई वाहतूक नियंत्रक [post_content] => [post_excerpt] => हवाई वाहतूक नियंत्रक हे साडेसात, नऊ  किंवा बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. रात्रपाळीही करावी लागते. कामाचा ताण खूप असल्यानेच एकाग्रतेसाठी दीड तासाच्या कामानंतर ४० मिनिटांचा ब्रेक दिला जातो. नियंत्रकांना टॉवरपासून जवळ घरं दिली जातात. [post_shortcontent] =>

मुंबई विमानतळावरून प्रत्येक तासाला ५० विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग होते, तरी विमानांची कधी टक्कर होत नाही, कारण 'एअर ट्राफिक कंट्रोल' ही यंत्रणा अहोरात्र काम करत असते...  हे काम फार इंटरेिस्टंग आहे.

मित्रांनो, आज आपण आलोय देशातल्या सर्वांत बिझी-बिझी मुंबई विमानतळावर. ते पहा एअर इंडियाचं मुंबई-लंडन विमान आकाशात उडालं... दुसऱ्याच मिनिटाला आकाशातून त्याच धावपट्टीवर उतरतंय एमिरेट्सचं ए ३८० हे ४०० प्रवाशांची ने-आण करणारं महाकाय विमान... अरेच्चा, भल्या सकाळी सात वाजता तर धावपट्टीवरून उड्डाण घेण्यासाठी अगदी टोलनाक्यासारखीच रांग लागते की! यांच्यात कुणी लेनकटिंग वगैरे केलं तर गोंधळच उडेल. मोठी आपत्तीच येईल. पण असं कधी घडत नाही, कारण हवाई नियंत्रण कक्षातले नियंत्रक या सर्व विमानांना दिशादर्शन करत असतात आणि त्यांच्या उड्डाणांचं नियंत्रणही करत असतात. त्यामुळेच तर मुंबईसारख्या अत्यंत व्यग्र विमानतळावर तासाला तब्बल ५० विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग हाताळण्याची कामगिरी विमानतळ व्यवस्थापनाला शक्य होते. विमानं उडवणाऱ्या वैमानिकांइतकाच हा जॉबही रोमहर्षक आहे. त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही विमानतळाच्या जवळ आल्यावर तुम्ही एक काहीसा गोलाकार केबिन असलेला मनोरा किंवा टॉवर पाहिला असेल. या मनोऱ्यातच हवाई वाहतुकीचं नियंत्रण करणारे, विमानतळावर येणाऱ्या विमानांना दिशादर्शन करणारे, तसंच हवेत झेपावणाऱ्या विमानांना मार्गस्थ करणारे नियंत्रक काम करत असतात. या मनोऱ्याला एटीसी म्हणजेच ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ असं म्हणतात आणि त्यात कार्यरत असलेल्या नियंत्रकांना ‘एटीसीओ’ [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jan 2020 [post_author] => 2155 [display_name] => समीर कर्वे [Post_Tags] => ज्ञानरंजन,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1955] => Array ( [PostID] => 15736 [post_title] => निस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी! [post_content] => [post_excerpt] => साहित्यनिर्मिती वा तत्सम व्यवहारांसाठी बोलीचा वापर वाढविणे हे बोलीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकेल. [post_shortcontent] =>

"मालवणी समाजात विविध जातीमध्ये जेवणाची चव वेगवेगळी असलेली दिसते. ती त्यातील निस्त्याकामुळे (आमटी) कारण त्यातील मसाल्याचा वापर आणि बनवण्याची पद्धत भिन्न भिन्न असल्यामुळे ती जातींप्रमाणे वेगळी असते. तशी ह्या भाषेतील अनेक शब्दरूपे आणि त्यांची उच्चाररूपे जातिसमूहांप्रमाणे बदलताना दिसतात. ब्राम्हणसमाज, सारस्वतसमाज, कोळीसमाज, कुळवाडी आणि दलितसमाज यांच्यातील मालवणी उच्चारात काहीशी भिन्नता असलेली जाणवते. जाताSत, जाताहाSत, जातासाSत, जातांत, जातांSव असे उच्चारभेद एकाच शब्दरूपात होताना दिसतात. कोकणातील मुस्लिम समाजात तर मालवणी आणि हिंदीचे एक मिश्ररूप पाहावयास मिळते. मालवणी प्रदेशातून गेलेल्या आणि दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करून राहिलेल्या मालवणी माणसांची बोली अशीच मिश्ररूपात पाहावयास मिळते. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द पाहावयास मिळतात." मालवणी बोलीच्या वैशिष्ट्यांविषयी सांगतायत मराठीचे प्राध्यापक डॉ. गोविंद काजरेकर 

-------------------------------------------------------------------------------------------

मालवणी ही आज मराठीच्या प्रमुख बोलीमधील एक बोली आहे. कारवारपासून गोमंतकासह रत्नागिरीपर्यंत कोकण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीला पूर्वी कोकणी असे संबोधण्यात येत असे. तिचे दक्षिण कोकणी, मध्य कोकणी आणि उत्तर कोकणी असे भेद केले जात असत. मात्र गोवा राज्याच्या निर्मितीनंतर कारवार व गोवा प्रांतात दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी मध्य कोकणी हीच पुढ [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/IMG-20190826-WA0012.jpg [postimage] => /2020/01/IMG-20190826-WA0012.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jan 2020 [post_author] => 3324 [display_name] => डॉ. गोविंद काजरेकर [Post_Tags] => समाजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1956] => Array ( [PostID] => 15717 [post_title] => आम्ही बदलतोय 'रूप' [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => नमस्कार, गेले वर्षभर आपण सिनेमॅजिकमध्ये चित्रपटविषयक विविध प्रकृतीचे लेख वाचत आला आहात. त्यावर प्रतिक्रियाही देत आला आहात. बहुविधच्या विविध व्यासपीठांवरील लेखांचे वाचक समृद्ध आणि संपन्न वाचन संस्कृतीचे पाईक असल्याचे लक्षात घेऊन सिनेमॅजिकच्या स्वरूपात आम्ही लवकरच बदल करत आहोत. प्रभात चित्रमंडळ या अनुभवी आणि चित्रपटांच्या अभ्यासकांनी चालवलेल्या संस्थेचे 'वास्तव रूपवाणाी' हे चित्रपटविषयक नियतकालिक याच ठिकाणाी देणार आहोत. त्यामुळे लवकरच सिनेमॅजिकचे नामकरण 'वास्तव रूपवाणी' असे होणार आहे. सिनेमॅजिकचे सदस्य आणि ज्यांना 'सर्व' या विभागांतर्गत सिनेमॅजिकचे लेख/व्हीडिओ मिळत होते त्यांना आता ते 'वास्तव रूपवाणी' या विभागात प्राप्त होत राहतील. या नव्या स्वरुपाची झलक आज प्रसिद्ध झालेल्या अभिजीत देशपांडे यांच्या लेखातून आमच्या सदस्यांना झाली असेलच. नव्या वर्षातील या नव्या स्वरुपाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत असेल. धन्यवाद.                                                                       [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Jan 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1957] => Array ( [PostID] => 15695 [post_title] => गुदगुल्यांची गंमत [post_content] => [post_excerpt] => गुदगुल्या हा भावनिक नात्याचा, देवाणघेवाणीचा उच्च प्रतीचा आनंद आहे. ती गंमत फक्त माणसांपुरतीच मर्यादित नाही. वानरांनाही गुदगुल्या होतात. घुशींना गुदगुल्या केल्या की, त्या माणसाला ऐकू न येणार्‍या उच्चस्वरात आनंदाने चीत्कारतात. [post_shortcontent] =>

गुदगुल्या केल्यावर हसू आवरत नाही. लहान मुलाच्या जवळ नुसत्या गुद्गुल्यांसाठी बोट्या नेल्या तरी ते हसते आणि दूर पळते. या गुदगुल्या म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय भावनिक नातं असतं का? या गुदगुल्या फक्त माणसांनाच होतात का ?

‘कढीचं पाळ फुटलं रे फुटलं,’ म्हटलं की आईचं बोट अंगाला लागायच्या आधीच बाळाला उकळ्या फुटतात. त्याच वेळी बाळ आईचा हात दूर ढकलतं, अंग आखडून घेतं. गुदगुल्या हव्याहव्याशा असल्या तरीही भाव ‘नकोनको’चाच असतो. गुदगुल्या करणार्‍याचा आविर्भाव आक्रमक असतो. पोट, गळा, काखा या संरक्षण नसलेल्या भागांवर केलेला तो हल्ला असतो. गुदगुल्या करणार्‍याशी आईबाळासारखं, भावंडांसारखं जिव्हाळ्याचं, विश्वासाचं नातं असलं तरच ‘खुदुखुदु’चा आनंदोत्सव साजरा होतो, नातं अधिक पक्कं होतं. आत्ममग्न मुलांच्या भावना जाग्या करायला, त्यांच्याशी प्रेमाचं नातं जोडायलाही तसा आनंदोत्सव मदत करतो. गुदगुल्या हा भावनिक नात्याचा, देवाणघेवाणीचा उच्च प्रतीचा आनंद आहे. ती गंमत फक्त माणसांपुरतीच मर्यादित नाही. वानरांनाही गुदगुल्या होतात. घुशींना गुदगुल्या केल्या की, त्या माणसाला ऐकू न येणार्‍या उच्चस्वरात आनंदाने चीत्कारतात. गुदगुल्या केल्यावर तिथल्या मज्जातंतूंतून ती जाणीव मेंदूतल्या भावनाकेंद्रांत आणि संवेदना जाणणार्‍या प्रगत भागांत पोचते. तिथे त्या आक्रमक हल्ल्यामागची गमतीची भावना जाणून मज्जाकेंद्रांतलं आनंदरसायनांचं प्रमाण वाढतं आणि ‘हाःहाःहीःहीः’ची प्रतिक्रिया उगम पावते. आपल्याआपणच जर गुदगुल्या करायचा प्रयत्न केला तर त्या स्पर्शाची आधीपासूनच मेंदूत दवंडी पिटली जाते. लहान मेंदू संवेदनाकेंद्राला सावध करतो. त्यामुळे अनपेक्षित दोस्तहल्ल्याची मजा येत नाही. काही प्रकारच्या म [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/Untitled_Artwork10.jpg [postimage] => /2020/01/Untitled_Artwork10.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 05 Jan 2020 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1958] => Array ( [PostID] => 15622 [post_title] => भारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

       भारतीय चित्रपट: संकल्पना आणि स्वरूप

  •   प्रा. अभिजित देशपांडे
मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा भक्त पुंडलिक आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा राजा हरिश्चंद्र या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. मागील १०७ वर्षांत भारतीय चित्रपट विलक्षण विस्तारला आहे. आजमितीला भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट  बनविणारा आणि चित्रपट पाहणारा देश आहे.  भारत हा एक व्यामिश्र संस्कृती असलेला देश आहे. आणि म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पना देखील तशीच व्यापक आणि गुंतागुंतीची होऊन बसते. National Cinema ही संकल्पना Film Studies मध्ये तुलनेने अगदी अलिकडची. १९८० च्या दशकात वापरली जाऊ लागली. तोवर World Cinema ही संकल्पना अधिक ठळकपणे प्रचलित होती. त्याचा वास्तविक अर्थ जगभरचा, विविध देशांमधला सिनेमा. पण हॉलिवूडबाहेरचा सिनेमा याच मर्यादित अर्थाने National Cinema ही संकल्पना वापरली जात होती. १९८९ मध्ये Andrew Higson यांनी National Cinema या संकल्पनेचा स्वतंत्रपणे विचार आरंभला. त्या त्या देशातले सिनेमाचे स्वतंत्र अर्थकारण, इतिहास,सिनेमा संस्कृती, सिनेमातील प्रवाह, सिनेमाच्या जातकुळी व शैली, सिनेमाची संस्कृतिविशिष्ट आशय-विषय दृष्टी,  लोकांच्या सिनेमाकडून अपेक्षा आणि त्यांची सिनेमाची अनुभव घेण्याची संस्कृतिविशिष्ट पद्धती....थोडक्यात, सिनेमाकर्मी, सिनेमा आणि प्रेक्षक या सर्वांतून प्रतीत होणारे त्या देशाचे चरित्र आणि चारित्र्य यांना व्यापणारी ही संकल्पना आहे. Higson यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “A Nation does not express itself through Culture; it is Culture that produce the Nation.” जिथे जिथे म्हणून चित्रपटसंस [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Jan 2020 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1959] => Array ( [PostID] => 15517 [post_title] => थूकपॉलिश [post_content] => [post_excerpt] => आपल्या समाजाच्या या ‘चलता है’ वृत्तीवर कोणते औषध लागू पडेल हेही सांगता येत नाही [post_shortcontent] => स्वतःमधले दोष शोधणे आणि शोधल्यावर तो स्वीकारणे; या दोन गोष्टी जर झाल्या, तर मग तो दोष दूर करण्याचे प्रयत्न करता येतात. ‘भारतीय समाज’ आणि ‘भारतीय वृत्ती’ या यांकडे आपण देशभक्ती आणि फुगवलेल्या अस्मितांचा चष्मा काढून ठेवून पाहिलं तर अनेक दोष दिसून येतील. त्यातला एक ठळक दोष आहे तो ‘थूकपॉलिश’चा. म्हणजे नेमकं काय, ते या उद्बोधक लेखात अजित कानिटकर यांनी मार्मिक पद्धतीनं सांगितलेलं आहे. ********** अंक-अंतर्नाद, जानेवारी २०११ दररोजच्या जगण्यात – हजारोंच्या बोलण्या-चालण्या-वागण्यात उत्तमता, नीटनेटकेपणा, टापटीप, शिस्त, आखीवरेखीवपणा येण्यासाठी आपल्या समाजाला कोणत्या दिव्यातून जावे लागेल, हे समजत नाही. कॉमनवेल्थ गेमच्या पूर्वतयारीमागे जे रामायण-महाभारत घडले, त्यातून आपण काही शिकणार का, असाही प्रश्न सतावत राहतो... कॉमनवेल्थ गेम्स संपून बरेच दिवस झाले आहेत. पण अजूनही अधूनमधून संपूर्ण दिल्लीभर या खेळांची चर्चा चालू आहे. ही चर्चा सर्व वाहिन्या, वृत्तपत्रे यांमधूनही गाजतेय. मला पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका शब्दाची आठवण या निमित्ताने वारंवार येते आहे. १९९५ ते २००१ या सहा वर्षात पुण्यात राहत असताना भारतभरच्या अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या अधिकारी-कामगारांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी मी जात असे. पुण्याजवळच्या एका प्रसिद्ध कारखान्यात प्रशिक्षण वर्ग घेत असताना ‘थूकपॉलिश’ हा शब्द प्रथमच कानावर पडला! (हा शब्द मराठी शब्दकोशात बहुधा नसावा!) १९९५ मध्ये हा कारखाना एका प्रसिद्ध उद्योगसमूहाच्या मालकीचा होता, तसा तो आजही आहे. पण त्यावेळेस या कारखान्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. चारचाकी वाहने बनविणाऱ्या या कारखान [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/commonwealth_games_01.jpg [postimage] => /2020/01/commonwealth_games_01.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jan 2020 [post_author] => 3201 [display_name] => अजित कानिटकर [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव कथन,उद्योग [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1960] => Array ( [PostID] => 15683 [post_title] =>  जिलबी [post_content] => [post_excerpt] => जेवणात जिलबी सोबत ‘मठ्ठा’ म्हणजे ठेचलेली किंवा बारीक केलेली हिरवी मिरची, ठेचलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबिर आणि किंचित काळं मीठ लावलेलं, किंचित जिरेपूड घातलेलं, ताज्या (आंबट नसलेल्या) दह्याचं ताक. हे ताक जिलब्या पचवायलाही मदत करतं... बरं का... [post_shortcontent] =>

कोणताही पदार्थ करताना 'सर्वच गोष्टी कशा जमून यायला लागतात', हे ब्रीदवाक्य आई-आजी सांगतात. हे जमून येणं म्हणजे विज्ञान; ते समजून घेऊया, जिलबी करण्याच्या प्रक्रियेसह !

जिलबी हे भारतभर सर्वत्र मिळणारे पक्वान्न. लग्नाच्या पंगतीत पैजा लावून ताटभर जिलब्या रिचवणारे खवय्ये आता जरी दुर्मीळ झाले असले तरी ‘जिलबी - मठ्ठा’ हा बेत लग्नाच्या जेवणात रंगत आणतो. जिलबी करणे वाटते तितके सोपे नाही. ती जमून येण्यासाठी त्यात वापरलेल्या पदार्थांचे एकमेकांशी असलेले प्रमाण, त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम, शिवाय तो परिणाम साधण्यासाठी विविध टप्प्यांची घेतलेली योग्य काळजी हे नीटपणे पाहावे लागते. हे सारे सांभाळले, तरच ती खुसखुशीत, रसाळ होते आणि रंग व चवही छान येते. आजकाल जिलबी बनवण्याचे ‘इन्स्टंट’ प्रकार आले आहेत, पण मला काही ते पटत नाहीत, कारण एकतर त्यात वापरायचे पीठ मक्याचे (कॉर्नफ्लोअर) असते आणि त्याला पटकन आंबवण्यासाठी ‘यीस्ट’ची पावडर आणि खाण्याचा सोडा घातला जातो. पाकातही जरा जास्त प्रमाणात खाण्याचे रंग मिसळलेले असतात; शिवाय चव आणि सुगंध येण्यासाठी काही रासायनिक ‘इसेन्स’. त्यामुळे होणारी जिलबी हलकी आणि रंगीत दिसते खरी, पण ती काही खरी जिलबी नाही. पारंपरिक जिलबी बनवण्यासाठी मात्र जरा वेळ आणि कष्टही जास्त लागतात. जिलबीचे पीठ तयार करताना त्यात तीन पदार्थ वापरले जातात - गव्हाचा बारीक रवा- हा बाजारात मिळणारा तयार रवा वापरू नये, तर चांगल्या गव्हाचा गिरणीतून आपणच दळून आणलेला रवा असावा, असे माझी आजी म्हणत असे. कारण तयार रव्यात अनेकदा भेसळ केलेली असते. तसेच बेसनाचे, म्हणजे चण्याच्या डाळीचे पीठ. तिसरे मुख्य पीठ म्हणजे मैदा. यातला [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/P076.jpg [postimage] => /2020/01/P076.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jan 2020 [post_author] => 3117 [display_name] => आनंद घैसास [Post_Tags] => ज्ञानरंजन,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1961] => Array ( [PostID] => 15664 [post_title] => मुलांमध्ये भाषेची समज घडवताना... [post_content] => [post_excerpt] => पुस्तकांवर तुटून पडणारी मुलं माझ्या अवतीभवती आहेत. [post_shortcontent] =>

"मुलं वाचत नाहीत, मुलांचा मराठी विषय कच्चा आहे, मुलांना चार वाक्ये धड शुद्ध मराठीतून लिहिता-वाचता येत नाहीत अशा अनेक तक्रारी आपल्याला ऐकू येत असतात. पण माझ्या अनुभवातील चित्र नेमके याच्या उलट आहे. पुस्तकांवर तुटून पडणारी, चांगली  भाषिक समज असलेली, आपले विचार मुद्देसुदपणे लिहून-बोलून मांडू शकणारी आणि उत्तम कल्पनाशक्ती असलेली मुलं माझ्या अवतीभवती आहेत. असे चित्र सर्वत्र निर्माण होणे अगदीच शक्य आहे, अर्थात त्यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. माझ्या सुदैवाने भाषा शिक्षणात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांचे विचार समक्ष अथवा वाचनातून माझ्यापर्यंत पोहोचले. Active Teachers Forum  सारख्या शिक्षणासाठी तळमळीनं काम करणाऱ्या गटाने माझ्यातील प्रयोगशीलतेला नेहमी प्रेरणा दिली आहे. वर्षाताई सहस्त्रबुद्धे यांची मी विशेष ऋणी आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाषा शिक्षक म्हणून मला अधिक समुद्ध होता आले आहे." गुळवंच - सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या मनिषा उगले आपल्या शाळेतील वाचन उपक्रमांविषयी सांगतायत - 

--------------------------------------------------------------------------------------------

एखादी भाषा शिकवणं म्हणजे केवळ त्या भाषेचं त्या इयत्तेसाठी ठरवून दिलेलं पाठ्यपुस्तक शिकवणं नसतं, यावर आपल्या सर्वांचचं एकमत होईल. भाषा ही बहुपदरी संरचना असून तिचे वेगवेगळे पैलू लक्षात घेत ती शक्य तितक्या सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान शिक्षकापुढे असते. आपले विच [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/IMG-20170421-WA0023.jpg [postimage] => /2020/01/IMG-20170421-WA0023.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Jan 2020 [post_author] => 3315 [display_name] => मनिषा उगले [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1962] => Array ( [PostID] => 15605 [post_title] => शहाण्या समाजाचे स्वप्न! [post_content] => [post_excerpt] => आपण इतके नक्की करू शकतो की, आपल्या घरात, शाळेत, परिसरात शांतपणे, विवेकबुद्धीने वागणाऱ्या शहाण्या, समजूतदार माणसांशी बोलत राहणे, आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून समजून घेणे हे करू शकतो आणि मी माझ्या मनाचा प्रोसेसर स्ट्राँग करीन आणि मी अविचाराने काही करणार नाही, इतके नक्की ठरवू शकतो. डॉ. कलाम यांची काही भाषणे मी प्रत्यक्ष ऐकली आहेत. [post_shortcontent] =>

मोर्चा, हिंसाचार, फसवणूक... अशा नकारात्मक बातम्यांच्या  कोलाहलात वाढणाऱ्या मुलांना अविचारी, अशांत, हिंसक अशा समाजाचे दर्शन घडतेय... मी काय करू शकतो/ते अशावेळी?..

वयम् दोस्तांनो, सन २०२०च्या पहिल्या अंकाचे संपादकीय लिहिताना आसपास सर्वत्र किती गोंधळाचे वातावरण आहे, याचे वाईट वाटतेय. ‘सुधारित नागरिकत्व’ कायद्याचे विरोधक मोर्चे काढत आहेत, त्या मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळते आहे... मुलींवरील बळजबरीच्या, अत्याचारांच्या घटना वारंवार प्रसिद्ध होत आहेत... विधानसभेच्या सभागृहातही आमदारांची धक्काबुक्की... एकंदरच नकारात्मक बातम्यांनी वृत्तपत्रे व न्यूज-बुलेटीन भरलेली आहेत. तुम्हा मुलांना असे आक्रमक सामाजिक वातावरण पाहावे लागतेय, त्याबद्दल खूप अपराधभाव मनात दाटून आलाय. परवा एका विद्यापीठाच्या रस्त्यावरून आपापली बॅग घेऊन परत येणाऱ्या मुलींचे छायाचित्र बघून मन हेलावले. कुणाच्या तरी आक्रस्ताळेपणामुळे कितीजणांचे उगाचच नुकसान होते, हे कसे कळत नाही या आक्रमक लोकांना? तुम्हा मुलांना फार अविचारी, अशांत, हिंसक अशा समाजाचे दर्शन घडतेय. अशावेळी फार हतबल वाटते. You definitely deserve better society than this! खरेतर सन २०२०चे मोठे स्वप्न आपल्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी दाखवले होते. २०२० पर्यंत भारत देश बौद्धिक महासत्ता व्हावा आणि विकसित राष्ट्रांत त्याची गणना व्हावी, यासाठी कृतियोजना तयार केली होती त्यांनी. राष्ट्रपती म्हणून डॉ. अब्दुल कलाम लाखो मुलांना, तरुणांना भेटले. त्यांच्या मनातील स्वप्न त्यांनी या तरुण समाजात पेरण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे जात तिथे ते एखादी प्रतिज्ञा म्हणून घेत. हे ध्येय गाठण्यासाठी काय क [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/sunrise-22.jpg [postimage] => /2019/12/sunrise-22.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Jan 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1963] => Array ( [PostID] => 15624 [post_title] => राहू सारे दक्ष... [post_content] => [post_excerpt] => सध्या डॉ. जगन्नाथ दीक्षितांना माधुरी दीक्षितपेक्षा अधिक TRP असल्याने दीक्षित एवढा एकच शब्द पुरेसा असतो.  [post_shortcontent] => नवे शतक आज वयात येत आहे, म्हणजे २१ व्या शतकाची १९ वर्षे संपून ते २०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या शतकाची पौंगडावस्था संपवून त्याला तारूण्याची झळाळी देण्यास सरसावलेल्या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !! डिजिटल युगाचे बोट धरुन, भूतकाळातले अक्षरवैभव जतन करण्याच्या, उत्तम ते पुनरूज्जीवित करण्याच्या आमचा प्रयत्नात सहभागी झाल्याबद्दल आपणा सगळयांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार. जुन्या आणि उत्तम लेखांची पुनर्भेट घडवताना पुनश्च हा शब्द सुचला होता आणि आमच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या प्रवासात लक्षात आलं की, हा शब्द आता आपल्या एकूण मनोव्यापारालाच चपखल लागू होतो आहे. जुनी चित्रपटगीते, भावगीते ही तर सदैवच आपले भावविश्व व्यापून होती, परंतु इतरही अनेक अर्थांनी ‘स्मरणरंजन’ अर्थात भूतकाळाचे स्मरण हा शब्द गेल्या काही वर्षात परवलीचा बनलेला आहे. स्मृतिआड गेलेले जुने मित्र फेसबुकमुळे पुन्हा समोर आले; व्हॉट्सअॅपमुळे अशा मित्रांचे ग्रुप्स तयार झाले. कधी न भेटलेले नातेवाईक आवर्जून मोबाइलच्या स्क्रीनवर शुभेच्छांची फुले पाठवू लागले. आपल्या जगण्यात, आपल्या व्यवहारात नेहमीच एक गंमतीदार विरोधाभास असतो. एकीकडे आपण ‘जुने ते सोने’ समजतो आणि त्याचवेळी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ असेही सांगतो. ‘पुनश्च’ ला आम्ही या दोहोंचा सुवर्णमध्य म्हणतो. संत कबीर म्हणतात, ‘साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय, सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय’- ‘सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना कचरा बाजूला करुन धान्य तेवढं बाजूला करुन देतं, अशा संतांची जगाला गरज आहे.’ तर साहित्याच्या प्रचंड पसाऱ्यातून असं सत्व पाखडून वाचकांना देण्यातला हा आनंद आम्ही सध्या घेतो आहोत. याच भावनेचा पुढला आविष्कार म्हणून ‘बहुविध डॉट कॉम’ हा पुनश्चच [post_status] => publish [postmainimage] => /2020/01/collage.jpg [postimage] => /2020/01/collage.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Jan 2020 [post_author] => 3380 [display_name] => संपादकीय [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [1964] => Array ( [PostID] => 15592 [post_title] => शहाण्या समाजाचे स्वप्न [post_content] => [post_excerpt] => “माझ्यात भरपूर जिगर आहे. मी चांगुलपणा आणि आशावाद घेऊन जन्मले आहे. माझ्याठायी अनेक कल्पना आणि स्वप्ने आहेत. माझ्याकडे आत्मविश्वास आहे. आणि माझ्या मनाला आहेत पंख! त्यामुळे मी खुरडत चालणार नाही. माझ्या पंखांच्या ताकदीवर मी उडेन, उंच उडेन.. नक्की!” [post_shortcontent] =>

समाजाचं सध्याचं चित्र पाहिल्यावर लिहलेलं हे संपादकीय-

वयम् दोस्तांनो, सन २०२०च्या पहिल्या अंकाचे संपादकीय लिहिताना आसपास सर्वत्र किती गोंधळाचे वातावरण आहे, याचे वाईट वाटतेय. ‘सुधारित नागरिकत्व’ कायद्याचे विरोधक मोर्चे काढत आहेत, त्या मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळते आहे... मुलींवरील बळजबरीच्या, अत्याचारांच्या घटना वारंवार प्रसिद्ध होत आहेत... विधानसभेच्या सभागृहातही आमदारांची धक्काबुक्की... एकंदरच नकारात्मक बातम्यांनी वृत्तपत्रे व न्यूज-बुलेटीन भरलेली आहेत. तुम्हा मुलांना असे आक्रमक सामाजिक वातावरण पाहावे लागतेय, त्याबद्दल खूप अपराधभाव मनात दाटून आलाय. परवा एका विद्यापीठाच्या रस्त्यावरून आपापली बॅग घेऊन परत येणाऱ्या मुलींचे छायाचित्र बघून मन हेलावले. कुणाच्या तरी आक्रस्ताळेपणामुळे कितीजणांचे उगाचच नुकसान होते, हे कसे कळत नाही या आक्रमक लोकांना? तुम्हा मुलांना फार अविचारी, अशांत, हिंसक अशा समाजाचे दर्शन घडतेय. अशावेळी फार हतबल वाटते. You definitely deserve better society  than this!  खरेतर सन २०२०चे मोठे स्वप्न आपल्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी दाखवले होते. २०२० पर्यंत भारत देश बौद्धिक महासत्ता व्हावा आणि विकसित राष्ट्रांत त्याची गणना व्हावी, यासाठी कृतियोजना तयार केली होती  त्यांनी. राष्ट्रपती म्हणून डॉ. अब्दुल कलाम लाखो मुलांना, तरुणांना भेटले. त्यांच्या मनातील स्वप्न त्यांनी या तरुण समाजात पेरण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे जात तिथे ते एखादी प्रतिज्ञा म्हणून घेत. हे ध्येय गाठण्यासाठी काय काय करावे, त्याचे मार्गदर्शन करीत; मुख्य म्हणजे हे ध्येय गाठण्यासाठी आशा पल्लवित करीत. निराशेला दूर सारण्यासा [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/sunrise-22.jpg [postimage] => /2019/12/sunrise-22.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Jan 2020 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => वयम् - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1965] => Array ( [PostID] => 15586 [post_title] => पॅरासाईट --  'माणसाला सुगंध भोवतालाचा' [post_content] => [post_excerpt] => साऊथ कोरियाच्या बॉन्ग जून हो या दिग्दर्शका पॅरेसाईट हा चित्रपट २०१९ ची सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला आहे. कान महोत्सवातील पाम ओ'डोर पुरस्कार मिळवलेला पॅरेसाईट येत्या ऑस्कर मधील विदेशी चित्रपटाच्या पुरस्काराचा दावेदार समजला जातोय. पॅरेसाईट चित्रपटाचा डॉ.निर्मोही फडकेंनी लिहिलेला रसास्वाद. [post_shortcontent] =>

साऊथ कोरियाच्या बॉन्ग जून हो या दिग्दर्शका पॅरेसाईट हा चित्रपट २०१९ ची सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला आहे. कान महोत्सवातील पाम ओ'डोर पुरस्कार मिळवलेला पॅरेसाईट येत्या ऑस्कर मधील विदेशी चित्रपटाच्या पुरस्काराचा दावेदार समजला जातोय. पॅरेसाईट चित्रपटाचा डॉ.निर्मोही फडकेंनी लिहिलेला रसास्वाद.

पॅरासाईट --  'माणसाला सुगंध भोवतालाचा'_.

'फुलाला सुगंध मातीचा' या धर्तीवर 'माणसाला सुगंध भोवतालाचा' असं म्हणावं का? कोरियन चित्रपट 'पॅरासाईट' बघून असंच मनात आलं. तसं पाहिलं तर समाजातला निम्न स्तर आणि अतिउच्च स्तर यांच्यामधील दरी आणि  छुपं वैमनस्य ही तशी सरधोपट स्टोरीलाईन किंवा कथासूत्र, पण त्यांचे छेद एकमेकांना अगदी अलगदपणे देत हे कथानक एका अशा टप्प्यावर येतं की, तोपर्यंत काहीसा हलकाफुलका, नेहमीचा वाटणारा हा विषय भयकथेकडे आपल्याला वळवतो. चित्रपटाचा आलेख अचानक उलटीसुलटी वळणं घेत प्रेक्षकांना विचार करायलाही उसंत देत नाही. ठरावीक चौकटीतील प्रेमकथा, भयकथा, सूडकथा, वास्तवकथा इ. न राहता हे कथानक नाटकासारखं आपल्यासमोर घडत जातं. एक गर्भश्रीमंत कुटुंब, त्यातील लहान मुलाची आणि महाविद्यालयीन मुलीची शिकवणी घेण्याकरता रुजू झालेले दोघं गरीब पण हुशार बहीण-भाऊ, त्यांनी युक्तीने आपल्या आई-वडिलांनाही केअरटेकर व ड्रायव्हर म्हणून त्या घरात आणणं, चौघांनीही आपलं नातं लपवणं, मालकिणीचा स्वतःच्या घराबद्दलचा अतिकाळजीवाहू स्वभाव, मालकाचं कुटुंब बाहेरगावी गेल्यावर या चौघांनीही त्या घरात एका रात्री चैन करणं अशा नोटवर पूर्वार्ध पोहोचतो. वाटतं आता मालक नि त्याचं कुटुंब लवकरच येईल नि यांची धमाल उडवेल. तसंच होतं पण उडणारी धमाल प्रेक्षकांच् [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/parasite.jpg [postimage] => /2019/12/parasite.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1966] => Array ( [PostID] => 15564 [post_title] => ‘बहुरंगी बहर’- चौथ्या पर्वातील रंगत!   [post_content] => [post_excerpt] => काही धीट मुले बुजऱ्या मुलांना चर्चेत सामावून घेत होती. काही गटांनी अगदी तावातावाने चर्चा केली. मुलांचे विचार ऐकून परीक्षक कधी थक्क झाले, तर कधी हास्याचे फटाके फुटले. [post_shortcontent] =>

‘बहुरंगी बहर’ म्हणजे आम्हां सर्व मुलांसाठीचा एक जिव्हाळ्याचा उपक्रम. २०१६ मध्ये झालेल्या ‘बहुरंगी बहर’मध्ये माझी निवड झाली. तेव्हापासून आम्हांला ‘बहुरंगी बहर’ म्हटले, की उत्साह संचारतो. यावर्षी मागच्या तीन वर्षांत  ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पात निवड झालेले आम्ही सगळेजण स्वयंसेवक म्हणून मदतीला आलो होतो. आम्हांला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आम्हीही अनेक गोष्टी शिकत होतो. ‘बहुरंगी बहर २०१९’चा हा वृत्तान्त-

‘बहुरंगी बहर’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या फेरीत जवळपास ५०० मुलांनी ‘बहुरंगी बहर’ची प्रश्नावली भरून पाठवली होती.  ह्या पहिल्या फेरीच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण केले, लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ ह्यांच्या गटाने - शुभदा चौकर, अलकनंदा पाध्ये, डॉ. शुभांगी दातार, वैदेही भिडे, अनिता पाटील, अंजली शेवडे, स्मिता शेंडे, आकांक्षा सावंत, अर्चना नाईक, क्रांती गोडबोले-पाटील आणि मृण्मयी ओक ह्यांनी. ह्या 500 मुलांच्या उत्तरपत्रिकांमधून ६५ मुलांची निवड करण्यात आली. यांनतर रंगली  गटचर्चा. शनिवारी, दोन नोव्हेंबरला ‘वयम्’च्या कॉन्फरन्स रूममध्ये गटचर्चा पार पडली. मुलांनी आपले विचार बेधडकपणे मांडले. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नांदेड, सातारा अशा महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागातील निवडक ६५ मुलं दोन नोव्हेंबरला ठाण्याला आली. ६५ मुलं ६ गटांत विभागली होती. गटचर्चेच्या आधी मुलांना उत्स्फूर्त लेखन आणि चित्रवर्णन करायला दिले होते. त्यानंतर प्रत्येक गटाला विषय दिले. एका विषयाला २० मिनिटे आणि असे दोन विषय. विषयदेखील फार वेगळे होते. ‘मान-अपमान’, ‘प्रवास’, ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या’, ‘स्वीडनमधील एक मुलगी आणि जग’, ‘१५० वर्षांचे गांधीजी’ अशा काही विषयांवर मुलांनी चर्च [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/KDO_5221.jpg [postimage] => /2019/12/KDO_5221.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Dec 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1967] => Array ( [PostID] => 14976 [post_title] => नागरिकांचा डेटा ही 'सार्वजनिक मालमत्ता' - पंकज येलपले [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>     देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक डिजिटल करण्यासाठी भारत सरकारने महत्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' कार्यक्रम हाती घेतला. अर्थव्यवस्था डिजिटल होण्याने, म्हणजेच रोजच्या जगण्यातले अनेक व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 'ऑनलाईन'  झाल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, केल्या जाणार्‍या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवता येते; त्यामुळे बेनामी किंवा अवैध व्यवहार बंद होण्यास मदत होईल. दोन व्यक्तींमध्ये डिजिटल पद्धतीने व्यवहार झाल्यास दोघांकडे त्या व्यवहाराचा पुरावा सहज आणि शाश्वतरित्या उपलब्ध असेल. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने व्यवहार पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. आपण पाहतच आहोत की डिजिटल व्यवहारांमुळे सरकारला आपल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येत आहेत.   हे व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जात असताना सतत नवनवा 'डेटा' म्हणजे माहिती तयार होत जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँपवरून एखादा खाद्यपदार्थ मागवला, तर त्या व्यक्तीस या हॉटेलमधला हा पदार्थ आवडतो, ही 'माहिती' मिळते. 'पेटीएम'सारख्या पेमेंट अँपवरून एखादी व्यक्ती ठिकठिकाणी पैसे भरत असेल तर ती व्यक्ती काय खाते, कशाने प्रवास करते, कोणती कपडे घालते, तिचे आरोग्य कसे आहे, तिचा मासिक खर्च किती, ही सर्व अप्रत्यक्षपणे मिळालेली माहिती किंवा 'डेटा'च आहे. हा झाला 'व्यक्ती' या सूक्ष्म पातळीवरचा विचार. थोडं वरच्या पातळीला, म्हणजे, एक गाव, शहर, राज्ये आणि देशपातळीला जर अशी मिळत गेली तर त्यानुसार त्या देशातल्या नागरिकांचे जीवनमान कसे आहे, याचा अंदाज यायला लागतो. या अंदाजावरून भविष्यातली आर्थिक धोरणे ठरवता येतात. त्यावरून भविष्यातल्या अर्थव्यवस्थेची दिशा कळते. हे सगळे 'डेटा' किंवा 'माहिती [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 28 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => प्रासंगिक,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1968] => Array ( [PostID] => 15550 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => 'शोले ' बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे ( फक्त) [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

'शोले ' बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे ( फक्त)

'शोले 'च्या वेळेस मिनर्व्हा थिएटरमध्ये तिकीट दर ते किती होते असा अनेक जण प्रश्न करतात. स्वाभाविकच आहे ते. एक तर तो सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट आणि आजही कुठे एखाद्या गावात टाकीवर चढून कोणी उडी मारण्याची धमकी देतो अथवा राजकारणात एकादी उपमा द्यायची असेल तर हमखास 'शोले 'चेच प्रसंग आठवतात. रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही हे संदर्भ उपयुक्त ठरताहेत यात बरेच काही येते. त्यामुळे तेव्हा तिकीट दर ते किती होते याबाबत कुतूहल हवेच. त्यात मी गिरगावकर आणि त्या काळात मेट्रोपासून मराठा मंदिर थिएटरपर्यंतचा एरिया म्हणजे मेन थिएटरचे विश्व. असंख्य चित्रपट येथे ज्युबिली हिट झाले. पंचवीस/पन्नास/शंभर आठवडे चाललेत.... 'शोले 'साठी मिनर्व्हा थिएटरमध्ये अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर होते. ( सोबतचे तिकीट बघा). मिनर्व्हात 'शोले ' दिवसा तीन खेळ याप्रमाणे १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा आणि त्यानंतर तेथेच आणखीन दोन वर्षे, म्हणजे एकूण पाच वर्षे चालला. या काळात हे दर होते. आज हे तिकीट दर चिल्लर वाटतात पण तेव्हा ते महाग होते. याचे कारण म्हणजे ताडदेवच्या सुपर  टाॅकीज [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/sholey-5.jpg [postimage] => /2019/12/sholey-5.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1969] => Array ( [PostID] => 14940 [post_title] => हिंदुस्थानांतील धर्मपंथ- ब्रह्मसमाज, म्हणजेच ब्राम्होसमाज [post_content] => [post_excerpt] => या जगाचा उत्पत्तिकर्ता एक ईश्र्वर असून तो सर्वशक्तिमान व आनंदमय आहे असे ब्राह्मधर्माचे मुख्य सूत्र आहे. [post_shortcontent] => इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. ख्रिस्ती लोकांनी रविवारी सुंदर वेष करावा आणि गावांतील देवळात (Church) प्रार्थनेला जावे हे दृश्य हिंदी लोकांना मोठे रमणीय वाटे. परकीयांच्या संगतीने आपल्या धर्माची पहाणी करावी, चिकित्सा करावी अशी वृत्ती हिंदुंमध्ये उत्पन्न झाली. अनेक धर्मसुधारक निघाले. या धर्मसुधारकांनी धर्मभावनेची प्रचंड लाट निर्माण केली. त्यापैकी राजा राममोहन राय यांच्या ब्राम्हो समाजाविषयीचा हा लेख. इतर पंथांचा इतिहास आणि कार्य आपण या मालिकेतील  ज्ञान आणि संदर्भसंपन्न अशा पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. जवळपास ८२ वर्षांपूर्वीची ही लेखमाला आहे. अंक – आनंद, मार्च १९३७ ज्ञानसागरावरील सफरी- भाग २ या विषयाची प्रस्तावना करतांना मागे सांगितलेच होते की, परकीय लोकांची उपासना, समाजपद्धती वगैरे पाहून आपल्या सुशिक्षित लोकांना आपल्या समाजांत व धर्मांत पाश्र्चात्य वळणाची सुधारणा करण्याची आवश्यकता भासूं लागली. हे एक तऱ्हेने चांगलेच होते. कारण नवीन बलवान राजे आले म्हणजे त्यांचे रीतरिवाजच काय, पण धर्म देखील स्वीकारावयाचा अशी जित लोकांची इच्छा होते. आपण कांही तरी कमी आहोंत म्हणूनच जिंकलो गेलो आणि आपले राज्यकर्ते हेच खरे थोर व श्रेष्ठ आहेत ही हीनत्वाची भावना नेहमी जित लोकांत असते. आणि अशाच वेळी आपले सर्व सोडून दुसऱ्याचा धर्म व आचारविचार घेण्याचा घातकी क्रम पुष्कळ लोक आचरतात. हिंदुस्थानांत इंग्रजी राज्य आले आणि जरी लोकांना आपल्या उणीवांची जाणीव झाली तरी सुदैवाने प्राचीन सर्वच सोडून देण्याची वृत्ती बळावली नाही. नवीन इं [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/raja-.jpg [postimage] => /2019/12/raja-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Dec 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,दीर्घा,आनंद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1970] => Array ( [PostID] => 15548 [post_title] => क्राफ्टरहीत पानिपत द ग्रेट बिट्रअल  [post_content] => [post_excerpt] => जर आपल्याला इतिहासातील घटना जसाच्या तशा दाखवायच्या असतील तर इतिहासात वास्तव असतं हे विसरून कसं चालेल. लगानच्या काल्पनिक कथेत भानू अथय्यानी कथानकाचा काळ त्यावेळी ब्रिटीश सुतक पाळत होते असं सुचवलं म्हणून गोवारीकरांनी बदलला तर मग इथे इत्यंभूत माहिती उबलब्ध असताना अशा पद्धतीचा प्रसंग टाकण्याची खरंच आवश्यकता होती का? बरं यातून काय मिळालं? अस्मिता सुखावणारं आत्मिक समाधान! [post_shortcontent] => जर आपल्याला इतिहासातील घटना जसाच्या तशा दाखवायच्या असतील तर इतिहासात वास्तव असतं हे विसरून कसं चालेल. लगानच्या काल्पनिक कथेत भानू अथय्यानी कथानकाचा काळ त्यावेळी ब्रिटीश सुतक पाळत होते असं सुचवलं म्हणून गोवारीकरांनी बदलला तर मग इथे इत्यंभूत माहिती उबलब्ध असताना अशा पद्धतीचा प्रसंग टाकण्याची खरंच आवश्यकता होती का? बरं यातून काय मिळालं? अस्मिता सुखावणारं आत्मिक समाधान!    

क्राफ्टरहीत पानिपत द ग्रेट बिट्रअल 

पानिपतची सुरुवात होते उदगीरचा किल्ला जिंकण्यापासून. सदाशिवराव भाऊ, राघोबा दादा किल्ला गार्दी नावाच्या किल्लेदाराकडून हस्तगत करतात. तिथे सदाशिवराव भाऊ हिंदू-मुस्लीम ऐक्य या गोष्टीवर छोटेखानी भाषण करतात. मग सर्व रणझुंजार विजयी वीर शनिवार वाड्यावर येतात. आगतस्वागत होतं. मग लगेच सेलिब्रेशन व्हावं म्हणून ‘मर्द मराठा’ हे सामुहिक गाणं म्हटलं जातं. जोधा-अकबर सिनेमाची सुरुवात पण अकबराच्या एका रण विजयाने होते. पुढे कथानक जोधा-अकबराच्या अंतःपुरात शिरतं. इकडे गोवारीकर भन्साळी इफेक्ट व जोधा-अकबरचा टेम्प्लेट वापरून कथानकाला पुढे नेतात. दिग्दर्शक म्हणून गोवारीकरांना सव्वीस वर्ष झालीत. त्यात फक्त नऊ सिनेमे त्यांनी केलेत. (दहा करून थांबले तर बॉलीवूडचे टॅरँटिनो म्हटले जातील.) तब्येतीने सिनेमे करण्याची त्यांची खासियत आहे. पण या नऊ सिनेमांपैकी किती सिनेमे उत्तम आहेत. फक्त एक लगान. कदाचित काल्पनिक कथा, पर्फेक्शनिष्ठ अभिनेता-निर्माता सोबत असल्यामुळे असेल तो सिनेमा थेट ऑस्करपर्यंत गेला. पण त्यांच्या इतर सिनेमांची कथानके बघितली तर याच्यात व त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. हा फरक कथन शैलीतला आहे. पानिपत सु [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/panipat-poster.jpg [postimage] => /2019/12/panipat-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1971] => Array ( [PostID] => 15528 [post_title] => विषमता अंगी वागवणारी शिक्षणव्यवस्था [post_content] => [post_excerpt] => विषमता अंगी वागवणारी शिक्षणव्यवस्था ही जात्याच एक मोठी समस्या असते. [post_shortcontent] =>

दि. १४ डिसेंबर २०१९ रोजी जुने विवा कॉलेज, विरार (प.) येथे पार पडलेल्या नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे भाषण.

-----------------------------------------------------------------------------------------

नमस्कार !

ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्‍यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे – नीरजाचे मनापासून आभार मानते. विचारमंचावर उपस्थित असलेले या संमेलनाचे उद्घाटक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व प्रदीर्घ काळापासूनचे माझे ज्येष्ठ सुहृद असलेले आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो, स्वागताध्यक्ष सन्माननीय क्षितिज ठाकूर, समारोपाच्या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणारे  सन्माननीय खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष व माजी संमेलनाध्यक्ष सन्माननीय श्री. जयवंत पाटील आणि इथे जमलेले आपण सर्व शिक्षकगण तसेच वसई-विरारवासीय साहित्यप्रेमी नागरिक, बंधू-भगिनींनो,

एक व्यक्तिगत पण गमतीशीर बाब सांगून माझ्या आजच्या भाषणाची सुरुवात करणार आहे. माझ्या लेखकीय कारकीर्दीमध्ये ज्या पहिल्या साहित्य संमेलनाची मी अध्यक्ष झाले, ते होतं विद्यार्थी साहित्य संमेलन. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई आणि रुईया महाविद्यालय, माटुंगा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेलं. [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/20191226_171908.jpg [postimage] => /2019/12/20191226_171908.jpg [userfirstname] => Pradnya [userlastname] => [post_date] => 26 Dec 2019 [post_author] => 3304 [display_name] => डॉ. प्रज्ञा दया पवार [Post_Tags] => शिक्षण,भाषण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1972] => Array ( [PostID] => 15508 [post_title] => ग्रहण-निरीक्षण स्पर्धा! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => येत्या गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी सकाळी सूर्यग्रहण होणार आहे. तुम्ही ते पाहणार असालच. ग्रहणाचा गॉगल लावायला विसरू नका हं! तुम्ही ग्रहण कुठून पाहिले, ते पाहताना काय अनुभवले, याची निरीक्षणे आम्हाला नक्की लिहून पाठवा. निवडक निरीक्षण-लेखांना 'वयम्' मासिकात प्रसिद्धी मिळेल. इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. ग्रहणकाळातील निरीक्षणे अत्यंत मोलाची असतात. त्यावरून वैज्ञानिक मंडळी अनेक निष्कर्ष काढत असतात. बघा, तुमचेही निरीक्षण महत्त्वाचे ठरू शकते. तुम्ही लिहिलेली निरीक्षणे आम्ही विज्ञान-तज्ज्ञांकडे पाठवू! तुमचे निरीक्षण-लेख जास्तीत जास्त ३०० शब्दांत लिहून पाठवा. डेडलाईन- १ जानेवारीपर्यंत तुमचे लेखन आमच्याकडे पोहोचले पाहिजे. लेखासोबत तुमचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, वयवर्षे, पत्ता, संपर्क क्रमांक, इमेल आय.डी. हेही जरूर लिहा. निरीक्षण-लेख पाठवण्याचा पत्ता - ‘वयम्’ न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२. किंवा तुम्ही तुमचे निरीक्षण-लेख ई-मेल द्वारेही पाठवू शकतात - ahamawamwayam@gmail.com या ई-मेल आय.डी. वर. [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/solar-eclipse-clouds.jpg [postimage] => /2019/12/solar-eclipse-clouds.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 25 Dec 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1973] => Array ( [PostID] => 15325 [post_title] => ख्रिस्टमस पार्टी [post_content] => [post_excerpt] => अॅलेक्स म्हणायचा तेच खरे होते! डॉ. नीना खरोखरच एक जादूगार होत्या.  त्या फक्त रुग्णांना बरे करायच्या नाहीत, तर तिथल्या दुःखी वातावरणाला कलाटणी देऊन, ते त्यांनी प्रफुल्लित करून टाकले होते! [post_shortcontent] =>

नाताळच्या वातावरणातील एक मनस्वी गोष्ट!

तापमापक (Thermometer) 105.5 डिग्री फॅरेनाईट ताप दाखवीत होता. तापमान (Temperature)  मोजण्यात काही चूक तर झाली नाही ना, असे जेनेटला वाटले. तिने तो तापमापक झटकून पुन्हा पारा सेट केला. परत ताप पाहिला, पण पुन्हा तेवढाच ताप! पाच वर्षांचा तिचा मुलगा अॅलेक्स तापाने फणफणला होता. हवामान बदलले की, त्याला ताप येणं ठरलेलंच होतं. चार-पाच दिवस ताप यायचा नि हळूहळू उतरून जायचा. पण यावेळेस मात्र ताप  उतरत नव्हता. जेनेटने अॅलेक्सला तापावरची पॅरासिटेमोलची गोळी दिली. त्याला स्पंज-बाथ दिला, पण पुन्हा ताप 105 डिग्री! “चिंता करू नका, त्याला दवाखान्यात घेऊन या. मला त्याला तपासू द्या,” डॉक्टर नीनांनी फोनवरून जेनेटला धीर दिला. जेनेट आणि एरिकने  अॅलेक्सला तत्काळ इस्पितळात हलवले. डॉ. नीनाने त्याची छाती तपासली व त्वरित एक्स-रे चाचणीसाठी पाठवले. त्या चाचणीतून निष्कर्ष निघाला- तो न्युमोनियाचा आजार असावा, हे डॉ. नीनांच्या लक्षात आले. “त्याला इस्पितळात ठेवावे लागेल,” त्यांनी सुचवले. “मॉम, नाताळचा सण तर पाच दिवसांवर येऊन ठेपलाय. आपण भेटवस्तू कधी खरेदी करणार? आपण घरी जाऊया का?”  अॅलेक्स थकलेल्या आवाजात त्याच्या आईला विचारत होता. इस्पितळातील कॉटवर निळ्या गाऊनमध्ये, तो निपचित पडला होता. त्याला इंजेक्शनद्वारे औषधे भरवली जात होती. आपल्या बाळाचे ते निष्पाप आर्जव ऐकून जेनेटला रडू कोसळले. हळूहळू अॅलेक्सची प्रकृती सुधारू लागली. ताप उतरू लागला. फुफ्फुसे (Lungs) साफ व्हायला लागली होती. त्याची प्रगती पाहून, डॉ. नीना समाधानी होत्या. मात्र, ख्रिस्टमसपूर्वी घरी जाता येईल, याची खात्री त्या अॅलेक्सला देऊ शकत नव्हत्या. बालरोगतज्ज्ञ असलेल्या आपल्या डॉक्टर [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/24.jpg [postimage] => /2019/12/24.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Dec 2019 [post_author] => 3300 [display_name] => जोसेफ तुस्कानो [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1974] => Array ( [PostID] => 14974 [post_title] => उमा कुलकर्णी- मुलाखत [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => प्रश्न : 'भाषांतर आणि अनुवाद यांतील फरक काय?' हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. यावर आपले मत काय? उत्तर : अनुवाद याचा शब्दशः अर्थ 'नंतर अर्थ सांगणे' असा म्हणता येईल. उदा. एका जुन्या ग्रंथात मला 'गुरूने त्या श्लोकाचा अनुवाद नंतर सांगितला.' असा संदर्भ मिळाला. तो मला पटला. तो अर्थच मला स्वत:ला अपेक्षित आहे. एीशिलळरश्रश्रू ललित कलाकृतींच्या बाबतीत. 'अनुवाद' असं म्हणताना एखादी ललित कलाकृती जे बोलते ते दुस-या भाषेत वळविणे. 'भाषांतराचा'चा विचार करायचा झाल्यास 'या भाषेतील मजकूर त्या भाषेत नेणे' असा ढोबळ अर्थ सांगता येईल. वैचारिक साहित्य, तत्त्वज्ञान या विषयांसंदर्भात भाषांतराला फार महत्त्व आहे. तिथे भाषेच्या बाबतीत काटेकोरपणा अपेक्षित आहे. मी जे काही करते त्याला मी अनुवाद म्हणते. माझा हेतू भाषांतराचा नाही; अनुवादाचा आहे.   प्रश्न : तौलनिक अभ्यासामुळे विविध भाषा जवळ येऊ शकतील काय? उत्तर : भाषा जवळ येतील की नाही माहित नाही; माणसं नक्की जवळ येतील. एके काळी कन्नडच्या संदर्भात मराठी नाटक किंवा सिनेमांमध्ये विनोद निर्मितीसाठी कन्नड पात्र वापरायची पद्धत होती. कन्नड माणूस विनोदी असू नये हे माझे म्हणणे नाही. विनोद हा वेगळा प्रांत आहे. एकमेकांत परिचय कमी असल्याने संवादातून ज्या भाषेच्या चुका घडायच्या त्यातून विनोदनिर्मिती होत असे. अनुवादामुळे एकमेकांचा परिचय होतो असे लक्षात येते. उदा. इकडची माणसे प्रवासाला कर्नाटकात गेल्यावर वेगवेगळ्या टप्प्यांवरुन फोन करतात. जसे की, आम्ही 'वंशवृक्ष'मधील कपिला नदी पाहिली किंवा गेलो होतो, एरवी नंजनपूरला sightseeing म्हणून जाणं वेगळं परंतु 'एखाद्या आवडत्या कादंबरीतील ते स्थान आहे या दृष्टीने बघणं' असं एक वेगळं नातं तयार होतं. उदा. बंगालीतून मराठीत आ [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 25 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => भाषा,अनुभव कथन,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1975] => Array ( [PostID] => 15505 [post_title] => कंकणाकृती सूर्यग्रहण नक्की पहा! [post_content] => [post_excerpt] => पृथ्वी - चंद्र व सूर्य एका दिशेत असले म्हणजे अमावस्या (New Moon) होते.  अमावस्येच्या दिवशी हे तीनही गोल एका रेषेत आले, तरच चंद्राची सावली पृथ्वीवर पोहोचू शकते.  चंद्र पृथ्वीपासून दूर असला तर चंद्राची दाट सावली (Umbra) पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु दाट सावलीच्या टोकासमोर जो भाग येतो तेथील भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. विरळ सावली तिथे पोहोचू शकते, त्या भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. थोडक्यात ग्रहणाचे नाटक पृथ्वीच्या फिरत्या रंगमंचावर दिसते, म्हणून त्या नाटकाला ‘हा खेळ सावल्यांचा’ असे म्हणता येते. [post_shortcontent] =>

गुरुवार, 26 डिसेंबरला सकाळी कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) होणार आहे. नक्की पाहा ते. आधी त्याविषयी समजून घेऊया-

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या वर्षी आधी दोन सूर्यग्रहणे होऊन गेली, परंतु ती भारतातून दिसणार नव्हती. आता गुरुवार, 26 डिसेंबरला सकाळी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या काही भागांतून हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. भारताच्या उरलेल्या भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. मुंबई परिसरात सूर्यबिंबाचा जास्तीत जास्त 79  टक्के भाग झाकला गेलेला पाहता येईल. सूर्यग्रहण नुसत्या  डोळ्यांनी किंवा आपण नेहमी वापरतो, त्या गॉगलने अजिबात पाहू नका. ग्रहण  पाहण्यासाठी सौर चष्म्याचा वापर करा. तो चष्मा निरीक्षणास सुरक्षित आहे ना, याची खात्री करून घ्या. सूर्यग्रहण- एक पर्वणी आपण पृथ्वीवासीय सूर्यग्रहणाच्या दृष्टीने सुदैवी आहोत. सूर्यबिंब आणि चंद्रबिंब यांचे आकार जवळ जवळ सारखे आहेत.  सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब आपल्या डोळ्यांशी सुमारे अर्ध्या अंशाचा कोन  करते, त्यामुळे चंद्रबिंब सूर्यबिंबाला झाकू शकते. सूर्य आणि चंद्र यांचे पृथ्वीपासूनचे अंतर काही मर्यादेत बदलत असते; साहजिकच त्यांच्या बिंबाचे आकार थोडे कमी जास्त होतात. जर चंद्रबिंब सूर्यबिंबाएवढे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असेल तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ (Total Solar Eclipse) होते.  याउलट, चंद्रबिंब सूर्यबिंबापेक्षा थोडे लहान असेल तर सूर्य आणि निरीक्षक यांच्या मध्ये येणारे चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची परिघ [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/023.jpg [postimage] => /2019/12/023.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Dec 2019 [post_author] => 3301 [display_name] => हेमंत मोने [Post_Tags] => शिक्षण,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1976] => Array ( [PostID] => 15492 [post_title] => मातृभाषेतून शिकायचे की इंग्रजीतून? [post_content] => [post_excerpt] => आपण स्पर्धेच्या जगात मागे पडू ह्या अंधश्रद्धेमुळे बालकांची कुतरओढ होते. [post_shortcontent] =>

पूर्वी मातृभाषा मराठीतून शिक्षण हा महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा मुख्य प्रवाह होता. अलिखित नियम होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आहेत. गोवोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. सरकारलाही वाटू लागले आहे की इंग्रजी माध्यमाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आपल्या पाल्याला कोणत्या माध्यमाच्या शाळेत पाठवायचे याचा निर्णय खरे तर पालकच घेत असतात. पण पालकांना कुणी प्रांजळपणे  मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या पचनी पडत नाही असा अनुभव आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्याशिवाय आपल्या मुलाला भवितव्य नाही, अशी एक ठाम समजूत समाजाने करून घेतली आहे. आपण स्पर्धेच्या जगात मागे पडू ह्या भीतीस्तव लोक ह्या समजुतीच्या बाहेर यायचा विचार सुद्धा करत नाहीत. मात्र आपल्या या अंधश्रद्धेमुळे बालकांची कुतरओढ होते हे आपण लक्षात घेत नाही. परक्या भाषेतून विषय ग्रहण करणे मुळीच सोपे नसते. असा वेडेपणा जगात इतरत्र क्वचितच आढळतो. मूलभूत संकल्पना समजण्याकरिता मातृभाषेशिवाय कोणतेही माध्यम उपयोगी नाही असे जगभरचे तज्ज्ञ सांगतात. पण आपल्या समाजात त्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. समाजाची ही मानसिकता कधी बदलणार? आपला अनुभव सांगताहेत मातृभाषेतील शिक्षणाबाबत आग्रही असलेलले गणिताचे नामवंत शिक्षक आनंदकुमार गोरे.

------------------------------------------------------------------------------------------------------

publish [postmainimage] => /2019/12/20191223_203847.jpg [postimage] => /2019/12/20191223_203847.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Dec 2019 [post_author] => 3298 [display_name] => आनंदकुमार गोरे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1977] => Array ( [PostID] => 15484 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => नाग/साप/नागिन/नागपंचमी/ एक सपेरा  वगैरे वगैरे प्रकारचे अनेक चित्रपट आपल्याकडे चक्क रौप्यमहोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. कोणी या चित्रपटाना भाकडकथा म्हटलं तर कोणी अशा चित्रपटांचे यश म्हणजे भाबडेपण ठरवले. काही असले तरी हे यश नाकारता येत नाही. [post_shortcontent] => नाग/साप/नागिन/नागपंचमी/ एक सपेरा  वगैरे वगैरे प्रकारचे अनेक चित्रपट आपल्याकडे चक्क रौप्यमहोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. कोणी या चित्रपटाना भाकडकथा म्हटलं तर कोणी अशा चित्रपटांचे यश म्हणजे भाबडेपण ठरवले. काही असले तरी हे यश नाकारता येत नाही.  

चित्रस्मृती 

'नगिना 'चे रौप्यमहोत्सवी यश.... आपल्याइतके असंख्य गोष्टीवरचे/प्रकारचे चित्रपट जगात कुठेही पडद्यावर येत नसतील आणि इतकेच नव्हे तर प्रेक्षकही कोणता चित्रपट का, कधी, कशाला, केव्हा डोक्यावर घेतील हेही सांगता येत नाही.... नाग/साप/नागिन/नागपंचमी/ एक सपेरा  वगैरे वगैरे प्रकारचे अनेक चित्रपट आपल्याकडे चक्क रौप्यमहोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. कोणी या चित्रपटाना भाकडकथा म्हटलं तर कोणी अशा चित्रपटांचे यश म्हणजे भाबडेपण ठरवले. काही असले तरी हे यश नाकारता येत नाही. आणि तुम्हालाही माहितेय चित्रपटाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही. सर्व काही त्याचसाठीच तर असते मग तो सापवाला चित्रपट का असेना? हरमेश मल्होत्रा निर्मित आणि दिग्दर्शित 'नगिना ' ( रिलीज नोव्हेंबर १९८६) अगदी तसाच. तोपर्यंत अनेक 'नागपट ' यशस्वी झाले असले तरी हाही तितकाच यशस्वी ठरेल असे वाटले नव्हते. पण जोपर्यंत नवीन चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो संपून पब्लिक रिपोर्ट बाहेर येत नाही तोपर्यंत कोणत्याही चित्रपटाची कुंडली मांडूच नये या मताचा मी आहे. ऋषि कपूर, श्रीदेवी , अमरिश पुरी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 'मै तेरा दुश्मन... दुश्मन तू मेरा ' या गाण्याच्या लोकप्रियतेवर प्रचंड लोकप्रिय झाला. https://www.youtube.com/watch?v [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/nagina.jpg [postimage] => /2019/12/nagina.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1978] => Array ( [PostID] => 15408 [post_title] => सिनेमाविश्वाची अनोखी सफर ! [post_content] => [post_excerpt] =>  मीडिया स्टुडंट्सनी स्टडी टूरच्या नावावर चालणाऱ्या छाछुगिरी ऐवजी इथे भेट द्यावी, नोट्स काढाव्यात, डाॅक्युमेंटरी कराव्यात. यावर लिहावं. हे संग्रहालय सिनेमाचा लाईव्ह डेमो आहे. सिनेमाचा पुरेपूर अभ्यास इथं होऊ शकतो. इथे पिकनिकसाठी येऊ नये, समृद्ध होण्यासाठी यावं. [post_shortcontent] => मीडिया स्टुडंट्सनी स्टडी टूरच्या नावावर चालणाऱ्या छाछुगिरी ऐवजी इथे भेट द्यावी, नोट्स काढाव्यात, डाॅक्युमेंटरी कराव्यात. यावर लिहावं. हे संग्रहालय सिनेमाचा लाईव्ह डेमो आहे. सिनेमाचा पुरेपूर अभ्यास इथं होऊ शकतो. इथे पिकनिकसाठी येऊ नये, समृद्ध होण्यासाठी यावं.

सिनेमाविश्वाची अनोखी सफर !

पेडर रोड, कंबाला हिल्स, नेपियन सी रोड ही नावं उच्चारली तरी आपल्या मनावर दडपण येतं. मुंबानगरीतील हा अप्पर एलिट्सचा भाग. या भागात कोणी नातेवाईक राहण्याचा भाग्योदय आपल्या नशिबी नाही. पण या भागात जाऊन ‘सिनेमा समृद्ध’ होण्याची सुवर्णसंधी आपल्याकडे आहे आणि तेही नाममात्र किमतीत. ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’ या वास्तूला भेट देणं सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. फिल्म्स डिव्हिजन या सरकारी विभागाने सिनेमा अभ्यासक, माध्यमकर्मी, सिनेमाशी संलग्न क्षेत्रातील व्यक्ती तसंच सिनेमाप्रेमींसाठी दोन देखण्या वास्तूंमध्ये भारतीय सिनेमाचा गौरवशाली इतिहास चोखंदळपणे मांडला आहे. लाल फितीचा कारभार या संकल्पेनला हे संग्रहालय अपवाद आहे. काही शे-कोटी रुपये खर्चून, सर्वसमावेशक विचार करून या संग्रहालयाची निर्मिती झाली आहे. पीरभॉय खालकादिना या गुजराती उद्योगपतींचा 'गुलशन महल' सी फेसिंग बंगला फिल्म्स डिव्हिजनने घेतला. समुद्राची गाज ऐकणाऱ्या या सुंदर वास्तूमध्ये भारतात सिनेमाचं बीज रोवण्याच्या कालखंडाची मांडणी केली आहे. ल्युमिरी ब्रदर्स, पहिल्या सिनेमाचा शो, दादासाहेब फाळकेंचं योगदान, राजा हरिश्चंद्र चित्रपट पाहायला मिळतं. दुर्मीळ आणि ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या बाबतीत फिल्म्स डिव्हिजन खाण आहे असं म्हटलं जातं. हे संग्रहालय पाहताना त्याचा प्र [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/india-cinema_1547880646.jpeg [postimage] => /2019/12/india-cinema_1547880646.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => शिक्षण,संस्था परिचय,चित्रपट [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1979] => Array ( [PostID] => 14971 [post_title] => श्रीकांत उमरीकर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => कालिदासाच्या स्मृतीत आषाढाचा पहिला दिवस 'आषाढस्य प्रथम दिवसे' साजरा केला जातो. कालिदासाच्या सर्वात लोकप्रिय 'मेघदूता'तील दुसर्‍या श्लोकातच हा आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. कालिदासाचे नाटक 'शाकुंतल' हे जास्त चर्चिले गेले. काव्यामध्ये मेघदूताखेरीज 'रघुवंश' व 'कुमारसंभव' ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाच्या एकूण उपलब्ध 7 रचनांपैकी ऋतुसंहार व विक्रमौर्वशीय या दोन काहीशा उपेक्षीत आहेत.   3 जूलै हा दिवस या वर्षी आषाढाचा पहिला दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने औरंगाबाद येथे धनंजय बोरकर यांचे कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.   धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या 'ऋतुसंहार'चा मराठीत भावानुवाद केला आहे. या भावानुवादाच्या दोन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.   बोरकर हे अभियंता असून भारतीय संरक्षण खात्यात त्यांची अधिकारी म्हणून काम केले आहे. एअर इंडिया मुंबई आणि सिंगापुर एअरलाईन्स येथेही त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर बोरकरांनी संस्कृतच्या ध्यासातून संस्कृत काव्याचा अभ्यास करायला सुरवात केली. जयदेवाच्या 'गीत गोविंद'चे त्यांचे भाषांतरही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.   सहा ऋतूंचे सहा सर्ग अशी मांडणी 'ऋतुसंहार' या खंडकाव्याची आहे. या काव्याची सुरवात वसंताने न होता ग्रीष्माने होते. कदाचित कालिदास मूळचा काश्मिरी असल्याने ग्रीष्मापासून सुरवात केल्याचा उल्लेख बोरकरांनी प्रस्तावनेत केला आहे. चार वेदांत अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात ग्रीष्माचा उल्लेख पहिला ऋतू म्हणून येतो. अथर्ववेदाच्या एका शाखेचा उगम काश्मिरात आहे. त्यामुळे कालिदासही अशी मांडणी करत असावा. यापेक्षा दुसरा एक तर्क पटण् [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 22 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => काव्य रसास्वाद,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1980] => Array ( [PostID] => 14985 [post_title] => कुमार केतकरांनी 'माहेर'ला पाठवलेलं पत्र [post_content] => [post_excerpt] => पुरुष पण ‘क्षणाचा पती अन अनंSSSत काळचा पिता आहे’ याची जाणीव एका तरी लेखिकेला असायला हवी होती. [post_shortcontent] => कुमार केतकर हे लिहिणारे संपादक आहेत. ते झपाटल्यासारखे लिहित असतात. त्यांच्या अभ्यासाचा आणि विषयांचा आवाकाही अवाक करून टाकतो.  मात्र पत्रकारितेत एका उंचीवर पोचलेल्या, विद्वत्तेचा मोठा पल्ला गाठलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीने कधीकाळी 'माहेर' नामक मासिकाला, अगदी मध्यमवर्गीय वाचकाच्या थाटात एखादे तिरकस पत्र लिहिले असेल, अशी कल्पना तरी आपण करु शकतो का? असे एक दुर्मिळ पत्र 'पुनश्च'ला सापडले. केतकरांच्या भाषणांत, बोलण्यात अनेकदा दिसणारा व्यंगात्मक भाव किती पुराणा आहे, याची यावरुन कल्पना येते... बायकांची खरेदी, नटणं-मुरडणं, नवऱ्यावर चालणारी ‘दादागिरी’ असल्या फालतू विषयांवर कंटाळवाणा विनोद करणाऱ्या गोष्टी सोडल्या तर बायकांच्या कथांमध्ये आढळतं एकच-व्यथा! पण ह्या व्यथा कथेतल्या बायकांना जेवढ्या होतात त्यापेक्षा जास्त वाचकाला होतात. जोगळेकर, राजे, कीर, दाते अशा उच्च मध्यमवर्गीय लेखिकांनी गोष्टी लिहायला घेतल्या की एका चौकटीबाहेरच्या विषयांवर त्या लिहूच शकत नाहीत. ‘मातृत्व’, ‘वात्सल्य’, ‘ममता’, ‘आईपण’ असल्या स्वतःवर ढोंगीपणाने लादून घेतलेल्या खोट्या भावनांवर कितीही भावनाविवश होऊन लिहायचं ठरवलं तरी बोथट, भावनाहीन, जीवन जगणाऱ्या या लेखिकांना जीवनाची खोली उमजत नाही— साहजिकच लिहीता पण येत नाही. आणि एकाहून एक क्षुल्लक कथांवर गुणवत्तेप्रमाणे क्रमांक देण्याचा वाचकावर जेव्हा प्रसंग कोसळतो तेव्हा अक्षरशः ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ अशी परिस्थिती होते. बरं ‘स्त्रियांची दुःख स्त्रियांनाच समजणार.’ --आम्हा पुरुष वाचकांना ते दुःख समजायला सुद्धा मज्जाव! (पण पत्र वाचकांची मागवली आहेत!—फक्त स्त्री-वाचकांची नव्हे) त्यामुळे या पत्राची काय विल्हेवाट लावली जाईल हे लिहितानाच कळून [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/1.jpg [postimage] => /2019/12/1.jpg [userfirstname] => Kumar [userlastname] => Ketkar [post_date] => 21 Dec 2019 [post_author] => 84 [display_name] => कुमार केतकर [Post_Tags] => माहेर,उपरोध,पत्रलेखन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1981] => Array ( [PostID] => 15127 [post_title] => १९७६ सालातील नाटक [post_content] => [post_excerpt] => ‘आनंद’च्या रंगावृत्तीत कविवृत्तीच्या एका सहृदय कुबड्याचे मुळात नसलेले असे एक खास शिरवाडकरी पात्र रंगमंचावर आणून सोडले आहे. [post_shortcontent] => माधव मनोहरांना प्रेमाने, आदराने किंवा कदाचित धास्तीनेही इन्सपेक्टर म्हटले जात असे. कारण साहित्यातील, नाटकांच्या संहितांमधील चोऱ्या ते हमखास पकडीत. त्यांची नाट्यसमीक्षा लंबी चौडी असे आणि त्या समीक्षेची एक खास शैली असे. माधवरावांनी भले आपल्याला धारेवर धरावे परंतु आपल्यावर त्यांनी लिहावे, आपल्या नाटकावर लिहावे असे सगळ्यांना वाटत असे. वर्षभरात आलेल्या नाटकांचा वर्षअखेर एक धावता आढावा ते घेत. १९७६ साली आलेल्या नाटकांचा त्यांनी घेतलेला हा अतिशय मनोरंजक, भेदक, मर्मभेदी, खोडसाळ, चिमटे काढणारा आणि त्यांना योग्य वाटेल त्याचे वारेमाप कौतुकही करणारा आढावा. १९७६ साली खानोलकर, शिरवाडकर, आळेकर, कानेटकर अशा अनेक दिग्गजांची नाटके रंमभूमीवर आली होती. त्यामुळे हा आढावा अत्यंत रसाळही झाला आहे- ********** आरंभीच सांगून टाकतो की, गेले वर्ष मराठी नाटकाच्या लेखी—एका कारणासाठी तरी निदान—संस्मरणीय ठरावे असे आहे. ते कारण म्हणजे, एक विजय तेंडुलकरांसारखे काही उज्ज्वल अपवाद वगळता प्रायशः सर्व जुन्या-नव्या प्रमुख नाटककारांची (बहुतकरुन प्रातिनिधिक अशी) नाटके गेल्या साली प्रकाशित झाली आहेत. आणि त्यांपैकी कित्येक नाटकांनी एकूण मराठी नाटकालाच समृद्ध केले आहे. गेल्या सालचा मराठी नाटकाच्या संबंधातील आणखी एक उल्लेखनीय विशेष असा की या कालखंडात एक ‘आनंद’चा अपवाद वगळता एकही प्रकृतिगंभीर अशी अनुवादित, रूपांतरित वा भाषांतरीत नाट्यकृती नाही. म्हणजे असे की, सर्वच नाट्यकृती स्वतंत्र, मौलिक आणि पृथगात्म आहेत. हा विशेषही मराठी नाटकाच्या लेखी केवळ उल्लेखनीयच नव्हे, तर एका अर्थाने अभिनन्दनीयसुद्धा समजावा लागेल. कारण मूळ अन्यभाषी नाटकाला सर्वतोपरींनी आणि सर्वतोपरींचा न्याय देणारे यथमूल अनुवाद एकूण मराठी नाटका [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/drama_2017084824.jpg [postimage] => /2019/12/drama_2017084824.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Dec 2019 [post_author] => 3276 [display_name] => माधव मनोहर [Post_Tags] => नाटक रसास्वाद,ललित,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1982] => Array ( [PostID] => 14969 [post_title] => शंतनू अभ्यंकर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => 'तो सिम्स दे मला!' दिवसातून दहा वेळा माझी मागणी असते. सिम्स व्हजायनल स्पेक्युलम हे एका हत्याराचे नाव. बोली भाषेत नुसतेच सिम्स. हत्यार हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. ह्याला काही धारबीर नसते. उपकरण म्हटलेलंच बरं. बायकांच्या तपासणीला हे अति उपयोगी. त्यामुळे सतत वापरात असलेले. अगदी सलामीलाच ह्याची ओळखदेख होते. सिम्स म्हणजे फार काही भारी चीज आहे असं समजू नका. अगदीच साधी गोष्ट आहे ही. आतून तपासायचे तर योनीमार्ग फाकवून धरायला हवा. मग डॉ. सिम्स यांनी, चक्क योग्य त्या आकाराचा डाव, हो हो आमटी वाढून घेतात तो डाव, त्याचे हँण्डल वाकवून वापरायला सुरवात केली. त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आजचा सिम्स. किती साधीशी गोष्ट. पण त्यांनी केली आणि त्यांचे नाव चिकटलं त्याला. जर कोणा कुलकर्ण्यानी हा शोध लावला असता तर, 'ए, हा नको. तो मोठ्या साईजचा कुलकर्णी दे मला!' असं काहीतरी म्हणालो असतोच की सगळे.   सिम्सशिवाय आम्हा गायनॅकॉलॉजीस्टचं पान हलत नाही. पंक्चरवाल्याचा जसा पाना, न्हाव्याची जशी कात्री, तसा आमचा सिम्स. तर ह्याचा कर्ता, जे मारीऑट सिम्स. स्मार्ट होता. उंचापुरा, गरुड नाक, अगदी देखणा. स्त्रीरोगशास्त्राचा पिता म्हणून गौरवलेला हा अमेरिकन डॉक्टर. तिथेच दक्षिणेत अलाबामात प्रॅक्टिस करायचा. अमेरिकेत आणि दक्षिणेत म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं का तुमच्या? जगज्जेत्या अमेरिकेचा हा दक्षिण भाग यादवी युद्धापूर्वी कुख्यात होता तो तिथल्या वर्णभेदासाठी आणि गुलामीसाठी.   गायनॅकॉलॉजीच्या ह्या फादरने अनेक छोटे मोठे शोध लावले. बायांना पुरुष डॉक्टरांसमोर तंगड्या फाकवून झोपवले जायचे, अगदीच संकोचवाणं सगळं. सिम्सनी हे बदललं. कुशीवर वळलेल्या अवस्थेत पेशंट तपासायला सुरवात केली. ह्याला आता म्हणतातच मुळी [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Dr. Shantanu [userlastname] => Abhyankar [post_date] => 19 Dec 2019 [post_author] => 116 [display_name] => डॉ. शंतनु अभ्यंकर [Post_Tags] => आरोग्य,विज्ञान- तंत्रज्ञान,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1983] => Array ( [PostID] => 15117 [post_title] => परधर्मीयांचे व धर्मभ्रष्टांचे हिंदूकरण [post_content] => [post_excerpt] => पेशव्यांचे धोरण या बाबतीत कूपमंडुक वृत्तीचे होते. थोरल्या बाजीरावास मस्तानीस अगर तिच्या मुलास हिंदु करता आले नाही [post_shortcontent] => बहात्तर वर्षांपूर्वी हा लेख प्रसिद्ध झाला, तेंव्हा तो लिहिण्यासाठी निमित्त झाले होते बंगालमध्ये मुसलमानांनी बळजबरीने बाटवलेल्या हिंदूंना परत धर्मात प्रवेश द्यावा अथवा नाही याबाबतच्या वादाचे. परंतु या वादाच्या निमित्ताने डॉ. अ.स. आळतेकर ( बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) यांनी इसविसनाच्या आधीपासून हिंदूंनी केलेली इतरांची धर्मांतरे, इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू करण्याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आणि हिंदू-मुस्लिम धर्मांतराचा इतिहास याचा अतिशय अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन आणि पेशव्यांचा संकुचित विचार यावरही नेमके बोट ठेवले आहे. धर्माभिमानाच्या पलिकडे जाऊन आपण हा इतिहास पाहिला तर धर्माबाबतची कट्टरता लोप पाऊन आपणही नक्कीच सहिष्णू होऊ शकतो. डॉ. अनंत सदाशिव आळतेकर (३० ऑगस्ट १८९८ ते २५ नोव्हेंबर १९५९) प्राचीन भारतीय इतिहासाचे जागतिक कीर्तीचे संशोधक. त्यांनी आपले बहुतांश लिखाण इंग्रजीत केल्याने महाराष्ट्राला त्यांचा आणि त्यांच्या थोरवीचा परिचय फार उशीरा झाला. प्राचीन ‘भारतीय शिक्षण पद्धती’, 'शिलाहारांचा इतिहास', 'काशी-प्राचीन व अर्वाचीन' हे त्यांचे ग्रंथ मराठीत अनुवादित झाले. बनारस हिंदु विद्यापीठाने त्यांना प्राध्यापक म्हणून खास आमंत्रित केले होते. १९४९ साली पाटणा विद्यापीठानेही त्यांना इतिहास विभागाच्या स्थापनेसाठी सन्मानाने बोलावून घेतले होते. अमेरिका, प.जर्मनी येथे ते अनेकदा भारतीय प्राचीन संस्कृतीचा इतिहास शिकवण्यासाठी आमंत्रित म्हणून गेले होते. ********** ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४६ मध्ये बंगालमध्ये हजारो हिंदूंना बलात्काराने मुसलमान धर्माची दीक्षा दिल्याची जेव्हा बातमी आली, तेव्हा हिंदु सम [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/45cde9a5-d15f-4c9b-ada3-2b670b1a1578.jpg [postimage] => /2019/12/45cde9a5-d15f-4c9b-ada3-2b670b1a1578.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Dec 2019 [post_author] => 3273 [display_name] => अ.स. आळतेकर [Post_Tags] => इतिहास,सह्याद्री,समाजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1984] => Array ( [PostID] => 15405 [post_title] => सरोज खान [post_content] => [post_excerpt] => निर्मला नागपाल उर्फ सरोज खानचे पालक पूर्वी पाकिस्तानात रहात होते. वडिलांचा मोठा बिझिनेस होता पण १९४७ मधे देश स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे सर्व सोडून भारतात आले ते अगदी निर्वासित बनून! १९४८ मधे छोट्या सरोजचा जन्म झाला. ते माहिमला P W D चाळीत एका छोट्या खोलीत रहात होते. घरची इतकी गरीबी कि कित्येकदा उपाशीपोटी झोपायची वेळ येई अशा वेळी शेजारचा भजी विकणारा ठेलेवाला उरलेली भजी आणि पाव आणून देत असे. आईला संकोच वाटे ती नाही म्हणे पण तो भला माणूस म्हणे, माई बच्चोंने क्या बिगाडा है!  कम से कम उन्हे तो भूखेपेट मत सोने दो! [post_shortcontent] => निर्मला नागपाल उर्फ सरोज खानचे पालक पूर्वी पाकिस्तानात रहात होते. वडिलांचा मोठा बिझिनेस होता पण १९४७ मधे देश स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे सर्व सोडून भारतात आले ते अगदी निर्वासित बनून! १९४८ मधे छोट्या सरोजचा जन्म झाला. ते माहिमला P W D चाळीत एका छोट्या खोलीत रहात होते. घरची इतकी गरीबी कि कित्येकदा उपाशीपोटी झोपायची वेळ येई अशा वेळी शेजारचा भजी विकणारा ठेलेवाला उरलेली भजी आणि पाव आणून देत असे. आईला संकोच वाटे ती नाही म्हणे पण तो भला माणूस म्हणे, माई बच्चोंने क्या बिगाडा है!  कम से कम उन्हे तो भूखेपेट मत सोने दो! एक तीन साडेतीन वर्षाची मुलगी! रोज भिंतीवर आपली सावली पाहून नृत्त्याचे हावभाव करायची. आईला तीचा हा वेडेपणा वाटे. हे रोजचं होऊ लागल्यावर तिला तिची काळजी वाटू लागली म्हणून ती तिला डॉक्टर कडे घेउन गेली असता त्यांनी ओळखले.  ह्या मुलीला नृत्याची आवड आहे. डॉक्टरांना घरची सगळी परिस्थिती माहित होती. त्यानी आईला सल्ला दिला कि मुलीला बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टित काम बघा. तुम्ही निर्वासित आहात आणि पैशाची गरजही आहे. यामुळे चार पैसेही मिळतील. आई म्हणाली आमची तिथे काहीच ओळख नाही. डॉक्टर चित्रपट सृष्टीतल्या बर्याच जणांना ओळखत होते त्यामुळे अनेक वेळा बालकलाकार ओळखीचे आहे कां अशी त्यांच्याकडे विचारणा होई. त्यामुळे त्यांनी तसे आश्वासन दिले आणि लवकरच तिला तशी संधी पण मिळाली. ती छोटी मुलगी म्हणजे आजची सुप्रसिध्द डान्स कोरिओग्राफर सरोज खान आणि चित्रपट होता "नजराना" ज्यात तिने श्यामा ह्या नायिकेच्या बाल पणीची भूमिका केली होती. निर्मला नागपाल उर्फ सरोज खानचे पालक पूर्वी पाकिस्तानात रहात होते. वडिलांचा मोठा बिझिनेस होता पण १९४७ मधे देश स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे सर्व सोडून भ [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/saroj-khan.jpg [postimage] => /2019/12/saroj-khan.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1985] => Array ( [PostID] => 15377 [post_title] => स्क्रीनरायटर- पडद्यामागचे हिरो    [post_content] => [post_excerpt] => स्क्रीन-रायटिंग दोन पद्धतींनी शिकता येऊ शकते. एक म्हणजे एखाद्या अनुभवी लेखकाकडे काही वर्षे 'साहाय्य्यक लेखक' म्हणून काम करून आणि दुसरं म्हणजे त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन. आपल्या देशात अनेक संस्थांमध्ये 'स्क्रिप्ट रायटिंग'चा कोर्स केला जातो. पुण्यात एफ. टी. आय. आय. किंवा मुंबईत व्हिसलिंग वुड्स अशा संस्था आहेत.  [post_shortcontent] =>

वा! काय मस्त चित्रपट आहे. पटकथा आणि संवाद तर अप्रतिम... असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो किंवा स्वतःही चित्रपट, मालिका बघितल्यावर म्हणतो. पण नुसती गोष्ट लिहिणं म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग का ? किंवा संवाद लेखन म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग का ? असा गोंधळ बऱ्याचदा पाहायला मिळतो. मग स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे नक्की काय त्यात करियर करायचं तर कोणत्या गोष्टी याव्या लागतात.. याबद्दल योग्यरित्या समजावून सांगितलंय स्क्रिप्ट रायटर जालिंदर कुंभार यांनी. वाचा स्क्रिप्ट रायटिंग विषयी-

मित्रांनो आपण बघतो की, एखाद्या सिनेमातील हिरोचे बाबा हिरोचा हात धरून त्याला घराबाहेर ढकलून देतात आणि घराचं दार आतून लावून घेतात. हिरो बाहेर भर पावसात भिजतोय आणि रडतोय. त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणारं पावसाचं पाणी आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू एकमेकांत मिसळतायत. तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की, हे जे तुम्ही सिनेमात बघत असता ते सर्वप्रथम कुणीतरी कुठेतरी पद्धतशीरपणे कागदावर लिहून ठेवलेलं असतं? ते जे काही कागदावर लिहिलं जातं, त्याला सिनेमाच्या/ मालिकेच्या भाषेत एखाद्या संहितेतील (Script) 'दृश्य' म्हणजेच 'Scene' (सीन) असं म्हणतात. आणि तो दृश्य लिहिलेला कागद घेऊनच सिनेमाचा दिग्दर्शक, कॅमेरामन, मेकअपमन, कलादिग्दर्शक, ध्वनिलेखक आणि मुख्य म्हणजे नट आपापलं काम काटेकोरपणे करत असतात. त्या लिखित शब्दांना 'दृकश्राव्य' माध्यमातून न्याय (Justify) द्यायचा प्रयत्न करत असतात. सिनेमा, मालिका किंवा वेबसिरीजसाठी 'संहिता' (Script)  लिहिणाऱ्यांना स्क्रिन / स्क्रिप्टरायटर असं म्हणतात. स्क्रीन म्हणजे पडदा- छोटा, मोठा, थिएटरमधला, टीव्हीचा, मोबाईलचा. संहितेचे मुख्यत: चार भाग पडतात- publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Dec 2019 [post_author] => 3275 [display_name] => जालिंदर कुंभार [Post_Tags] => भाषा,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1986] => Array ( [PostID] => 15379 [post_title] => मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०१९ [post_content] => [post_excerpt] => काय घडलं २०१९ च्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात? [post_shortcontent] => शनिवार, १४ डिसेंबर २०१९

भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील – नागराज मंजुळे

मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला शह – भालचंद्र मुणगेकर

‘सतत शुद्धतेचा आग्रह धरणारी भाषा डबकं होते, ती आटत जाते. भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील’ असे मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठीप्रेमी पालक महासंमेलनातील भाषणात व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम. भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा तसेच सहयोगी संस्था, परळ परिसरातील शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीप्रेमी पालक महासंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पालक महासंमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.

मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उद्घाटन सत्रात दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे होते, तर अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर हे उद्घाटक होते.

आपल्या चित्रपटातून वंचित समाजाचे जगणे समाजासमोर मांडणारे सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरताना म्हणाले की, ‘मी समाजातल्या वंचित वर्गातला [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/IMG-20191214-WA0010.jpg [postimage] => /2019/12/IMG-20191214-WA0010.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 17 Dec 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1987] => Array ( [PostID] => 15330 [post_title] => अंटार्क्टिकावर दिवाळी-दसरा [post_content] => [post_excerpt] =>  ‘मिड विंटर डे’च्या निमित्ताने विविध देशांच्या सगळ्या अंटार्क्टिक केंद्रांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली- आपापल्या केंद्रातील ‘हिवाळ्यातील वास्तव्य’ ह्या विषयावर एक लहान फिल्म बनविण्याची ही स्पर्धा. तीन उत्कृष्ट फिल्म्सना पारितोषिक देण्यात आले. [post_shortcontent] =>

‘मैत्री’ स्थानकामधील पोटमाळ्यावर एका लहानशा खोलीत देवालय आहे. हिंदू, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, मुस्लिम वगैरे सगळ्या धर्मांचे मिळून हे एकच प्रार्थनास्थान आहे. या देवालयात गीता, बायबल, कुराण, गुरू ग्रंथसाहेब वगैरे धार्मिक ग्रंथ अगदी बाजूबाजूला विराजमान आहेत! तिथे सर्व वाद्ये ठेवलेली आहेत- हार्मोनियम, तबला, बासरी, म्रुदंग, झांजा, गिटार आणि डफलीसुद्धा!

आता सुमारे एक वर्षासाठी अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ हे भारतीय संशोधन केंद्र माझे घर आणि तेथील सदस्य माझे कुटुंबीय झाले. ‘मैत्री’मधील सदस्यांमध्ये शास्त्रज्ञ आणि लॉजिस्टीक सांभाळणाऱ्या (शास्त्रज्ञांना मदत व केंद्राची देखभाल करणाऱ्या) मंडळींचा समावेश असतो. अंटार्क्टिकातील त्या बर्फाच्छादित निर्जन भूमीवर आमचे एकमेव शेजारी होते ते रशियन संशोधन केंद्र ‘नोव्हो’ येथील ३० सदस्य! ‘मैत्री’मध्ये हिवाळ्यात २५ सदस्य राहण्याची सोय आहे. घरापासूनच नाही तर सामाजिक जीवनापासून दूर विजनवासात राहून ‘मैत्री’वर काम करताना आम्ही सण आणि उत्सव साजरे करायचो.  १३ जानेवारीला मी पोहोचल्यावर झालेल्या आमच्या स्वागत समारंभानंतर साजरी झाली ती मकरसंक्रांत! तिळगुळाची देवाणघेवाण करून एकमेकांबरोबर आपुलकीचे नातेसंबंध दृढ करणारा दिवस! ‘मैत्री’मध्ये तर मला त्याचे आगळेच महत्त्व वाटले! भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आणि एकमेकांची फारशी ओळख नसलेले सगळे सदस्य आता जणू मायेच्या बंधांनी जोडले गेले! होळीच्या दिवशी मी सर्व ‘मैत्री’वासियांसाठी, आमच्या स्वयंपाकी मित्राच्या मदतीने चक्क पुरणपोळ्या केल्या! काही जणांनी तर प्रथमच पुरणपोळी खाल्ली! आपले हे खास महाराष्ट्रीयन पक्वान्न सगळ्यांना खूपच आवडले. अंटार्क्टिकात आग लागण्याचा खूप धोका असतो. थंड व कोरड्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/DSC07301.jpg [postimage] => /2019/12/DSC07301.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Dec 2019 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1988] => Array ( [PostID] => 14966 [post_title] => अविनाश धर्माधिकारी [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी 'चाणक्य मंडल परिवार'चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्ष मी अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकत होतो. दहावीच्या शेवटी शेवटी मी 'आपण त्यांच्या समान व्हावे' ही धर्माधिकारी सरांची व्याख्यानमाला ऐकली होती. माझ्या सुदैवाने मला संपूर्ण व्याख्यानमाला मिळाली नव्हती. साधारण दहावीच्या शेवटीपासून बारावीच्या निकालापर्यंत मी फक्त शिवाजी आणि महात्मा गांधी यांच्यावरची व्याख्यानं ऐकत होतो. त्याच्या जोडीला शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर हे होते. या तिघांची बोलण्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी होती. शिवाजीराव अतिशय शांत, संथ पण मंत्रमुग्ध करणारं बोलायचे. राम शेवाळकर मात्र आवेशपुर्ण पण गंभीर आणि विचारप्रवृत्त करणारं बोलायचे. धर्माधिकारी सरांची स्टाईलही वेगळी होती.   आता या सर्व गोष्टी घडून, उलटून जवळ जवळ 10 वर्ष होत आली. आता मी थोडा सेट झालो, आता चार लोकं कौतुकाने बघतात, 2 लोकं कौतुक करतात, एखादा तर आदरानेही बघतो. मधल्या 10 वर्षांत खुप गोष्टी पुढे सरकल्या. आता लोकं आई बाबांना सांगतात की, मुकुल वेगळा आहे, खुप शांत आहे, खुप विचार करतो, असा मुलगा असणं हे भाग्याचं असतं वगैरे.. या सगळ्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा विचार करतो की मी काय केलं? काय वेगळं केलं ज्यामुळे मी समजूतदार झालो? विचारी झालो? आणि मला आठवतं की, मी या लोकांच्या भाषणांची पारायणं केली होती. त्यातली अनेक तर माझी अजुनही पाठ आहेत. या भाषणांनी मला खुप प्रगल्भ केलं आणि त्यामध्ये [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 16 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1989] => Array ( [PostID] => 15358 [post_title] => १५ ऑगस्ट [post_content] => [post_excerpt] => नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडियो यांच्या आगमनामुळे वेब सिरिज आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची व त्यातून काही उत्पन्न होण्याची गणितं बदललेली असताना नेटफ्लिक्स, अँमेझॉन यांच्याशी करार करुन आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्याची नामी संधी निर्मात्यांना मिळत आहे. माधुरी दिक्षित नेने या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सचा आधार घेतलाय. तिच्या कंपनीची निर्मिती असलेला, स्वप्ननील जयकर यांनी दिग्दर्शित केलेला १५ ऑगस्ट हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला गेलाय. [post_shortcontent] => नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडियो यांच्या आगमनामुळे वेब सिरिज आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची व त्यातून काही उत्पन्न होण्याची गणितं बदललेली असताना नेटफ्लिक्स, अँमेझॉन यांच्याशी करार करुन आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्याची नामी संधी निर्मात्यांना मिळत आहे. माधुरी दिक्षित नेने या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सचा आधार घेतलाय. तिच्या कंपनीची निर्मिती असलेला, स्वप्ननील जयकर यांनी दिग्दर्शित केलेला १५ ऑगस्ट हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला गेलाय.

१५ ऑगस्ट

  नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडियो यांच्या आगमनामुळे वेब सिरिज आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची व त्यातून काही उत्पन्न होण्याची गणितं बदललेली असताना नेटफ्लिक्स, अँमेझॉन यांच्याशी करार करुन आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्याची नामी संधी निर्मात्यांना मिळत आहे. खूप आर्थिक नफा मिळत नसला तरीही चित्रपट डब्यात पडून राहण्यापेक्षा किंवा प्रदर्शित करुन तोटा सहन करण्यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहचणे हे केव्हाही श्रेयस्कर! याच्याच पुढची पायरी म्हणजे या स्ट्रिमिंग कंपन्यांशी करार करुन त्यांच्यासाठी निर्मिती करण्यासाठी काही निर्माते पुढे सरसावले आहेत. सध्या तरी या कंपन्यांना सेन्सॉरचे बंधन नसल्यामुळे आविष्कार स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग दिग्दर्शक व कलावंत करुन घेताना दिसत आहेत. माधुरी दिक्षित नेने या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सचा आधार घेतलाय. तिच [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/15-aug.jpg [postimage] => /2019/12/15-aug.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1990] => Array ( [PostID] => 15327 [post_title] => महत्त्व, वैद्यकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकाचं! [post_content] => [post_excerpt] => ज्या क्षणी प्राणवायूचा पुरवठा कमी होतो, त्याच क्षणी त्यावरची उपाययोजना सुरू होते आणि पेशी आपलं काम पुन्हा नेहमीसारखं करू लागतात. विशेष म्हणजे हे काम आपल्या शरीरातलीच यंत्रणा करते. ती यंत्रणा कोणती, आणि पेशी पुन्हा पूर्ववत आपलं काम कसं करू लागतात, याचाच शोध या तीन संशोधकांनी घेतला आहे. [post_shortcontent] =>

मित्रांनो, पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार असलेल्या वायूला 'प्राणवायू' असं नाव मिळालं, ते १७७७ सालामध्ये. ते नाव दिलं अँटनी लॅव्होयसिअर (Antoine Lavoisier) यांनी. अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वच सजीवांना प्राणवायूची आवश्यकता आहे, ही गोष्ट गेली काही शतकं आपल्याला माहीत होती; मात्र प्राणवायूचं प्रमाण कमी झालं, तर शरीरातल्या पेशी त्याच्याशी कसं जुळवून घेतात, ते आपल्याला माहीत नव्हतं. हे शोधून काढणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचं ‘शरीरविज्ञानशास्त्र’ किंवा ‘वैद्यकशास्त्रा’तलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ते तिघं म्हणजे विल्यम केलिन ज्युनिअर, सर पीटर रॅक्लीफ आणि ग्रेग सेमेन्झा. (William Kaelin, Sir Peter Ratcliffe, Gregg Semenza) २०१६मध्ये या तिघांना 'लास्कर पारितोषिक’ मिळालं होतं. प्राणवायूचं प्रमाण कमी झालं तर शरीरातल्या पेशी त्याच्याशी कसं जुळवून घेतात, याबाबत ते गेली वीस वर्षं संशोधन करत होते. त्याबद्दल-

शरीरातल्या प्रत्येक पेशीत मायटोकाँड्रिआ (Mitochondria) नावाचा एक लहानगा भाग असतो. हा भाग म्हणजे पेशीचं ऊर्जा तयार करणारं केंद्र असतं. याच केंद्रामुळे अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत असतं. प्राणवायूचा पुरवठा कमी-जास्त व्हायला लागला तर या कामात अडथळा येतो. आता प्राणवायूच्या पुरवठ्याच्या प्रमाणात फरक कधी पडतो? तर ज्यावेळी आपण शारीरिक व्यायाम करत असतो, आपण समुद्रसपाटीपासून उंच प्रदेशात असतो किंवा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा. आपल्याला हवा त्या प्रमाणात प्राणवायू मिळत नाही, याची जाणीव होऊन शरीरातल्या यंत्रणेनं तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर ज्या पेशींना कमी प्राणवायू मिळत आहे, त्या निकामी होऊ शकतात. त्याचा परिणाम एकंदर शरीरावर होऊ शकतो. प्रत् [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/photo_l.jpg [postimage] => /2019/12/photo_l.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Dec 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => आरोग्य,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1991] => Array ( [PostID] => 15114 [post_title] => शाहीर अनंत फंदी-एक रसभरीत ताळेबंद [post_content] => [post_excerpt] => फंदीबुवा, तुमच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वती बसली आहे. तुमच्या कंठामध्ये प्रत्यक्ष गंधर्व येऊन राहिलेला आहे [post_shortcontent] => अनंत फंदी  (१७४४ - १८१९) हे उत्तर पेशवाईत गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर.  ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळांनी त्यांचा गौरव केला होता. पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारच्या रसाळ व प्रासादिक  रचना  त्यांनी केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावांची प्रथम याच्यावर मर्जी होती, तथापि पुढे त्यांचे बिनसले होते असे म्हणतात.  अनंत फंदी यांच्या आयुष्याचा हा रसभरीत ताळेबंद, ६२ वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९५८च्या दीपमाला'मधून- ...................... अंक – दीपमाला, नोव्हेंबर १९५८ धोंड्याने बुद्धि वळणावर शाहीर-कवि अनंत फंदी यांचा जन्म इ.सन १७४४ मध्ये संगमनेर (जिल्हा- अहमदनगर) येथे झाला. लहानपणी ते उनाड व खोडकर होते. त्यांचे वडील लवकरच मयत झाल्यामुळे व त्यांना भाऊ, बहीण वगैरे कोणीच नसल्यामुळे ते आईचे फार लाडके होते. शाळेतल्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष नव्हते. दिवसभर ते उनाडक्या करीत व आईचे मुळीच ऐकत नसत. संगमनेरात त्यावेळी एक भवानीबुवा नावाचे संतपुरुष होते. त्यांच्या मठांत अनंत फंदी जाऊन बसावयाचे व त्या गावांत फक्त त्यांनाच तेवढे मानायचे. एके दिवशी ते आपल्या आईवर खूप रागावले व भवानीबुवांच्या मठांत जाऊन राहिले. सकाळ झाल्यावर त्यांचा शोध करीत आई मठांत आली. मुलगा तेथे बसलेला पाहून ती त्यांची गाऱ्हाणी भवानीबुवांना सांगू लागली. फंदीवर बुवा फार रागावले व त्यांनी फंदींना एक धोंडा फेकून मारला व मठांतून निघून जाण्यास सांगितले. बुबांचा धोंडा अंगावर बसताच फंदींची बुद्धी वळणावर आली व ते कविता करायला लागले. लवकरच त्यांनी पोवाडे व लावण्या रचायला सुरुवात केली व काही साथीदार जमवून तमाशाचा फड उभा केला. घोल [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/फंदी.jpg [postimage] => /2019/12/फंदी.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Dec 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => कला रसास्वाद,व्यक्ती विशेष,दीपमाला [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1992] => Array ( [PostID] => 15129 [post_title] => हे तर शंभर वर्षांपूर्वीचे फ्लिपकार्ट! [post_content] => [post_excerpt] => जाहिरातींत वर्णन केल्याप्रमाणे माल असलाच पाहिजे, इतकेच नव्हे तर नापसंत माल पैसे देऊन बिनशर्त परत घेण्याचे जाहीर केले! [post_shortcontent] => विश्वास बसणार नाही परंतु फ्लिपकार्ट, इ-बे किंवा अॅमेझॉनसारखी विक्री व्यवस्था १९२२ सालीही अमेरिकेत अस्तित्वात होती, तिला Mail order business म्हणंत. असा व्यवसाय करणाऱ्या ‘सिअर्स, रोबक आणि कंपनी’ कंपनीत १३ हजार कर्मचारी होते आणि तिचा कारभार  वर्षाला ५० ते ६० कोटी रुपयांचा होता.  कुठलीही कल्पना नवीन नसते, तर ती जुन्याच एखाद्या कल्पनेचा नवा आविष्कार असतो, हे आपल्याला हा लेख वाचला की लक्षात येते- हा लेख किर्लोस्कर खबर मधून घेतलेला आहे.  कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने १९२० साली शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. १९२९ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले. पुढे किर्लोस्करने सामाजिक-साहित्यिक मासिक म्हणून लौकीक मिळवला.[su_divider top="no"]

मूळ शीर्षक- जुलियस रोझनवाल्ड | अंक- किर्लोस्कर खबर १९२२

अमेरिका हे मानवकृत आश्चर्याचे माहेरघर आहे. हिंदुस्थानाच्या पाताळी वसलेल्या या खंडांत कोणती गोष्ट चमत्कारिक नाहीय़ ? येथील माणसे आणि त्यांनी घडवून आणिलेल्या गोष्टी जर प्रवासी लोकांच्या नजरेंत आल्या नसत्या अगर त्यांचे प्रत्यक्ष देखावे फोटोच्या रूपाने अगर सिनेमा चित्रांतून पाहण्यास मिळाले नसते तर त्यांची गणना अद्भुतरम्य काल्पनिक गोष्टींत झाली असती; परंतु सध्यां दळणवळणाची साधने इतकी विपुल झाली आहेत व ती इतकी स्वस्त आहेत की, को [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/Untitled.jpg [postimage] => /2019/12/Untitled.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Dec 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => किर्लोस्कर,उद्योग,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1993] => Array ( [PostID] => 15307 [post_title] => मराठी शाळांसाठी पालक एकवटले! [post_content] => [post_excerpt] => मराठीप्रेमी पालक महासंमेलन प्रत्येक भाषाप्रेमीसाठी आहे. [post_shortcontent] =>

मराठी भाषेशी निगडीत विविध प्रश्नांवर कृतिगटांच्या माध्यमातून काम करणारे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. ‘मराठी शाळा हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा कणा आहे’ या धारणेतून गेली पंधरा वर्षे मराठी अभ्यास केंद्र मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी संस्था, शाळांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

१४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित केली आहे. कामगार मैदान येथून सुरू होणाऱ्या या मराठी शाळांच्या जागरात आर एम भट, शिरोडकर, सोशल सर्विस लीग, नवभारत, सुदंत्ता, शिवाजी विद्यालय या गिरणगावातील अग्रगण्य मराठी शाळांमधील जवळपास पाचशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिक [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/IMG-20191213-WA0000.jpg [postimage] => /2019/12/IMG-20191213-WA0000.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 13 Dec 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [1994] => Array ( [PostID] => 14964 [post_title] => प्रितीश भुसारी [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => यशस्वी माणूस कोण? किंवा कोणाचे जीवन अर्थपूर्ण आहे असे आपण मानतो? पैसे, मान, प्रसिद्धी या सर्व गोष्टी झूठ आहेत हे जरी आपण मानत असलो तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मात्र याच निकषांवर आपण तोलत असतो. आणि मग आयुष्यात काही लोक असे भेटतात जे पूर्णपणे या निकषांच्या कसोटीला छेद देतात. आज आपण ज्या अनेक प्रसिद्ध संस्था किंवा कंपन्या बघतो, त्यांच्या मागे कोणाची प्रेरणा आहे हे आपल्याला ठाऊक देखील नसते. आपण केवळ 'सरफेस' फार काय दिसते ते बघून समाधानी असतो. वृक्षाच्या फांद्यांच्या पसार्‍यापेक्षा त्याच्या मुळांना अधिक महत्त्व आहे. आणि खरंतर मुळांपेक्षा महत्त्वाचं असतं त्याचं बीज. समाजाला फांद्या दिसतात. काही चिकित्सक लोक मुळांपर्यंत पोहोचतात. बीज शोधून काढणे म्हणजे केवळ अशक्य. प्रितीश भुसारी म्हणजे अशीच एक वल्ली - जी एका बीजाचं काम करत आली आहे.   प्रितीशचे वय खरतरं माझ्याइतकेच - तिशीच्या आत. तो प्रसिद्ध वगैरे अजिबातच नाही. परंतु अनेक क्षेत्रात आज जी प्रसिद्ध लोकं आहेत, त्यांच्या तो फार पुढे पोहोचला आहे. उदाहरणार्थ, तो कदाचित आजचा मराठी भाषेतील सर्वात प्रतिभावान कवी आहे हे माझे वैयक्तिक मत आहे; परंतु त्याच्या कविता कुठेच वाचायला मिळणार नाही. ज्या मोठ्या मराठी लेखकांचे आणि कवींचे आपण कंठ सुकेपर्यंत गोडवे गातो, त्यांचे मर्म आणि सार खर्‍या अर्थाने त्याला कळले आहे. संगीतापासून ते आहार शास्त्रापर्यंत अनेक विषयांची आणि शास्त्रांची त्याला सखोल माहिती आहे. कोण आहे हा माणूस? हा इतका 'भारी' आहे तर कोणालाच त्याच्याबद्दल काहीच कसे माहिती नाही?   माझी आणि प्रितीशची गाठ प्रथम पडली ती 2006 साली. दहावीच्या शिकवणीचा पहिला दिवस. वर्ग सुरू व्हायला पंधरा मिनिटे होती परंतु पहिला दिवस म्हणून अ [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 13 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1995] => Array ( [PostID] => 15295 [post_title] => इरंदम उलगा पोरीन कैदासी गुंडू [post_content] => [post_excerpt] => दुसऱ्या विश्वयुद्धानंतर निरुपयोगी बॉम्ब सुमद्रात विसर्जित केले गेले. त्यांचं पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केला नाही. जपानच्या सैन्याने प्रशांत महासागरात कुठेतरी विसर्जित केलेला बॉम्ब अनेक वर्षांनंतर भारताच्या पूर्वी किनारपट्टीवर आढळून भंगार गोळा करणाऱ्या माणसाच्या जर हाताला लागला तर त्याचं काय होऊ शकतं ?  [post_shortcontent] => दुसऱ्या विश्वयुद्धानंतर निरुपयोगी बॉम्ब सुमद्रात विसर्जित केले गेले. त्यांचं पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केला नाही. जपानच्या सैन्याने प्रशांत महासागरात कुठेतरी विसर्जित केलेला बॉम्ब अनेक वर्षांनंतर भारताच्या पूर्वी किनारपट्टीवर आढळून भंगार गोळा करणाऱ्या माणसाच्या जर हाताला लागला तर त्याचं काय होऊ शकतं ?   अतकथी, मद्रास, कबाली, काला या सिनेमांतून धुरळा उडवून देणाऱ्या दिग्दर्शक पा.रंजिथचं नीलम प्रोडक्शन्स हे दर सिनेमागणिक महत्त्वाचं प्रोडक्शन हाऊस म्हणून समोर येत चाललंय. पेरियरुम पेरीमल नंतर त्यांची दुसरी निर्मिती असलेला 'इरंदम उलगा पोरीन कैदासी गुंडू' हा सिनेमा उत्कृष्टतेच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल आहे. भंगार उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ही फिल्म अनेक संदेश देते. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर निरुपयोगी बॉम्ब सुमद्रात विसर्जित केले गेले. त्यांचं पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केला नाही. जपानच्या सैन्याने प्रशांत महासागरात कुठेतरी विसर्जित केलेला बॉम्ब अनेक वर्षांनंतर भारताच्या पूर्वी किनारपट्टीवर आढळून भंगार गोळा करणाऱ्या माणसाच्या जर हाताला लागला तर त्याचं काय होऊ शकतं ? नीलम प्रोडक्शन्सच्या सिनेमात दिसणारं उपेक्षितांचं दैनंदिन जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचं जगणं, त्यांचे उत्सव या गोष्टी सिनेमात अधोरेखित केल्या आहेत. सिनेमात निळ्या रंगाचा मुक्तपणे वापर केलेला आहे. जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेल्यासारखं जवळपास प्रत्येक फ्रेममध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात निळा रंग दिसत राहतो. सिनेमात भारतीय समाजातील विविध स्तर आणि त्यांच्या जीवनशैलीतील फरक स्पष्टपणे मांडला आहे. इथे भंगार रूपक म्हणून वापरलं आहे. शोषित वर्गाचं जगणं एक प्रकारे भंगारच आहे असं त्यातून दिसल [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/gundu.jpg [postimage] => /2019/12/gundu.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1996] => Array ( [PostID] => 15284 [post_title] => मनाचा प्रोसेसर [post_content] => [post_excerpt] => स्वत:ला नीट जोखता येणे (जजमेंट), कोणाच्याही प्रभावाने भारावून जाण्यापूर्वी जरा थांबून विचार करणे, डोक्यात हवा जाऊ न देता पाय जमिनीवर घट्ट रोवता येणे- हे या टप्प्यावर आत्मसात करुया. [post_shortcontent] =>

मुलांची ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढायला हवी, असे कुठेतरी जाणवू लागले आहे.  त्याबद्दलचे  हे संपादकीय-

वयम् दोस्तांनो, ‘अजिबात ऐकायला नको...’ ‘जरा ऐकून घेत नाही...’ अनेकदा पालक मंडळी तुम्हां मुलांबद्दलच्या अशा तक्रारी सर्रास करत असतात. तुम्हांला अशावेळी किती वैताग येत असेल, याची कल्पना आहे आम्हांला! आम्हांलाही नकोसे वाटतात हे कमेंट्स. एकतर, असे चित्र सार्वत्रिक नाही, हे आम्हांला ‘बहुरंगी बहर’चे प्रत्येक पर्व जाणवून देते. आम्ही अभिमानाने सांगतो की, ‘वयम्’ची मुले वेगळी आहेत! अलीकडेच ‘बहुरंगी बहर’चे चौथे पर्व झाले. शहाण्या मुलांची आणखी एक गँग ‘वयम्’च्या कुटुंबात सामील झाली आहे. मात्र एकंदरीत मुलांची ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढायला हवी, असे कुठेतरी जाणवू लागले आहे. अलीकडे ‘बहुरंगी बहर’ स्पर्धेच्या गटचर्चेच्या वेळी हे प्रकर्षाने जाणवले. काही मुले दुसऱ्यांना बोलू न देता स्वत:चे घोडे पुढे दामटत होती. काही जण प्रत्येक शब्द नीट लक्षपूर्वक ऐकून, त्याचा अर्थ समजून घेण्यात कमी पडत होते. काही जणांच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरला होता, पण मुद्दे किंवा आशय यांची उणीव होती. काहींना आपले मुद्दे योग्य शब्दांत मांडताना अडचण येत होती. गट-चर्चाफेरीत ‘चित्र बघून लेखन’ करताना फार कमी मुले त्या चित्रावर विचार करून काहीतरी म्हणणे मांडू शकली. बहुतांश मुले त्या चित्रात काय काय आहे, याचे वर्णन करण्यात रेंगाळली; स्वत:च्या कल्पना, भावना, विचार मांडण्यापर्यंत पोचली नाही. म्हटले तर हा प्रश्न सोपा होता, पण तोच जमला नाही अनेकांना! एकीकडे तुम्हां मुलांसमोर मीडिया आहे- तो अनेक रूपांत आहे. टीव्ही, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, त्यावरील अॅप अशा अ [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/20180424_124256.jpg [postimage] => /2019/12/20180424_124256.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 12 Dec 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => वयम् - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [1997] => Array ( [PostID] => 15111 [post_title] => 'एकोणीसशे चौऱ्यांशी' मधलं उध्वस्त विश्र्व [post_content] => [post_excerpt] => आयुष्यभर वास्तवाशी इमान ठेवणाऱ्या ऑरवेलनं शेवटच्या कादंबरीचा नायक दाखवला तो वास्तवाचं विकृतीकरण करून पोट भरणारा! [post_shortcontent] => जॉर्ज ऑरवेलची ‘एकोणीसशे चौऱ्यांशी’ ही कादंबरी प्रकाशीत झाली १९४९ साली. राजकीय सत्ता आणि शक्ती, माणसाचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य कसे गिळंकृत करते, करणार आहे, याचे काल्पनिक आणि तरीही अनेक संदर्भांत वास्तव वाटावे असे चित्रण ‘३५ वर्षांनंतरचे वास्तव’ म्हणून ऑर्वेलने या कांदबरीत केले होते. १९८०च्या आसपास या कादंबरीची चर्चा नव्याने सुरु झाली आणि साहजिकच १९८४ साली तिचे विविध प्रकारे मूल्यमापन केले गेले. अशा प्रकारच्या लेखनात त्याकाळी ‘माणूस’ आघाडीवर होते. माणूसच्या जानेवारी १९८४ च्या अंकात शिरीष सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या या लेखात कादंबरीचा आशय आणि जगभरातील तत्कालिन वर्तमान यांतील संबंध सोप्या सरळ भाषेत सांगितला आहे. यातून ऑर्वेलच्या चिंतनातील खोलीचाही प्रत्यय येतो ................. अंक – माणूस जानेवारी १९८४ जॉर्ज ऑरवेलची ‘एकोणीसशेचौऱ्यांशी’ ही कादंबरी म्हणजे वर्तमानकाळाला भविष्याचं पडलेलं भेसूर स्वप्न. या दुःस्वप्नाच्या दाहकतेचा अनुभव जरूर मूळ कादंबरी वाचून घ्यावा असा आहे, तरी त्याच्या संक्षिप्त अनुवादानंही त्याचा बधिर करून टाकणारा टका वाचकांपर्यंत पोचवलाच असेल; पण ‘नाइन्टीनएटीफोर’चं यश निव्वळ भविष्यकथनात नाही. ‘सायन्स फिक्शन’शी ओळख असणाऱ्या वाचकांना ऑरवेलच्या कादंबरीचा संक्षेप वाचून चटकन् हे वेगळेपण जाणवलं असेल की, भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्य दाट सावल्या कादंबरीत विखुरल्या आहेत. एक सलगता, साखळी, कंटिन्युइटी त्यात आहे. आयुष्यभराच्या मुशीत ऑरवेलनं भविष्यवेधाचं हे रसायन शिजवलं, त्यामुळं त्याला वास्तवाचा एक अतूट धाका जोडला गेला. ती सर्वस्वी कल्पना-कथा बनली नाही आणि ऑरवेलची प्रतित्रा त्या जातीची नव्हतीही. कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्यांत सतत रमण्याची त्याची वृत [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/1984.jpg [postimage] => /2019/12/1984.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Dec 2019 [post_author] => 3106 [display_name] => शिरीष सहस्रबुद्धे [Post_Tags] => माणूस,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [1998] => Array ( [PostID] => 15258 [post_title] => इफ्फी :एक साजरं होणं [post_content] => [post_excerpt] => सर्वसामान्यांच्या आयुष्यात सिनेमाचे असलेले रंजनात्मक रुप आणि रसिकांच्या मनात सिनेमाचे असलेले कलात्मक रुप, विचारीजणांनी सिनेमातून पाहिलेले, रुजवलेले आणि पोहोचवलेले चळवळीचे रुप. अशा अनेकविध स्वरुपातून सिनेमाकडे पाहता येते. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून देशभर, जगभर सुरु असलेली ‘चांगल्या’ सिनेमासाठीची चळवळ ही देखील याचाच एक भाग. [post_shortcontent] => सर्वसामान्यांच्या आयुष्यात सिनेमाचे असलेले रंजनात्मक रुप आणि रसिकांच्या मनात सिनेमाचे असलेले कलात्मक रुप, विचारीजणांनी सिनेमातून पाहिलेले, रुजवलेले आणि पोहोचवलेले चळवळीचे रुप. अशा अनेकविध स्वरुपातून सिनेमाकडे पाहता येते. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून देशभर, जगभर सुरु असलेली ‘चांगल्या’ सिनेमासाठीची चळवळ ही देखील याचाच एक भाग.   भारताचा आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव अर्थात इफ्फीची अजून एक (आणि यावेळी तर सुवर्णमहोत्सवी) आवृत्ती सालाबादप्रमाणे यंदाही मांडवी तीरावर साग्रसंगीत पार पडली. गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात स्थिरावलेल्या आणि त्यातही पाच वर्षांपूर्वी त्यावर कायमचे शिक्कामोर्तब झालेल्या फीला आता नाही म्हटला तरी एकप्रकारचा साचेबध्दपणा आलेला आहे. सगळे कसे ठर(व)ल्याप्रमाणे सुरु आहे. या ठरण्या, ठरवण्यामध्ये कोणतीच कल्पकता नसणे आणि दरवर्षी फक्त आवृत्यांचा आकडा आणि वाढत्या सिनेप्रतिनिधींचा आकडा मोजणे इतकेच काम आयोजकांच्यावतीने होताना दिसत आहे. यंदाच्या इफ्फीतही यापेक्षा थोर वेगळे काही घडताना दिसले नाही. ’सिनेमा म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी’ अशी साधी, सरळ आणि सोपी व्याख्या पंडित नेहरूंनी पहिल्या इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी केली होती. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सिनेमाचे असलेले रंजनात्मक रुप आणि रसिकांच्या मनात सिनेमाचे असलेले कलात्मक रुप, विचारीजणांनी सिनेमातून पाहिलेले, रुजवलेले आणि पोहोचवलेले चळवळीचे रुप. अशा अनेकविध स्वरुपातून सिनेमाकडे पाहता येते. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून देशभर, जगभर सुरु असलेली ‘चांगल्या’ सिनेमासाठीची चळवळ ही देखील याचाच एक भाग. अशावेळी इफ्फीचे महत्व अनन्यसाधारण राहते. सर्वांत प्रमुख कारण म्हणजे इफ्फी हा देशाचा अधिकृत आंतरराष्ट्रीय सिनेमहोत [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/iffi.jpg [postimage] => /2019/12/iffi.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [1999] => Array ( [PostID] => 14962 [post_title] => पहिले महायुद्ध [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => 6 ऑगस्टलाच म्हणजे लीजने कडवा प्रतिकार सुरू करून जर्मन सैन्याचा भरधाव सुटलेला वारू रोखल्याला दोनच दिवस झाले असताना जर्मनीने लीज वर झेपेलिन वायुयानातून तुफान बोंबफेक केली होती. युद्धात सैन्याबरोबर जनता ही होरपळली जाते. पूर्वी ही असे होत असे, हे खरे, पण आता युद्धाचा, आक्रमणाचाच एक भाग म्हणून शत्रू राष्ट्रातील जनतेला लक्ष्य करून त्यांचा संहार करणे, त्यांच्यात दहशत निर्माण करणे हे तंत्र अभिनव होते, क्रूर आणि अश्लाघ्य होते आणि पहिल्या महायुद्धात तरी ते प्रथम जर्मनांनीच वापरले होते. एका अर्थी सांगायचे तर पूर्वी सैन्याने आक्रमण करताना शत्रू राष्ट्राच्या  संरक्षक फळ्या भेदून त्यांच्या भूप्रदेशात शिरकाव केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला काही उपद्रव होऊ शकत नसे. पण विसाव्या शतकात विमाने आणि वायुयान ही नवीन आयुधं सैन्याकडे आली. सर्व सामान्य जनतेत दहशत माजवणे आणि देशातील महत्त्वाची शहरं लष्करी ठाणी इ. लक्ष्य करता यावीत म्हणून त्यांचा पहिल्या प्रथम वापर जर्मनांनीच केला. विमानं तेव्हा अगदीच प्राथमिक अवस्थेत होती आणि त्यांचा सीमेलगत शत्रू सैन्याच्या हालचाली टिपणे भूप्रदेशाची छायाचित्रे घेणे थोडक्यात सांगायचे तर टेहेळणी करणे एवढाच मर्यादित उद्देश होता. ती इतकी नाजूक असत, वारंवार नादुरुस्त होत आणि कमी उंचीवरून उडू शकत असल्याने शत्रूला सहज टिपता येत असल्याने वैमानिकांचे आयुष्य अक्षरश: तासात ते 1-2 दिवसात मोजले जात असे. त्यामुळे सुरुवातीला विमानांचा वापर मर्यादित होता अर्थात हे चित्र फार लवकर बदलले.   दिनांत ह्या बेल्जियम- फ्रेंच सीमेजवळच्या शहरात जर्मन सैन्य पोहोचले तेव्हा त्यांनी रस्ते, लोहमार्ग नदीवरचे पूल इ. उध्वस्त केलेले पहिले. फ्रेंच आणि बेल्जियन सैन्याने प्रतिकार न करताच पळ काढला [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 10 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => इतिहास,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2000] => Array ( [PostID] => 15234 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट नळाची (भाग - पाच) [post_content] => [post_excerpt] => नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे. [post_shortcontent] =>

भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. एक दिवस घरच्या नळाला पाणी आलं  नाही तर आपलं किती अडतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर या लेखात वाचा नळाची गोष्ट. 

------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचाः

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट चंद्राची! (भाग – चार)

शब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)

शहरातच काय आता गावाकडेही घराघरात पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठीही विहीर, नदी येथील पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरी यांसारखा पाण्याचा मूळ स्त्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे. कसा ते माहितीय?

‘नळ’ शब्द नदीशी नाते सांगतो. हे नातं पाण्याच्या अंगाने तर आहेच, पण त्यांच्या नावातील उच्चारातील सारखेपणाशीही आहे. नदी शब्द संस्कृतमधील नाद् शब्दापासून तयार [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/IMG-20190816-WA0005.jpg [postimage] => /2019/12/IMG-20190816-WA0005.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 09 Dec 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2001] => Array ( [PostID] => 15224 [post_title] => पानिपत - ऐतिहासिक दस्तऐवजं [post_content] => [post_excerpt] => या विषयावर खरं तर एक चांगला सिनेमा किंवा सिरीज होऊ शकली असती. पण एक चांगला प्रयत्न म्हणून आणि शेवटच्या जवळपास अर्ध्या तासाच्या प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगासाठी सिनेमा एकदा पडद्यावर पाहण्यासारखा आहे. [post_shortcontent] =>

या विषयावर खरं तर एक चांगला सिनेमा किंवा सिरीज होऊ शकली असती. पण एक चांगला प्रयत्न म्हणून आणि शेवटच्या जवळपास अर्ध्या तासाच्या प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगासाठी सिनेमा एकदा पडद्यावर पाहण्यासारखा आहे.

पानिपत - ऐतिहासिक दस्तऐवजं

  पानिपत हा सिनेमा ऐतिहासिक दस्तऐवजाचं दृश्य स्वरूप म्हणून पाहायला हरकत नाही. भले त्यात काही ऐतिहासिक चुका आहेत, दिग्दर्शकानं बरंच स्वातंत्र्य घेतलंय, मागच्या काळात आलेल्या काही सिनेमांचा त्यावर प्रभाव आहे, पण एकदा का हे लक्षात घेऊन सिनेमा पाहायला सुरुवात केली की सगळं सोपं होतं. हे असं काहीतरी घडलं होतं, ज्याचं दृश्य स्वरूप असं असू शकेल हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. खरं तर सिनेमाची ऊर्जा सुरुवातीपासून खूप खालच्या स्तरावर लागली आहे. अर्जुन कपूरने त्याचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याचं कास्टिंग योग्य नाही हे सारखं जाणवत राहतं. त्याचे पडलेले खांदे त्यात अजून भर घालतात. संजय दत्तही व्यक्तिमत्वामुळे अब्दाली दिसतो पण संवाद ऐकताना कुठल्याही वेळी मुन्नाभाईचे संवाद म्हणू लागेल की काय असं वाटत राहतं. मुळात दोघेही जडत्व आल्यासारखे वाटतात. योद्ध्यांची चपळता, शार्पनेस त्यांच्यात दिसत नाही. याउलट नानासाहेब पेशवे म्हणून मोहनीश बहल व त्यांच्यासोबत विश्वासराव, समशेरबहाद्दूर, शुजाउद्दोला, इब्राहिमखान गारदी, सुरजमल आणि सकिना बेगम म्हणून झीनत अमान यांचं कास्टिंग योग्य झालंय. पार्वतीबाईंसाठी कृती सेनॉनचं कास्टिंग योग्य वाटतं पण तिचाही अभिनय एकसुरी झाला आहे. पद्मिनी कोल्हापुरेंचं गोपिकाबाईंचं पात्र पाताळयंत्री आणि सासू सुनेच्या टिपिकल सिरीयलमधल्या पात्रास [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/panipat-poster.jpg [postimage] => /2019/12/panipat-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2002] => Array ( [PostID] => 14960 [post_title] => 'अहमद फराज' [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => कुठल्याही लेखकाला, साहित्यिकाला, कवीला पैसा आणि प्रसिद्धी किंवा नाव यातलं काय हवं असं विचारलं तर उत्तर येतं नाव हवं. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपली कला, लिखाण, ओळी नावानिशी गुणगुणल्या जाव्यात हे प्रत्येक शायर, कवीचं स्वप्न असतं. बर्‍यापैकी कवींचं ते पूर्ण सुद्धा होतं पण शायरीच्या नावावर लोकांनी त्यांच्या मुलांची नांव ठेवावीत हे जरा दुर्मिळ. अगदी एका हातावर मोजावेत असे लोक आहेत त्यांना हे भाग्य मिळत. पाकिस्तानातला असाच एक शायर, ज्याला 20व्या शतकाचा गालिब म्हटलं गेलं, तो स्वतःला मिळालेल्या या प्रेमाबद्दल, प्रसिद्धीबद्दल लिहितो, और 'फ़राज़' चाहिएँ कितनी मोहब्बतें तुझे माओं ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया अजून किती प्रसिद्धी हवी आहे? आता तर आयांनी त्यांच्या मुलांची नावं सुद्धा तुझ्या नावावरून ठेवलीत. अशी प्रसिद्धी किती जणांना मिळाली असेल? गालिब, ज्याच्या नावाशिवाय उर्दू शायरीचा उल्लेख होऊच शकत नाही त्याच्या नावावरून तरी किती मुलांची नावं ठेवली गेली असावीत? पण या 20व्या शतकातल्या गालिब वरून अनेक मुलांची नाव आहेत हे मात्र खरे. त्या शायरचं नाव आहे  'अहमद फराज'. सईद अहमद शाह अली या मूळ नावाच्या अहमद फराज यांचा जन्म 21 जानेवारी 1931 ला पाकिस्तानात कोहाटला झाला. ते वंशाने पठाण होते. त्यांची उंची, शैली किंवा एकूण राहण्याची पद्धत सुद्धा पठाणी होती. फाळणीच्या काळात कधीतरी हे शाह कुटुंब पेशावरला स्थायिक झालं ते कायमचंच. पुढे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पेशावरमध्येच पूर्ण केलं. उर्दू आणि फारसी या भाषांमधून एम.ए. केलं. काही काळ रेडिओत लेखक म्हणून नोकरी केली, नंतर काही काळ पत्रकारिता केली मग मात्र पेशावर विश्वविद्यालयात उर्दूचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. पाकिस्तानात [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Mukul [userlastname] => Ranbhor [post_date] => 07 Dec 2019 [post_author] => 988 [display_name] => मुकूल रणभोर [Post_Tags] => व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत,काव्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2003] => Array ( [PostID] => 15109 [post_title] => केवढी ही ज्ञानाची हौस आणि शीलाची काळजी! [post_content] => [post_excerpt] => मानसशास्त्रांतील सर्व उपलब्ध कसोट्या तंतोतंत पाळणारी दुर्दैवाने एकही माला आज बाजारांत नाही असे दुःखाने म्हणावे लागते. [post_shortcontent] => ‘‘मुलाचे शील सुधारावे म्हणून जुन्या कवींच्या निवृत्तीपर कविता ठासून भरलेल्या असतात. काय करू नये ह्याबद्दल एक कविता आठवतेय. ‘गांजा ओढू नको, सुरा पिऊ नको, तूं भांग घोटूं नको--’ आणि शेवटी म्हटले आहे ‘वेश्येसी पाहू नको.’ आठ नऊ वर्षाच्या मुलाला वेश्या या शब्दाचा अर्थ शिक्षकाने कसा पटवून द्यावा?’’ वि. वि. बोकील यांनी हा प्रश्न विचारला होता १९४७ सालची पाठ्यपुस्तके पाहून! थोडक्यात काळ कुठलाही असो, पाठ्यपुस्तके आणि पढतमुर्ख यांची संगत काही सुटत नाही.  आजच्या पुस्तकांमधील चुका आपण नेहमीच वाचतो. इंग्रजांच्या काळात तयार झालेली पाठ्यपुस्तके काय ‘उजेड पाडत होती’ यावर  सत्तर वर्षांपूर्वीचा लेख प्रकाश टाकतो. विष्णु विनायक बोकील  (२ जून १९०३ - २२ एप्रिल १९७३) हे लोकप्रिय लेखक, पटकथालेखक, नाटककार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ‘कुबेर की रंक’, ‘तू तिथे मी’ व इतर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘तारांबळ’ ‘लगीनघाई’ आदी नाटके लिहिली. ‘चिमुकला संसार’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. बोकील यांचा हा लेख मुळात आकाशवाणीवरील (तेंव्हाचे आल इंडिया रेडिओ) भाषण होते. ............................. अंक-  रसना, जानेवारी १९४८ प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ, सुप्रसिद्ध कादंबरीकार व प्रथितयश कथालेखक श्री. वि. वि. बोकील यांनी ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी क्रमिक पुस्तकावर मुंबई रेडिओवर जे सुप्रसिद्ध व मार्मिक भाषण केले ते ऑल इंडिया रेडिओच्या परवानगीने वाचकांना सादर करीत आहो. आम्ही श्री. बोकील व रेडिओ कंपनी यांचे आभारी आहोत. ‘आमच्या वेळेला असं नव्हतं बुवा’ म्हणून मागच्या आठवणींना उजाळा द्यायचा व नवीन गोष्टींना नाके मुरडायची ही म्हाताऱ्या लोकांची खोड पुष्कळांना पाठ असेल. या झाल्यागेल्या मंडळींना जुने ते [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/क्रमिक.jpg [postimage] => /2019/12/क्रमिक.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Dec 2019 [post_author] => 3251 [display_name] => वि. वि. बोकील [Post_Tags] => चिंतन,इतिहास,शिक्षण,रसना [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2004] => Array ( [PostID] => 15175 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => दिलीपकुमार आणि नूतनचा हा चित्रपट दुर्लक्षित राहिलाय, पण तरी त्याची माहिती तर असावी..... [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

दिलीपकुमार आणि नूतनचा हा चित्रपट दुर्लक्षित राहिलाय, पण तरी त्याची माहिती तर असावी.....

दिलीपकुमार आणि नूतनचा "कानून  अपना अपना "

आज वयाच्या सत्तरीच्या आसपास अथवा पलिकडे असलेल्या चित्रपट रसिकांना तुम्ही गप्पांच्या ओघात जर विचाराल, दिलीपकुमार आणि नूतन यांनी एकत्र भूमिका केलेला चित्रपट कोणता?      यावर जराही वेळ न दवडता ते पटकन उत्तर देतील, एकही नाही.... त्यातील चिकित्सक असे चित्रपट संग्राहक सांगतील, नरेश सैगल दिग्दर्शित 'शिकवा ' या चित्रपटात ते एकत्र आले होते पण तो चित्रपट मध्येच बंद पडला, त्यामुळे या दोघांना एकत्रपणे पडद्यावर पाहण्याचा योग हुकला हो. नूतनने राज कपूर आणि देव आनंदची नायिका साकारलीय, तेवढा दिलीपकुमारसोबतचा योग आला असता तर बरे झाले असते.... तरीही एकजण सांगेलच, ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अशाच मध्येच बंद पडलेल्या चित्रपटातील काही तुकडे अथवा दृश्यांना साकारलेला 'फिल्म ही फिल्म ' हा चित्रपट आला होता, त्यात या 'शिकवा 'मधील दिलीपकुमार आणि नूतनची दृश्ये पाह्यला मिळाली. नूतन कुठेही दिलीपकुमारसमोर कमी पडली नाही.... असो. दिलीपकुमार आणि नूतन जोडीच्या चित्रपटाचा विषय निघाला रे निघाला की हेच उत्तर मिळतेय. का माहितेय? याचे कारण म्हणजे, चित्रपटाचा सुवर्णकाळ हा फक्त आणि फक्त १९६०... फार तर १९६५ अथवा 'गाईड 'पर्यन्तच होता, त्यापुढे अथवा त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत काय काय घडले, किती वळणे आली याच्याशी काहीही घेणेदेणे नसणारा खूप मोठा रसिकवर्ग आहे. तो 'फ्लॅशबॅक'मध्येच रमलाय. खरं तर दिलीपकुमार आणि नूतन एक नव्हे तर दोन चित्रपटात एकत्र आले आहेत. त्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/kanon-apna-apna.jpg [postimage] => /2019/12/kanon-apna-apna.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2005] => Array ( [PostID] => 14938 [post_title] => पानिपत.. नेमकं काय चुकलं ? [post_content] => [post_excerpt] => याप्रमाणे प्रतिकूल दैवाचा हात जरी प्रतीत होत असला तरी आपले स्वभावसहज दोषही त्यास जबाबदार आहेतच. [post_shortcontent] => अंक – सहविचार, एप्रिल १९३७ पानिपताची लढाई मराठे का हरले? मराठी लष्करांतील अव्यवस्था? सैन्याबरोबर असलेला स्त्रियांचा जमाव? युद्धपद्धतींतील फरक? मराठे सरदारांतील अंतःकलह? उत्तरेंतील हिंदूंची उदासीन व तटस्थ वागणूक यापैकी कोणते कारण अधिक लागू होऊ शकेल? पानिपतची तिसरी लढाई  १४ जानेवारी  १७६१रोजी हरियाणातील पानिपत  नजीक झाली. याच गावानजिक पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी  होऊन भारतात  मुघलांच्या सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांत झाली. अब्दालीने पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. पानिपताला जे काही झाले तो पराभ होता की विजय होता यावर अजूनही खल सुरु आहे, अनेकांना तो पराभवातला विजयही वाटतो. यावर आलेली विश्वास पाटील यांची कादंबरी आणि याच आठवड्यात येऊ घातलेला आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपटही त्या ‘महान अपयशातील’ शौर्य आणि नाट्य याचाच शोध घेतो. गेली २५८ वर्षे अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी  पानिपतच्या पराभवाची विविध अंगाने मीमांसा केली कारण त्या पराभवाने देशाच्या इतिहासाचे वळण बदलले. ‘दिल्लीचेही तक्ख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या भावनेला छेद दिला. ‘सहविचार’च्या एप्रिल १९३७च्या अंकातील या लेखातही अशा विविध मुद्यांचा सविस्तर उहापोह केलेला आहे. ‘पानिपत’ हा चित्रपट पाहण्याआधी हा लेख आव्जून वाचा, अथवा पाहिल्यावर पडताळून पाहा- ................ महाराष्ट्राच्या इतिहासाची नवीन साधने उपलब्ध होत आहेत ही मोठ्या आनंदाची व समाधानाची गोष्ट समजली पाहिजे. आमचा सर्वच इतिहास परकीयांच्या लेखणींतून उतरला असल्यामुळे अनेक ठिकाणी सत्याचा अपला [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/पानिपत-३.jpg [postimage] => /2019/12/पानिपत-३.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Dec 2019 [post_author] => 3246 [display_name] => चिं. गो. जोशी [Post_Tags] => इतिहास,दीर्घा,सहविचार [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2006] => Array ( [PostID] => 15147 [post_title] => बुरख्याआडची_लिपस्टीक [post_content] => [post_excerpt] => या सिनेमाला सांगायचय काय तर स्त्रियांसाठी समाजाने आखून दिलेले आदर्श नियम पाळताना जेव्हा त्यांची घुसमट होते तेव्हा फक्त आणि फक्त स्फोट होऊ शकतो. जो या चारही बायकांच्या आयुष्यात होतो आणि सरतेशेवटी एका समान धाग्याला येऊन मिळतो.  [post_shortcontent] => या सिनेमाला सांगायचय काय तर स्त्रियांसाठी समाजाने आखून दिलेले आदर्श नियम पाळताना जेव्हा त्यांची घुसमट होते तेव्हा फक्त आणि फक्त स्फोट होऊ शकतो. जो या चारही बायकांच्या आयुष्यात होतो आणि सरतेशेवटी एका समान धाग्याला येऊन मिळतो.

बुरख्याआडची_लिपस्टीक

  काय आहे या सिनेमात ? किंवा मग काय वेगळं आहे या सिनेमात ? तर पिवळ्या कव्हरचं असावं तसलं एक पुस्तक या सिनेमातलं एक पात्र वाचत असतं . त्या पुस्तकाची नायिका असते रोझी . आणि ते पुस्तक वाचत असते पंचावन्न वयाची एक विधवा , जी विधवा झाली असली तरीही तिची शारीरिक भूक शाबूत असते. आणि जगाच्या दृष्टीने पातक असलेली ही गोष्ट सिनेमाच्या शेवटी उघडकीला येते. लीला नावाचं आणखी एक पात्र यात आहे. वय साधारण पंचवीस . लग्न ठरलय तिचं पण गल्लीतल्या फोटोग्राफरशी आधीच सूत जुळवलय तिने . त्यामुळे तिची होणारी द्विधा यात आहे. या लीलेच्या दारूड्या बापाने खूप कर्ज करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तिची आई एका कला महाविद्यालयात चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूड  मॉडेलचं काम करते आहे आणि त्यासंदर्भात लिले ची तिच्या आईशी होणारी शाब्दिक चकमक मनाला चटका लावणारी आहे. कोंकोणा सेन शर्माची एक मुस्लिम हाऊसवाईफही आहे जिची कथा या सगळ्याला समांतर जात असते . नवरा पोरांमागून पोरं तिच्या गळ्यात बांधतो आणि कमाई शून्य . मग ती बुरखा घालून घराबाहेर पडते आणि एका कंपनीची टॉपची सेल्सगर्ल होते . अर्थातच कर्मठ नवऱ्याचा याला विरोध होतो. चौथं पात्र आहे एक कॉलेजगोईंग मुस्लिम गर्ल. वय अठरा एकोणीस. वडिलांचा बुरखे शिवून द्यायचा व्यवसाय . पण वयानुरूप उसळणाऱ्या तिच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक गरजा  बुर [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/lipstick-under-my-burkha.jpg [postimage] => /2019/12/lipstick-under-my-burkha.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,स्त्री विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2007] => Array ( [PostID] => 14993 [post_title] => हत्तीचं सुंदर घर [post_content] => [post_excerpt] => हत्तीच्या घरात हत्तीला हवी असलेली महत्त्वाची गोष्ट फार मुबलक प्रमाणात असते, ते म्हणजे खाणं आणि पाणी. घराची जागा निवडताना हत्ती त्याचं आवडतं खाद्य तिथे आहे ना हेही बघून घेतो. हत्तीला हवं असलेलं गवत, बांबू, फणस आणि अगदी लाकूडसुद्धा मुबलक आहे ना, ते तो बघत असतो. एखादं मोठ्ठं  कलिंगड आपण घरातले सगळे मिळून खातो ना, ते हत्ती दोन घासांत खातो, हे मी स्वतः बघितलंय. साधारण दीडशे किलो खाण्याऱ्या हत्तीला एक कलिंगड ते काय? [post_shortcontent] =>

हत्तीच्या घरात छान गारवा आणि मस्त हिरवाई असते. हत्तीला हव्या असणाऱ्या गोष्टी असतात त्या घरात. काही हत्तींच्या घरात स्विमिंग पूलसुद्धा असतो...

मी जे घर तुम्हांला सांगणार आहे ते खरंच फार सुंदर आहे. लतावेलींनी सजलेलं, गोड पक्ष्यांच्या किलबिलाटाने नटलेलं, पावसाळ्यात छत्री धरणारं, उन्हाळ्यात गारवा देणारं, तर थंडीत उबदार वाटणारं. या घराला ना भिंती, ना छप्पर, ना खोल्या. पण या घरात गेलात तर माया मिळेल अगदी हत्तीएवढी. कारण हे घरच मुळात हत्तीचं  घर आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटलं का? आज मी खरंच तुम्हांला हत्तीच्या घरी घेऊन जाणार आहे. एकदा जंगलात राहात असताना खुद्द हत्तीनेच मला त्याचं घर दाखवलं. झालं असं की, केरळमध्ये एकदा अचानक बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे हत्तीचं जेवण येऊ शकलं नव्हतं. मग  त्याला घेऊन माहूत जंगलात निघाले. कारण हत्तीला जेवायचं होतं. हत्ती अभ्यासक म्हणून मीदेखील त्यांच्याबरोबर होतो. हत्ती जंगलात चालताना कसलाही आवाज करत नाहीत. एवढा मोठा देह, पण अगदी बाजूच्या झाडीत पाच फुटांवर असेल तरी कळणार नाही तुम्हांला. खरं सांगायचं तर जंगल कसं बघावं आणि तिथे कसं वागावं, हेच जणू मला हत्तीकडून शिकायला मिळत होतं. जेव्हा जयश्री नावाच्या हत्तीणीबरोबर मी जंगलात जात असे, तेव्हा ती चारही बाजूला गच्च झाडी असलेल्या भागात जाई. मला वाटायचं आता जंगल संपलं, पण समोर असलेल्या वेली, झाडं बाजूला करून ती आणखी आत,  शांत ठिकाणी जात असे. ते ठिकाण म्हणजे छान गारवा आणि मस्त हिरवाई यांचा सुंदर मिलाफ होता. जसं तुमच्या घरात तुम्हांला हव्या असलेल्या गोष्टी असतात ना, तशाच हत्तीच्या घरातदेखील हत्तीला हव्या असणाऱ्या गोष्टी असतात . [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/IMG_20190610_180555.jpg [postimage] => /2019/11/IMG_20190610_180555.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Dec 2019 [post_author] => 3214 [display_name] => आनंद शिंदे [Post_Tags] => बालसाहित्य,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2008] => Array ( [PostID] => 15141 [post_title] => गोष्ट रचनावादाची! [post_content] => [post_excerpt] => मुलामध्ये उत्सुकता निर्माण केली तर मूल शिकल्याशिवाय राहत नाही. [post_shortcontent] =>

"इयत्ता आठवीला इतिहास शिकवत असताना माझ्याकडे चौतीस वर्गसंख्या असलेला ‘क’ तुकडीचा वर्ग होता. 'इतिहासाची रचना करताना प्रत्यक्ष पुरावे आणि पुराव्यांचा अभ्यास केला जातो' हे वाक्य पुस्तकात होतं. या चौतीसपैकी एकाही विद्यार्थ्यांने वस्तुसंग्रहालय पाहिलेलं नव्हतं आणि घरचे त्यांना रविवारी नेतील अशी शक्यताही नव्हती. त्यानंतर लगेच दिवाळीची सुट्टी लागणार होती. मी मुलांना घरातले जुन्यात जुने फोटो, लग्नपत्रिका शोधून आणायला सांगितलं. माझ्या या वानरसेनेने १९२० वगैरे तारखा असलेली भांडी आणली होती." आपल्या वर्गातील एका वेगळ्या उपक्रमाविषयी सांगतायत कांचन जोशी -

-------------------------------------------------------------------------------------------

गेले वर्षभर शिक्षण विभागातून गुणवत्ता विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली. भरपूर शिक्षकांशी बोलणे, चर्चा करणे, प्रशिक्षण देणे, मोड्युल्स तयार करणे, पाठ्यपुस्तक रचनेत सामील होणे यांसारख्या अनेक प्रक्रियांमध्ये सामील होता आले. गेल्या आठ-दहा वर्षात शिक्षणाच्या संकल्पनेत बराच बदल होतोय, पण या दोन-तीन वर्षात मात्र शिक्षणक्षेत्रातील योग्य दिशेने व वेगाने होणाऱ्या गुणवत्ता विकासाच्या ध्यासाने तो बदल सार्वत्रिक होताना दिसतोय हे नक्की!

संबंधित लेखः-

कुटुंबाचे अंदाजपत्रक

नाक्यावरचा डीजे तार स्वरात किंचाळत होता. हा धिंगाणा रोजचाच झाला होता. पियूषला वैताग आला होता! त्याचा रीसर्चर मयांकदादा मदतीला धावून आला. त्याने तो आवाज बंद करणारा एक नामी उपाय शोधला! झिंग झिंग झिंगाट... नाक्यावरचा डीजे तारस्वरात किंचाळत होता. त्याच्या तालावर बेभान होऊन गल्लीतली पोरं-पोरी नाचत होती. त्यांचा आवाजही त्यात मिसळत होता. खिडकीचं दार बंद करूनही तो पियूषच्या कानावर पडत होता. कानठळ्या बसवत होता. पियूष तसा स्कॉलर मुलगा. आज त्याचा अभ्यास होत नव्हता. वस्तीत कोणाकडेतरी साखरपुडा होता. तो वाजतगाजत साजरा करण्याच्या नादात सगळ्या गल्लीची शांतता भंग पावत होती. बरं, हा काही एका दिवसाचाच मामला नव्हता. हा धिंगाणा रोजचाच झाला होता. कधी मंगळागौर, कधी जन्माष्टमी, कधी काय आणि कधी काय - वैताग आला होता नुसता!! आता इथंच असं बसून राहण्यात काही मतलब नाही, हे त्याच्या लक्षात आलं.  धाडकन घराचा दरवाजा लोटून घेत पियूष मयांकदादाकडे गेला. मयांक त्याचा मावसभाऊ. त्याच्याहून आठ-दहा वर्षांनी मोठा. तो त्याचं शिक्षण संपवून तो एका रिसर्च लॅबोरेटरीत काम करत होता. पियूषला एखादी डिफिकल्टी आली की, तो मयांकदादाच्या खनपटीला बसत असे. आताही त्यानं अशीच एखादी नवीन डिफिकल्टी आणली असावी अशी मयांकची समजूत झाली. ‘हं, बोला महाशय, काय आहे तुमचा प्रॉब्लेम,’ त्याच्या पाठीवर थाप मारत मयांक म्हणाला. एरवी ‘किती जोरानं मारतोस रे,’ असं म्हणत आपली पाठ पियूषनं चोळायला घेतली असती. पण आज काहीही न बोलता तो घुम्यासारखा बसून राहिला. तो काहीही बोलत नसला तरी आतून धुमसतो आहे, हे मयांकच्या ध्यानात आलं. मामला सीरियस होता. त्याची पाठ हलक्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/bal-phondke1.jpg [postimage] => /2019/11/bal-phondke1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Dec 2019 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => कथा,बालसाहित्य,विज्ञानकथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2011] => Array ( [PostID] => 15093 [post_title] => काव्यसंमेलनात रमलेला समाज आणि मराठी शाळा [post_content] => [post_excerpt] => कोणत्याही भाषकांवर आपल्या भाषेचा दिन साजरा करण्याची वेळच येऊ नये. [post_shortcontent] =>

या पालक संमेलनाचं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे महाराष्ट्राच्या विविध प्रयोगशील शाळांची दालने! महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशील शाळा – कोल्हापूरची सृजन आनंद, नाशिकची आनंद निकेतन, पुण्याची अक्षरनंदन, लर्निंग होम (ग्राममंगल), शिरूरची जीवन विद्या मंदिर, फलटणची मॅक्सिन मावशींची कमला निंबकर बालभवन, बेळगाव - खानापूरच्या जिल्हापरिषदेच्या शाळा, मुंबईची अ. भि. गोरेगावकर स्कूल, पार्ले टिळक विद्यालय या शाळांतील कितीतरी प्रयोग इथे एका छताखाली पाहण्याची संधी असते. शिवाय नॅशनल पब्लिक ट्रस्ट, साने गुरुजी स्मारक, साहित्य अकादमी, राज्य मराठी विकास संस्था, ग्रंथाली, ज्योत्सना इ. प्रकाशक आणि इतर बालसाहित्य आणि शालोपयोगी वस्तूंचे विक्रेते यांची ग्रंथदालने असतात. मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकाळीच (पुस्तकांची दिवाळी) म्हणायला हवी. बरेच विद्यार्थी आणि पालक एवढ्या संख्येने पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यातील प्रयोग पहिल्यांदाच पाहत असतात. आधी नुसतं पुस्तकं न्याहाळणं, आवडलेल्या एखाद्या पुस्तकाला स्पर्श केला तर पुस्तकांच्या मागे बसलेले काका काही म्हणतील का अशी चेहऱ्यावर उमटणारी भीती, मग काकांनी हसून प्रतिसाद दिल्यावर – निव्वळ मनसोक्त पुस्तक चाळण्यात हरखून गेलेले भाव, किंवा सोबत आई/बाबा असतील तर त्यांच्या खिशाला परवडले तर खरेदी केलेले पुस्तक. तेव्हा त्या निरागस चेहऱ्यावर फुललेला आनंद मला आमच्या घरी अभ्यासाव्यतिरिक्त पहिले पुस्तक आणले गेले तेव्हा झालेल्या आनंदासारखाच वाटतो. (मी नववीत असताना माझ्या लहान भावाने शांतिवनात शिबिरासाठी गेल्यावर २५ रुपयांचं ‘श्यामची आई’ पुस्तक आणलं होतं.) ही वाचनसंस्कृती टिकवायची, वाढवायची तर मराठी शाळा हव्यातच ना!

< [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/IMG-20181209-WA0000.jpg [postimage] => /2019/12/IMG-20181209-WA0000.jpg [userfirstname] => Pratiksha [userlastname] => [post_date] => 02 Dec 2019 [post_author] => 2274 [display_name] => प्रतीक्षा रणदिवे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2012] => Array ( [PostID] => 14954 [post_title] => हसायचं कशासाठी? [post_content] => [post_excerpt] => आपल्याशी कुणी तसं मनापासून हसलं की, आपल्या मेंदूच्या पुढच्या भागातल्या, दाद देणाऱ्या मज्जापेशी (Mirror neurons) उत्स्फूर्तपणे आपल्याही चेहऱ्यावर तसंच हसू फुलवतात. [post_shortcontent] =>

हसायला, आनंदी राहायला कोणाला नाही आवडत. हसणे हासुद्धा एक व्यायाम आहे. पण आपण खुश असलो तरी खदखदून हसतो. मग हसायचं व्यायामासाठी की आनंदासाठी...

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली. अशी काय जादू असते हसण्यात? मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या वर आणि खाली जाणाऱ्या दोन भागांत थोडं अंतर असलं तर तिथे खळी पडते. डोळ्याभोवतालच्या वर्तुळाकार स्नायूच्या आकुंचनामुळे डोळे थोडेसे बारीक होतात आणि त्यांच्या कोपऱ्यापाशी हसर्‍या चुण्या पडतात. तशा हसण्यातून मनाचा सच्चेपणा, दिलदारपणा आणि आपुलकी दिसून येते. आपल्याशी कुणी तसं मनापासून हसलं की, आपल्या मेंदूच्या पुढच्या भागातल्या, दाद देणाऱ्या मज्जापेशी (Mirror neurons) उत्स्फूर्तपणे आपल्याही चेहऱ्यावर तसंच हसू फुलवतात. हसण्याशी संबंध असलेलं मज्जाकेंद्र मेंदूच्या मधल्या पृष्ठभागावरच्या वळकटीत असतं.  त्या वळकटीतल्या करड्या पेशी सगळ्या भावनाकेंद्रांशी जोडलेल्या असतात. भावभावनांचं संतुलन साधणं हे त्यांचं काम आहे. उदास असताना कुणी आपल्याशी हसलं, किंवा आपणच ठरवून चेहरा हसरा केला की, चेहरा हसरा असल्याचा दिलासा त्या पेशींपर्यंत पोचतो आणि त्या पेशी नकारात्मक भावनांवर मात करतात. तशा खुशहाल स्थितीमुळे मज्जासंस्थेतल्या डोपामीन, सीरोटोनिन, एन्डॉर्फिन्स वगैरे आनंदरसायनांचे पाझर वाढतात. औदासीन्य पळून जातं, मन आनंदी होतं. पुन्हापुन्हा हसण् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/IMG_5699.jpg [postimage] => /2019/11/IMG_5699.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 01 Dec 2019 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => ज्ञानरंजन,मनसंवाद,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2013] => Array ( [PostID] => 15087 [post_title] => सुवर्णमहोत्सवी वर्षात 'इफ्फी 'मध्ये चित्रानुभवांची   लयलूट [post_content] => [post_excerpt] => २००४   साली   गोव्याचे तत्कालीन  मुख्यमंत्री    मनोहर पर्रीकरांनी हा महोत्सव मोठ्या हिकमतीने गोव्याकडे खेचून आणला ,त्यासाठी  अद्ययावत चित्रपटगृह आणि इतर पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारल्या आणि  शिस्तबद्ध नियोजनातून पहिला चित्रपट महोत्सव यशस्वी करून दाखवला.  या वर्षी   त्यांची अनुपस्थिती मनाला  चटका लावत राहीली  . गोमंतभूमी हे अनेक कलांचे समृद्ध  माहेरघर  , गेली तब्बल पंधरा वर्षे  ‘इफ्फी’ इथे स्थिरावला आहे  तरी गोव्यात चित्रपटव्यवसायाचे  स्वरूप फारसे विकसित  झालेले दिसत नव्हते . ‘इफ्फी’ मध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटत नव्हते म्हणून एक नाराजीचा सूर जाणवत राहिला होता . पण या वर्षी मात्र  'द  गोवन  स्टोरी'  या  खास विभागाची योजना करून  गोव्यात निर्माण झालेल्या पारितोषिकप्राप्त कोकणी  चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले गेले . [post_shortcontent] => २००४   साली   गोव्याचे तत्कालीन  मुख्यमंत्री    मनोहर पर्रीकरांनी हा महोत्सव मोठ्या हिकमतीने गोव्याकडे खेचून आणला ,त्यासाठी  अद्ययावत चित्रपटगृह आणि इतर पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारल्या आणि  शिस्तबद्ध नियोजनातून पहिला चित्रपट महोत्सव यशस्वी करून दाखवला.  या वर्षी   त्यांची अनुपस्थिती मनाला  चटका लावत राहीली  . गोमंतभूमी हे अनेक कलांचे समृद्ध  माहेरघर  , गेली तब्बल पंधरा वर्षे  ‘इफ्फी’ इथे स्थिरावला आहे  तरी गोव्यात चित्रपटव्यवसायाचे  स्वरूप फारसे विकसित  झालेले दिसत नव्हते . ‘इफ्फी’ मध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटत नव्हते म्हणून एक नाराजीचा सूर जाणवत राहिला होता . पण या वर्षी मात्र  'द  गोवन  स्टोरी'  या  खास विभागाची योजना करून  गोव्यात निर्माण झालेल्या पारितोषिकप्राप्त कोकणी  चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले गेले .

सुवर्णमहोत्सवी वर्षात 'इफ्फी 'मध्ये चित्रानुभवांची   लयलूट

  भारतीय चित्रपटजगतात मानाचे स्थान मिळवलेल्या ५० व्या  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा ‘इफ्फी’ ची सुरूवात २० नोव्हेंबरला  मोठ्या थाटामाटात झाली . या वर्षीच्या महोत्सवात ‘ इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ‘  विभाग ,'वर्ल्ड पॅनोरामा ', 'सोल ऑफ आशिया ' ,' इंडियन पॅनोरामा ' , देशोदेशींच्या चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचा 'फेस्टिव्हल  कॅलिडोस्कोप ' , डॉक्युमेंट्रीज ,शॉर्टफिल्म ,ऍनिमेशन   असे  वेगवेगळे  विभाग , शिवाय  दिग्गज चित्रकर्मीच्या  चित्रपटांचे पुनरावलोकन  घडवणारा  ' रिट्रोस्पेक्टिव्ह ', चित्रपटक्षेत्रात नवनवे प्रयोग  करणाऱ्या   देशावर 'कंट्री फोकस' , चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबद्दल वैविध्यपूर्ण  चर्चासत्रे आणि कार्यशाळ [post_status] => publish [postmainimage] => /2019/12/iffi-2019-pos-.-jpg.jpg [postimage] => /2019/12/iffi-2019-pos-.-jpg.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Dec 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => प्रासंगिक,चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2014] => Array ( [PostID] => 15060 [post_title] => चला चंद्रावर जाऊ या... [post_content] => [post_excerpt] => आकाशाला गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या शास्त्रज्ञांना गवसणी जरी नाही तरी आकाशाला शिडी लावणे मात्र शक्य झालेले आहे [post_shortcontent] => चंद्र हा अनादी काळापासून मानवी कुतुहलाचा विषय आहे. भारतीय पुराणांमध्ये तर श्रीरामाने चंद्राचा हट्ट धरल्यामुळे आणि श्री शंकराने चंद्राला थेट 'भाळी धरल्याने' चंद्र हा आपला फार पूर्वीपासूनचा सखा आहे. पृथ्वी ओलांडून चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याची स्वप्ने माणूस जगभऱ पाहात आला आहे. माणसापेक्षा विज्ञानाची गती अधिक असते. १९५८ साली पहिल्यांदा जेंव्हा माणसाला हे स्वप्न सत्यात येण्याची शक्यता वाटू लागली, त्याची चर्चा होऊ लागली तेंव्हा हे साध्य करायला आणखाी २५ वर्षे लागतील असे म्हटले गेले होते. प्रत्यक्षात त्यानंतर अकरा वर्षांतच हे साध्य झाले आणि २० जुलै १९६९ रोजी मानवाने चंद्र पादाक्रांत केला. आता तर भारतही या क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे आणि चंद्रासोबतच मंगळाचीही स्पप्ने पाहात आहे. प्रस्तुतचा लेख १९५८ साली नवाकाळ मध्ये आलेला आहे. त्यात आधी साहित्यात आलेली,१८०० वर्षांपूर्वीची चंद्रसफर आणि मग दृष्टीपथात आलेला चंद्र असा मागोवा घेतलेला आहे. ............................................. अंक – नवाकाळ, दिवाळी १९५८ सुमारे १८०० वर्षापूर्वी म्हणजे युरोपांत रोमन साम्राज्य अस्तित्वांत असतांनाची हकिगत. ल्युकिअन नांवाच्या एका ग्रीक लेखकाने चंद्रलोकावरील एका प्रवासाची सुरस अशी काल्पनिक कथा अगदी प्रथमच लिहिली. अटलांटिक महासागरां मानत प्रवास करीत असणारे एक जहाज प्रचंड अशा वादळात सांपडले व उंचच उंच उसळणाऱ्या पाण्याच्या लाटांबरोबर एखाद्या चेंडूप्रमाणे आकाशांत फेकले गेले. ते इतके उंच फेकले गेले की अखेर ८ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर ते जहाज चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन धडकले, ल्युकिअन याने लिहिलेली वरील कथा निव्वळ काल्पनिक. या कथेचे भाषांतर लॅटिन भाषेत करतांना भाषांत [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/285_explorer_1_image_2.jpg [postimage] => /2019/11/285_explorer_1_image_2.jpg [userfirstname] => ना. वा. कोगेकर [userlastname] => [post_date] => 30 Nov 2019 [post_author] => 3219 [display_name] => ना. वा. कोगेकर [Post_Tags] => ज्ञानरंजन,नवाकाळ,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2015] => Array ( [PostID] => 14950 [post_title] => वाजणारी थंडी आणि आल्याचा चहा [post_content] => [post_excerpt] => ‘मग याला ‘आल्याचा चहा’ म्हणायला पाहिजे!’ बिरबलाच्या या कोटीवर बादशहा मनापासून हसला आणि मग महाद्वारातून दोघेही महालात शिरले. रक्षकाने यावेळी परत सलाम केला, तो बिरबलासाठी आहे, हे बादशहाच्याही लक्षात आलं. [post_shortcontent] =>

अकबर, बिरबलाची ही एकदम नवीन, आधुनिक आणि स्मार्ट गोष्ट!

बादशहा अकबर काहीतरी कारण काढून बिरबलाला अडचणीत आणण्याचा सतत प्रयत्न करत असे, परंतु बिरबल त्याच्या कात्रीत कधीच सापडत नसे. बिरबलासारखा हुषार मंत्री आपल्या नवरत्न मंत्रिमडळात असल्याचा बादशाला एकीकडे अभिमान वाटत असे, तर त्याचवेळी कधीतरी आपण बिरबलाला युक्तिवादात हरवू किंवा त्याच्या बुद्धीला पेलणार नाही असे कोडे त्याला घालू, असं स्वप्नही बादशहा पाहात असे. बादशहा अकबर स्वभावाने दयाळू असला तरी तो अखेर बादशहाच! कधी कोणाला काय विचारेल याचा भरवसा नसे. बादशहाच्या प्रश्नामुळे अडचणीत आलेली माणसे मग सल्ला घेण्यास बिरबलाकडे जात असत. बादशहाचा लहरीपणा आणि स्वभाव चांगलाच माहिती असल्याने बिरबलही त्या प्रश्नांची अचूक उत्तरे सांगत असे. दिलेले उत्तर समोरच्या व्यक्तीने दिलेले नसून ही बुद्धी बिरबलाची आहे हे माहिती असूनही बादशहा गप्प राहात असे. कधी ना कधी आपण बिरबलाच्या बुद्धीवरही मात करू शकू असा त्याला विश्वास होता. तशा संधीच्या तो नेहमी शोधात असे. दिवाळीचा सुमार होता. एका संध्याकाळी बादशहा आपले दरबारातले काम संपवून शाही शयनकक्षात आराम करवण्यासाठी गेला तेव्हा त्याची धाकटी बेगम चिंताक्रांत पहुडलेली दिसली. दासीने बादशहाला गार गुलाबपाण्यात भिजवलेलेले रेशमी वस्त्र आणून दिले. त्या वस्त्राने आपला चेहरा पुसता पुसता बादशहाने बेगमला विचारले, ‘बेगमजान, आपल्या मुखचंद्रावर काळजीच्या रेषा उमटलेल्या आहेत. कारण काय बरे?’  बादशहाच्या या प्रश्नावर बेगम म्हणाली, ‘मला एक प्रश्न पडलाय, पण तो तुम्हांला विचारण्यात अर्थ नाही, उद्या बिरबलालाच विचारेन मी.’ बेगमच्या या उत्तरानं बादशहाचा स्वाभिमान दुखावला गेला. आपली प्रिय बेगमस [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/bojewar11.jpg [postimage] => /2019/11/bojewar11.jpg [userfirstname] => shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 29 Nov 2019 [post_author] => 56 [display_name] => श्रीकांत बोजेवार [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2016] => Array ( [PostID] => 14534 [post_title] => हिंदुस्थानांतील नवे धर्मपंथ [post_content] => [post_excerpt] => ख्रिस्ती उपासनेत तंत्रे कमी, निर्गुण निराकार परमेश्र्वराची भक्ती, आणि एकंदर सामाजिक जीवन फारच सुधारलेले. [post_shortcontent] => इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. ख्रिस्ती लोकांनी रविवारी सुंदर वेष करावा आणि गावांतील देवळात (Church) प्रार्थनेला जावे हे दृश्य हिंदी लोकांना मोठे रमणीय वाटे. परकीयांच्या संगतीने आपल्या धर्माची पहाणी करावी, चिकित्सा करावी अशी वृत्ती हिंदुंमध्ये उत्पन्न झाली. अनेक धर्मसुधारक निघाले. या धर्मसुधारकांनी धर्मभावनेची प्रचंड लाट निर्माण केली. राजा राममोहन राय, श्री रामकृष्ण परमहंस,  देवेन्द्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, दयानंद सरस्वती, डॉ. अनी बेझंट यांची नांवे कोणास ठाऊक नाहीत? या सगळ्याची सुरुवात कशी झाली, का झाली त्याची प्रस्तावना आजच्या लेखात आहे. या विभूतींनी स्थापन केलेल्या विविध पथांचा इतिहास आणि कार्य आपण याच मालिकेतील पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. तब्बल ८२ वर्षांपूर्वी, आनंद या मासिकात प्रसिद्ध झालेली हा लेखमाला म्हणजे इतिहासाचा मोठाच ऐवज आहे. अंक – आनंद, फेब्रुवारी १९३७ ज्ञानसागरावरील सफरी-१ (मूळ शीर्षक)

गेल्या शंभर वर्षांतील एकंदर चळवळींचे सर्व बाजूंनी निरीक्षण करावयाचे ठरविले तर धर्मविषयक चळवळींना मोठेच स्थान द्यावे लागेल. इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी फक्त यंत्रेच हिंदुस्थानांत आणली असे नाही. त्यांनी आपली राज्यपद्धती इकडे आणली, त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. थोडक्यांत म्हणजे इंग्रजांनी आपल्या राज्याची घडी बसली असे पाहतांच आपली ‘संस्कृती’ पसरविण्यास सुरुवात केली. publish [postmainimage] => /2019/11/reform.jpg [postimage] => /2019/11/reform.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Nov 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,दीर्घा,आनंद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2017] => Array ( [PostID] => 15018 [post_title] => एक संमेलन पालकांसाठी [post_content] => [post_excerpt] => मराठीप्रेमी पालक महासंमेलनात सहभागी होण्यासाठी लवकर नाव नोंदणी करा. [post_shortcontent] =>

मराठीप्रेमी पालक महासंमेलन पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं तरी या संमेलनाचा समन्वयक म्हणून मला संमेलनाची कार्यक्रमपत्रिका पूर्णत्वास नेता आली नाही. दोन दिवसीय संमेलनाची ही रूपरेषा वाचल्यानंतर त्याचं कारणही तुमच्या लक्षात येईल. हा लेख प्रकाशित होईस्तोवर महाराष्ट्रात सगळं स्थिरस्थावर झालेलं असो नि मग लगोलग संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाही परिपूर्ण होईल.

_____________________________________________________________ 

मराठी भाषेशी निगडीत विविध प्रश्नांवर कृतिगटांच्या माध्यमातून काम करणारे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. ‘मराठी शाळा हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा कणा आहे’ या धारणेतून गेली पंधरा वर्षे मराठी अभ्यास केंद्र मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट शाळेत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

१४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित केली आहे. कामगार मैदान येथून सुरू होणाऱ्या या मराठी शाळांच्या जागरात आर एम भट शाळा, शिरोडकर शाळा, सोशल सर्व्हिस लीग शाळा, नवभारत शाळा, सुदंत्ता शाळा, शिवाजी विद्यालय [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191128_014137.jpg [postimage] => /2019/11/20191128_014137.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 28 Nov 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2018] => Array ( [PostID] => 14945 [post_title] => अनंत अमुची ध्येयासक्ती... [post_content] => [post_excerpt] => विक्रम हे अवतरणयान (लँडर) त्याच्या पोटातल्या ‘प्रज्ञान’ या संचारयानासह (रोव्हर) चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात अलगदपणं उतरलं असतं, तर त्यानं या मोहिमेच्या यशाचा कळस गाठला असता. त्यात आपल्याला यश मिळालं नसलं, तरी वरील चार गोष्टींचा विचार करता आपल्याला मिळालेलं यश हे नाउमेद होण्यासारखं नाही. [post_shortcontent] =>

चांद्रयान-२ चंद्रावर उतरताना आलेल्या अपयशाने नाउमेद का व्हायचं नाही, या मोहिमेचं यश कशात आहे, हे जरा समजून घेऊया.

चांद्रयान-२च्या संदर्भात या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया- ·      २२ जुलै २०१९ या दिवशी चांद्रयान-२नं आकाशात झेप घेतली. तिथपासून ते चंद्रापासून १०० किमी अंतरावर पोचण्यासाठी त्यानं अवकाशातील जवळपास चार लाख किमीचा प्रवास यशस्वीपणं केला. ·      या मोहिमेनं संपूर्ण देशभरातल्या नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली. ज्यांचा अवकाशविज्ञानाशी संबंध नाही केवळ असेच लोक नाहीत तर ज्यांचा एकंदरच विज्ञानाशी संबंध नाही, अशा लोकांमध्येसुद्धा या मोहिमेनं कुतूहल जागं केलं. त्यांच्यामध्ये सजगता निर्माण केली. विज्ञानाबद्दलची जाणीवजागृती हे या मोहिमेचं सर्वांत मोठं यश आहे. ·      चंद्राभोवती फिरत राहणारा ऑर्बिटर (भ्रमणयान), त्याच्या पोटात असणारा विक्रम हा लँडर (अवतरणयान) आणि त्याच्या पोटात असणारा प्रज्ञान हा रोव्हर (संचारयान) हे पृथ्वीपासून निघून चंद्राभोवतीच्या १०० किमीच्या कक्षेत पोचेपर्यंतच नाही, तर त्यानंतर भ्रमणयानाच्या पोटातून विक्रम हे अवतरणयान यशस्वीपणं बाहेर पडून त्याचा चंद्रापासून ३३५ मीटर अंतरावर पोचेपर्यंतचा प्रवास बिनचूक झाला. ·      भ्रमणयान चंद्राच्या भोवती फिरत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारी विविध उपकरणं, चंद्राचे नकाशे, त्याच्यावरील खनिजं, पाणी आदी गोष्टींचा शोध घेत राहणार आहे. ती माहिती आपल्याला पाठवत राहणार आहे. या चार गोष्टी आपल्याला सांगतात की चांद्रयान-२ मोहिमेनं मोठंच यश आपल्या पदरात टाकलं आहे. विक्रम हे अवतरणयान (लँडर) त्याच्या पोटातल्या ‘प्रज्ञान’ या संचारयानासह (रोव्हर) चंद्राच्या दक्षिण [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/chandrayaan_2_landing_vikram_lander_isro__1_.jpg [postimage] => /2019/11/chandrayaan_2_landing_vikram_lander_isro__1_.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Nov 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2019] => Array ( [PostID] => 14445 [post_title] => ‘आनंदा’ची पन्नास वर्षे [post_content] => [post_excerpt] => बालकांसाठी चालणाऱ्या आजच्या पुष्कळशा चळवळींचा उगम आनंदाशी निगडित असलेला आढळेल. [post_shortcontent] => मातृभाषेतून शिक्षणाची परंपरा विविध व्यावहारिक कारणांनी खंडीत होत असताना मराठी भाषेतील बालसाहित्यापुढेही आज मोठी आव्हाने उभी राहीलेली आहेत. परंतु एकेकाळी मराठीत जेव्हा केवळ प्रौढ साहित्याची निर्मिती होत होती तेव्हा बालसाहित्याचा विचार करणारे थोरच म्हटले पाहिजेत. विनायक कोंडदेव ओक यांनी बालबोध नावाचे मासिक १८८१साली सुरु केले होते. त्यानंतर १९०६ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी ‘आनंद’ हे मासिक मुलांसाठी सुरू केले. या मासिकाला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेंव्हा म्हणजे १९५६ साली साप्ताहिक साधना मध्ये वासुदेव आपटे यांचा परिचय करुन देणारा हा लेख आला होता. आजही असे प्रयत्न व्यावसायिकदृष्ट्या फार फायदेशीर ठरत नाहीत हे वास्तव वेदनादायीच आहे. *** अंक- साधना ३० जून १९५६ श्री. वासुदेव गोविंद आपटे यांनी मराठी मुलांची समाजाकडून होणारी आबाळ पाहून पन्नास वर्षांपूर्वी बालदेवांची सेवा म्हणून ‘आनंद’ मासिकाची स्थापना केली. मराठी बालकांच्या जीवनातील पन्नास वर्षांच्या आनंदयात्रेचा हा आढावा सर्वांना रोचक वाटेल. महाराष्ट्राला सातत्ययोग कधी साधला नाही. जेथे सातत्य आढळते तेथे संस्थांची संस्थाने होऊन फुलांऐवजी निर्माल्याचेच दर्शन घडते. सातत्य आणि तेजस्विता असा संयोग क्वचितच आढळतो. असा संयोग आढळला तर स्वाभाविकपणेच आनंद होतो. ‘आनंदा’ने आपली पन्नास वर्षे पूर्ण करून एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केले, हा असाच एक सुयोग आहे. आनंदाच्या जनकाची थोरवी पन्नास वर्षांपूर्वीच्या समाजाची कल्पना मनात आणली म्हणजे आनंदाच्या जनकाची थोरवी ध्यानात येते. मुलांची होणारी आबाळ आपल्या समाजातील पुष्कळ लोकांना आज जाणवू लागली आहे. जागजागी बालमंदिरे, बालोद् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/आनंद-मासिक.jpg [postimage] => /2019/11/आनंद-मासिक.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Nov 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => मराठी नियतकालिक,साधना,आनंद,बहुविध संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2020] => Array ( [PostID] => 14989 [post_title] => गायक महेश काळे-एक प्रवास [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>
'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटामुळे महेश काळेंचा आवाज घरोघरी पोचला आणि एका अद्भूत कलावंताचा प्रवास जगापुढे आला. अमेरिकेतील प्रतिष्ठित
*ICC Inspire Award*  त्यांना देण्यात आले तेंव्हा सादर केला गेलेला हा व्हीडीओ, Educator, Performer अँड Reformer
चित्रफितीचे  क्रेडिट-
*कलाकार- महेश काळे.
*दिग्दर्शक- जयेश आपटे.
*संकलन- आदित्य राहणे.
*ध्वनी मुद्रण- शुभम जोशी.
*संहिता- अपर्णा क्षेमकल्याणी
*स्वर- प्रशांत साठे
*भाषांतर- विनोद पारेख
निर्मिती
*रावी मोशन पिक्चर्स
*फेदर टच स्टुडिओज
 नाशिकच्या सर्वच कलाकारांनी खूप मनापासून काम केलं आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच काम करू शकतो हे सिद्ध केलं.
[video width="640" height="352" mp4="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2019/11/mahesh-kale.mp4"][/video]
[post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => संगीत रसास्वाद,व्हिडीओ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2021] => Array ( [PostID] => 14898 [post_title] => आतला आवाज ! [post_content] => [post_excerpt] => मी एका सर्वसामान्य मध्यमवर्गातील कुटुंबातील मुलगा. माझ्या घरच्यांनी माझ्या या निवडीला कधी विरोध केला नाही. बाबांची एकच अट होती, ती म्हणजे शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. मी 'कम्युनिकेशन स्टडीज' मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आणि मग पूर्णवेळ या क्षेत्राकडे वळलो. कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकीकडे विविध नाट्यस्पर्धा, एकांकिका करणं चालूच होतं. त्यामुळे एकीकडे तेही शिक्षण चालूच होतं. [post_shortcontent] =>

जो आनंद मी शोधत होतो तो मला त्या दिवशी सापडला! त्या दिवशी मला कळलं की, माझा आनंद ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे अभिनय!

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, मी अमेय वाघ- तुमचा लाडका कैवल्य किंवा फास्टर फेणे. आज मी तुमच्याशी या पत्रातून गप्पा मारणार आहे. मला लहान मुलं आणि त्यांचे पालक नेहमी विचारतात की, तू नाटकात कसा आलास ते सांग. सांगतो- लहानपणापासूनच मी बालनाट्यात काम करायचो. छोट्या-मोठ्या भूमिका करायला मी नेहमी पुढे असायचो. हो, पण अभ्यास आणि शाळा सांभाळून बरं का! एकदा झालं असं की, प्रेक्षक या नात्याने मी एक बालनाट्य बघायला गेलो होतो.  मी ज्या संस्थेच्या माध्यमातून बालनाट्यात कामं करायचो, त्याच संस्थेचं ते नाटक होतं.  त्या दिवशी झालं असं की, त्या नाटकात जो मुलगा सगळ्यात मोठी भूमिका साकारत होता, तोच गैरहजर! तो मुलगा नेमका ऐनवेळी काहीतरी कारणाने येऊ शकला नव्हता. नाटकाचा प्रयोग अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला होता आणि शेवटच्या क्षणी हा मोठाच प्रॉब्लेम उभा राहिला. बाहेर प्रेक्षक जमू लागले होते आणि आतमध्ये हा प्रॉब्लेम झालेला. पण ‘शो मस्ट गो ऑन’ हे तर रंगभूमीचं पहिलं तत्त्व आहे. त्या न्यायाने आमचे सर थेट माझ्याकडे बघून म्हणाले, “अमेय, तू उभा राहा. ती भूमिका आज तू कर.” मी उडालोच.  काहीतरीच काय?  मी तर ते नाटक पाहिलेलंसुद्धा नव्हतं. धीर करून मी  त्यांना म्हणालो, “कसं शक्य आहे सर, मी तर याआधी नाटक बघितलंसुद्धा नाहीये.” सरांनी मला जवळ बोलावलं आणि मला त्या नाटकाची सगळी कथा सांगितली. म्हणाले, “तुला गोष्ट सांगितली आहे, तुला ती कळलीही आहे. आता या गोष्टीचं अभिनयात रूपांतर  तुला जसं जमेल तसं तू स्टेजवर कर.” मला घाम फु [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/jpg.jpg [postimage] => /2019/11/jpg.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Nov 2019 [post_author] => 3179 [display_name] => मनीषा नित्सुरे-जोशी [Post_Tags] => बालसाहित्य,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2022] => Array ( [PostID] => 14924 [post_title] => मराठी - माझी दुसरी आई [post_content] => [post_excerpt] => मराठी शिकायला एक आयुष्य कमी पडेल हो! [post_shortcontent] =>

गुरुदत्त कामत हे अमराठी गृहस्थ. त्यांना मराठी शिकावीशी वाटली अन् त्यासाठी त्यांनी मराठीचा रीतसर कोर्स तर केलाच, पण ते नियमित मराठी चित्रपट, नाटके आणि मालिकाही पाहतात. मराठी शिकताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत -  "तुम्हाला तर माहीत आहे, ‘ळ’ अक्षर/उच्चार बऱ्याच भाषांमध्ये आहे. पण आम्ही शंभरदा सोशल मीडियामध्ये वाचतो, मराठी किती समृद्ध आहे आणि ‘ळ’ फक्त मराठीत आढळतो. मग आम्ही ते बिन्धास्त अग्रेषित करतो. जेव्हा मराठी रोमनमध्ये लिहिली जाते तेव्हा कितीदा विनोद उद्भवतो, हास्यास्पद गोष्टी घडतात. 'पणती' लिहा हो, नाही तर तुमच्या मराठी-इंग्रजीमुळे तुम्हाला panties मिळतील. जाता जाता सर्वांस एक कळकळीची विनंती, कृपया मराठी फक्त देवनागरीतच लिहा. सुंदर पण दिसेल आणि गोंधळही होणार नाही."

--------------------------------------------------------------------------------------------------------

‘लाभले आम्हांस भाग्य भेटतो मराठी’ असे मी मा‍झ्या मराठी मित्रांना संबोधित करत असतो. गेल्या चार - पाच वर्षांपासून आमच्या गृह संकुलातील आणि परिसरातील मराठी मित्र मंडळी माझ्या खूप फायद्याची ठरत आहेत. त्यांना प्रश्न विचारून, त्यांच्याशी संवाद साधून माझी मराठी बरीच सुधारली आहे. तरी सुद्धा मला असे वाटते की,  मी तोडकीमोडकी मराठी बोलतो आणि लिहिण्याचे तर बोलूच नका!

जवळपास दहा वर्षांपूर्वी मराठी शिकावी असे मला वाटले. मराठी वृत्तपत्र वाचून शिकेन असे  मला वाटले आणि मी आमच्या पेपरवाल्याला – दगडूला -  मटा टाकायला सांगितले. दोन - तीन दिवस मी [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191125_020115.jpg [postimage] => /2019/11/20191125_020115.jpg [userfirstname] => Gurudutt [userlastname] => Kamath [post_date] => 25 Nov 2019 [post_author] => 3197 [display_name] => गुरुदत्त कामत [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2023] => Array ( [PostID] => 14931 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- २५ नोव्हेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => त्यामुळे ज्यादिवशी शेतकरी स्वत:ला संपवतो, त्या दिवशी बायका- मुलांच्या डोळ्यांत टिपूसही येत नाही [post_shortcontent] => वेगवेगळ्या भाज्यांची एकत्रित खिचडी कशी होते हे कधी चाखून बघितलंय ? आणि या जोडीला नानाविध मसाल्यांची जर फोडणी त्याला मिळाली, तर होणारा पदार्थ जीभेला छान लागतो पण त्याची नेमकी चव सांगता येत नाही. अशी काहीशी अवस्था आजच्या लेखासाठी अग्रलेखाचा विषय ठरवताना झाली. गेल्या आठवड्यात प्रत्येक वृत्तपत्राने इतके भिन्न भिन्न विषय चर्चेला घेतले आहेत की त्याची सर्वांची गणना आणि मांडणी या लेखात करणे कठीण झाले. म्हणून मग या सर्वात असलेला एक समान सूत्राचा धागा आपल्याला घ्यावा लागला. जो आहे शेतकऱ्यांचा. महिनाभर चालू असलेल्या राजकीय साठमारीत, काही भागातला कोरडा दुष्काळ, उर्वरीत भागातला ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची दैना झाली. याच दरम्यान आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील शहरांची देखील वाट लागली.  मात्र सरकारचे अस्तित्व नसल्याने त्यांना कुणी वालीही नाही अशी स्थिती. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांबद्दल कळवळा व्यक्त करत असले तरी त्यांचे ९९ % लक्ष मात्र मुंबईतील राजभवन आणि विधानभवनाकडे लागले आहे. दरम्यान राष्ट्रपती राजवट चालवणाऱ्या राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची भावना सर्वत्र आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयाच्या अनुषंगाने विविध अग्रलेख काय म्हणाले, याची झलक आणि सोबत त्या त्या अग्रलेखाची लिंक आपण आज बघूया. ********** आत्महत्या करणा-या शेतक-याने त्याला जमेल तसे बँक कर्ज, सावकारी कर्ज, हातउसने याची परतफेड केलेली असते, मात्र नापिकी किंवा अवकाळीने शेतातली उभी पिके नष्ट होतात, अशावेळी कशाच्या जोरावर पैसा तयार करायचा हा प्रश्न त्याला सतावत असतो. शेतक-याच्या आत्महत्येआधी कर्जबाजारीपण, सावकाराचा, बँकांचा तगादा, कुटुंबातील कलह, भावकीचा संघर्ष, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण आदी का [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/collage.jpg [postimage] => /2019/11/collage.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 25 Nov 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2024] => Array ( [PostID] => 14902 [post_title] => मी पुन्हा आलो - (पण हा ‘मी’..तो नव्हे) [post_content] => [post_excerpt] => कधी कळ काढायची आणि कधी कळ लावायची, हे कळणं म्हणजेच राजकारण कळणं. [post_shortcontent] => प्रवेश पहिला (काका आणि पुतण्या विचारमग्न) काका- बोल, काय म्हणतोस? पुतण्या- काका, आपण हे काय करतो आहोत? तुमचं खरंच वय झालं की काय? असं तीन पायाचं सरकार स्थापन झालं तर ते किती दिवस चालणार? त्यातही एक पाय असा ज्याचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. काका- मी बोललो आहे त्यांच्याशी. त्यांच्यापुढेही आत्ता काही पर्याय नाही. आपल्याला एकत्र यावंच लागणार आहे. पुतण्या- आणि उद्या तिथं पर्याय निर्माण झाला, तर कसं चालवणार इथलं सरकार? काका- चालवू रे, तू शांत रहा. पुतण्या- शांत कसा राहू? माझं करिअर अजून संपलेलं नाही. पोराला मार्गी लावायचं आहे आणि ती चौकशी पण सुरु आहे. काका- चौकशीला काय घाबरतोस एवढा? देशभर अशा सतराशे साठ चौकशा सुरु असतील. बघू. पुतण्या- बघू काय? गेली पाच वर्ष आपण बघतोच आहोत ना? काका- मला जरा विचार करु दे पुतण्या- करा. ते मला नाही जमणार. माझं डोकं तापट आहे फार. (थोडा वेळ दोघेही शांत बसतात) पुतण्या- केला का विचार? काका- करतो आहे, थांब पुतण्या- अहो लवकर करा. काका- तू थांब जरा, वेळ लागतो विचार करायला. पुतण्या- बरं, मी निघतो. झाला की बोलवा मला. काका- अरे, किती घाई? तू बस इथं माझ्यासमोर. हाताची घडी, तोंडावर बोट. (पुतण्या हाताची घडी, तोंडावर बोट असा बसतो) काका- मी सांगतो तसं तसं करायचं, लक्षात ठेव. पुतण्या- [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/416_29.png [postimage] => /2019/11/416_29.png [userfirstname] => Shrikant [userlastname] => Bojewar [post_date] => 24 Nov 2019 [post_author] => 33 [display_name] => तंबी दुराई [Post_Tags] => तंबी दुराई [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2025] => Array ( [PostID] => 14894 [post_title] => रिझल्ट [post_content] => [post_excerpt] => एकेक करून बाकीचे पेपर मिळायला लागले, तसं रोहितचं टेन्शनही वाढायला लागलं. बाकी विषयात रोहितला मार्क चांगलेच होते. म्हणजे त्याला जेवढी अपेक्षा होती तेवढे होते. ते घरी सांगावेत असंही रोहितला वाटायचं, पण मग असंही डोक्यात यायचं, की सगळा निकाल एकत्र दाखवला, तर एका पेपरातल्या कमी  मार्कांकडे  थोडंसं दुर्लक्ष होईल. [post_shortcontent] =>

रिझल्ट म्हटला की सगळ्यांनाच एक प्रकारे धास्ती असते... हुशार मुलांना टक्क्यांची काळजी, काठावर पास होणाऱ्यांना नापास होण्याची भीती... यावेळी मनाची होणारी घालमेल ज्याची त्यालाच कळते.. रोहितच्या बाबतीतही असंच काहीतरी घडतंय... तेही रिझल्टच्या बाबतीत.

प्रगतिपुस्तक हातात पडायच्या कितीतरी आधीच रिझल्ट काय लागणार, याची रोहितला पूर्ण कल्पना होती. म्हणजे सगळ्या विषयांचा नाही, फक्त फिजिक्सचा, आणि तोही वर्षभराचा नाही, फक्त या युनिट टेस्टपुरता. कारण सोपं होतं. प्रश्नपत्रिका पाहिल्याच क्षणी रोहितच्या लक्षात आलं होतं, की यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला येत नव्हतं. रोहितचं हे नववीचं वर्षं होतं. अभ्यासाचा ताण वाढायला लागला होता. म्हणजे रोहितवरचा नाही, त्याच्या आईवरचा. रोहितवरचा ताण कधी वाढतबिढत नसे. रोहितला आपण अभ्यासात कुठे आहोत, हे नक्की माहीत होतं. आपण मेडीकलला वगैरे जाऊ अशा त्याच्या भव्य कल्पना नव्हत्या ( आणि इथे डाॅक्टर व्हायचं होतं कोणाला ? सतत आजारी लोक, त्यांच्या तोंडाबिंडात हात घालायचे, आणि रक्त, ग्रोस!), आणि आपण दहावीनंतर काय करायचं हे सुद्धा त्याने धड ठरवलं नव्हतं, पण आपण ढ विद्यार्थी नाही, याची रोहितला खात्री होती. त्याची आई त्याला तिच्या ओळखीतल्या, नात्यातल्या सगळ्या त्याच्या वयाच्या मुलांबरोबर कम्पेअर करुन तो कसा पुरेसा अभ्यास करत नाहीये हे सांगत असे, पण तिच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं याची रोहितला एव्हाना सवय झाली होती. रोहित ना त्यातला होता, ना यातला. सत्त्याण्णवाचे अठ्ठ्याण्णव टक्के होण्याची चिंताही त्याला नव्हती, आणि चौतीसाचे पस्तीस टक्के कसे करावे याची काळजीही त्याला वाटत नव्हती .तो आपला पंचाहत्तर ऐशीच् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/23.jpg [postimage] => /2019/11/23.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 23 Nov 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2026] => Array ( [PostID] => 14443 [post_title] => एक आगळे-वेगळे कॅलेंडर... [post_content] => [post_excerpt] => एका छोट्याशा चित्ररूप कॅलेंडरने केवढ्या मोठ्या सामाजिक-राजकीय-आर्थिक व मानवी संबंधांनाच हात घातला होता [post_shortcontent] => “सुरुवातीस आमच्या या कार्यकर्त्यांचे स्वतःचे अनुभव जाहीरपणे त्यांच्या छायाचित्रांसकट छापण्याबद्दल आम्ही काहीसे साशंक होतो. या सर्वांचेच हे अगदी ‘व्यक्तिगत-खासगी’ अनुभव आहेत. त्या सर्वांचाच बदलाचा प्रवास एका वाटेने चालू आहे. पण आमच्या या सहकाऱ्यांनीच आमच्या काहीशा सांशंक विचाराला डावलून छायाचित्रांसकट त्यांचे अनुभव छापण्यास अनुमती दिली...” एका कॅलेंडरच्या  निमित्ताने डॉ. अजित कानिटकर यांनी मांडलेला हा ताळेबंद ********** अंक अंतर्नाद – जानेवारी २०११ गल्लीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर संमेलने होतात, ठराव केले जातात. महिला दिवस-महिला वर्षे साजरी होतात, पण समाजाच्या या मानसिकतेत खरोखर, किती मूलभूत बदल झाला आहे? नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे कार्यालयात टपालाने येणारी खूप सारी शुभेच्छा पत्रे, दैनंदिन्या व रंगीबेरंगी कॅलेंडर्स. पाठविणारेही बहुतेक जण परिचित, कामाशी संबंधित असलेल्या संस्थांचे प्रमुख, संस्थांमधील कार्यकर्ते असे. पूर्वी नोकरीत नसताना अशी डायरी-कॅलेंडर ‘फुकट’ किंवा ‘सप्रेम भेट’ म्हणून मिळण्याचे एक वेगळे अप्रूप असायचे. अशी ही भेट लक्षात राहायची. आता नव्या वर्षाचे हे एक प्रकारचे ritual च झाल्यासारखे आहे. मोबाइल फोन व त्यावरच्या SMS च्या सोयीमुळे तर शुभेच्छा देण्या-घेण्याच्या ट्रॅफिकमध्ये जॅम होण्याइतकी गर्दी वाढली आहे. या पार्श्र्वभूमीवरच हातात आलेल्या एका कॅलेंडरने लक्ष वेधून घेतले. कॅलेंडर इंग्रजी भाषेत छापलेले होते. पहिल्याच पानावरचा मजकूर लक्षवेधी होता- ‘हिंसारहित मनांची मशागत करण्यासाठी... स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी व स्त्री-पुरुष समाजनिर्मितीसाठी, पुरुषांबरोबर कार्यरत होण्यासाठी....’ आतमध्ये महिन्यांच्या पा [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/download-2.jpg [postimage] => /2019/11/download-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Nov 2019 [post_author] => 3201 [display_name] => अजित कानिटकर [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव,अजित कानिटकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2027] => Array ( [PostID] => 14853 [post_title] => जो ना करना चाहा, वो भी मुझे करना पडा... [post_content] => [post_excerpt] => जो ना करना चाहा, वो भी मुझे करना पडा...राजेश खन्नाचा फोन आला. ‘क्या बेहतरीन गाया हैं यार महमूद’, असं म्हणून पावती दिली. ‘नही यार, कितना बेसुरा गाना हैं ये’, असं महमूद म्हणाला. तेव्हा राजेश खन्ना तातडीनं उत्तरला, ‘अरे, यही बेसुरापन तो इस गाने की खासियत हैं.’ महमूदच्या आवाजातलंच गाणं कायम ठेवावं, असा आग्रह सगळीकडून होऊ लागला, स्वत: आरडीही आग्रही होते. शेवटी घडायचा तो इतिहास घडलाच... [post_shortcontent] => (चित्रभाषा... रविवार, १७ नोव्हेंबर २०१९, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर) जो ना करना चाहा, वो भी मुझे करना पडा... राजेश खन्नाचा फोन आला. ‘क्या बेहतरीन गाया हैं यार महमूद’, असं म्हणून पावती दिली. ‘नही यार, कितना बेसुरा गाना हैं ये’, असं महमूद म्हणाला. तेव्हा राजेश खन्ना तातडीनं उत्तरला, ‘अरे, यही बेसुरापन तो इस गाने की खासियत हैं.’ महमूदच्या आवाजातलंच गाणं कायम ठेवावं, असा आग्रह सगळीकडून होऊ लागला, स्वत: आरडीही आग्रही होते. शेवटी घडायचा तो इतिहास घडलाच... ‘आप का भी जवाब नही अशोकजी. जब तक आप को मनचाहा चाइल्ड आर्टिस्ट नही मिलेगा, आप चैन से नही बैठेंगे’... दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी यांच्या या विधानावर दादामुनी अर्थात अशोककुमार फक्त हसले. कित्येक दिवस लोटले, ‘किस्मत’साठी त्यांना त्यांच्या लहानपणीची भूमिका करणारा बालकलाकार मिळत नव्हता. कित्येक मुलं पाहिली, पण ती दादामुनींना पसंत पडत नव्हती. असंच एकदा सकाळी दादामुनी बॉम्बे टॉकीज स्टुडिओबाहेर फिरायला आले. इकडे-तिकडे नजर फिरवली. नऊएक वर्षाचा एक छोकरा तिथं खूपच बदमाशी करीत होता. मर्कटलीला करीत इतरांच्या खोड्या काढत होता. दादामुनींनी जवळपास अर्धा तास त्याचं निरीक्षण केलं. नंतर, स्टुडिओतल्या लोकांना बाहेर बोलवलं. म्हणाले, ‘उसे देखो.’ युनिटही पाहात राहिलं, त्या मुलाचे चाळे पाहून हसू लागलं. थोडावेळ गेल्यावर दादामुनी म्हणाले, ‘उसे अंदर ले लो...’ चांगली कामं करून माणसं यशोशिखरावर पोहोचतात, हेच आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहोत. मात्र, ही मायानगरी आहे. इथं कधी काय ‘क्लिक’ होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्या मुलालाही याची कल्पना नसावी. त्याच्या तर त्या बाललीला होत्या, इतरांना त्रास देणाऱ्या खोड्या होत्या. मात्र, तिथूनच त्याचं नशीब पाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/mehmood.jpg [postimage] => /2019/11/mehmood.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2028] => Array ( [PostID] => 14846 [post_title] => चित्रस्मृती : अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता? [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता? [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता?

चित्रपटाचे जग म्हणजे कधी कोणता आणि का आश्चर्याचा धक्का बसेल ते सांगता येत नाही.... त्यामागची कारणे तद्दन फिल्मी असू शकतात. अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता हे त्याचे निस्सीम भक्त वगळता फारसे कोणाला माहितच नाही असे लक्षात येते. अनेकांना 'बेनाम ' म्हणजेच 'फरार ' वाटतो. पण तसे नाही. 'फरार ' ( रिलीज २१ नोव्हेंबर १९७५) ला अजिबात यश लाभले नाही त्यामुळे त्याची तशी चर्चाच कधी झाली नाही. या चित्रपटातील अमिताभ आणि शर्मिला टागोर या जोडीवरचे 'मै प्यासा तुम सावन ' हे गाणे लोकप्रिय आहे, संगीत उपग्रह वाहिनीवर ते सतत दाखवले जाते, ( राजेन्द्र कृष्ण यांनी लिहिलेल्या या गाण्याला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आहे)  पण तरीही हा चित्रपट पटकन लक्षात येतच नाही. याचे कारण म्हणजे, या चित्रपटाला समिक्षक व प्रेक्षकांनी त्या काळात पूर्णपणे नाकारले. आणि अशाच अनेक फ्लाॅप्स चित्रपटांकडे सहज दुर्लक्ष करण्याचाच मानवी स्वभाव आहे. हा चित्रपट गुलजार यांनी लिहिला असूनही दुर्लक्षित राहिलाय हे आणखीन एक आश्चर्य. गुलजार यांच्या गीतलेखन, पटकथा आणि संवाद लेखन आणि दिग्दर्शन या प्रत्येक भूमिकेची स्वतंत्र ओळख आहे. कधी त्या भूमिका एकाच चित्रपटात एकत्र दिसल्या. या चित्रपटात त्यांचा लेखक होता, तर दिग्दर्शन शंकर मुखर्जी यांचे होते. तोपर्यंत त्यांचा बराच दिग्दर्शनीय प्रवास होतांना देव आनंद त्यांच्या चित्रपटातील हुकमी हीरो होता. बारीश ( १९५७), प्यार मोहब्बत ( ६६), महल ( ६९), बनारसी बाबू ( ७३) हे या जोडीचे उल्लेखनीय चित्रपट. “हुशारीच्या सर्वसाधारण व्याख्येत चपखल बसणाऱ्या माझ्या दोन्ही मुलांचे शाळेतले टक्के उत्तम होते, पण मग एक घटना घडली, जिने मला ‘शाळा’ या विषयावर पुनर्विचार करायला भाग पाडलं. इतर सर्वांसाठी  ती सर्वसाधारण घटना होती, पण मी मात्र तिचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने केलं. माझा मोठा मुलगा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडीने ऐकत होता. तो जसा मोठा होऊ लागला तसा शाळेतील गोष्टी सांगायला लागला. चौथीत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासाला होता. परीक्षा जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे रिव्हिजन घ्यायला बसले आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे त्याला पावनखिंडीची गोष्ट तर तोंडपाठ होती पण उत्तर विचारलं तर आठवून सांगतोय! पाठांतर करतोय... का? तर उत्तर इंग्लिशमधून द्यायचं होतं. लगेच मनात गणित मांडलं गेलं की, एका येत असलेल्या उत्तरासाठी जास्तीची दहा ते पंधरा मिनिटे... अजून मोठे झाल्यावर अजून अवघड अभ्यास मग ही मुले विषय समजून कधी घेणार?” इंग्रजी माध्यमातील घोकंपट्टीचे शिक्षण पाहून अस्वस्थ झालेल्या एक सजग पालक – मुग्धा भिडे आपल्या मुलांच्या माध्यमबदलाची गोष्ट सांगणारा हा लेख - 

-----------------------------------------------------------------

मुलाची शाळा हा प्रत्येक आईचा अतिशय जिव्हळ्याचा विषय असतो कारण त्याचं भविष्य तिथे घडणार असतं. शाळा चांगली असेल तरच आपलं पिल्लू शैक्षणिक प्रगती करू शकेल असा एक निराळाच विश्वास पालकांना असतो आणि मग आधी डोळ्यांसमोर उभी राहते ती घराजवळची एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा. म्हणजेच चांगलं सराउंडिंग, चांगले [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191121_153314.jpg [postimage] => /2019/11/20191121_153314.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Nov 2019 [post_author] => 3198 [display_name] => मुग्धा भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2031] => Array ( [PostID] => 14079 [post_title] => या विज्ञान कथा खोट्याच ठरोत! [post_content] => [post_excerpt] => आपल्या बालपणापासून मानवी जीवनात एवढे प्रचंड फरक पडले आहेत, की आपल्या मृत्यूनंतरचे मानवी आयुष्य खूपच निराळे असेल. [post_shortcontent] => विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे  यांनी केलेला हा एक अत्यंत वेधक साहित्यिक प्रयोग आहे. ‘२२ जुलै १९९५’ या शीर्षकाची कथा त्यांनी १९८१ साली लिहिली. म्हणजे केवळ १४ वर्षांनतरचा तो भविष्यकाळ होता. विज्ञानकथा लेखक सहसा एवढा नजिकचा भूतकाळ घेत नाहीत. प्रत्यक्षात १४ वर्षांनी जेंव्हा हा दिवस उगवला तेंव्हा काय झाले? ती कथा म्हटले तर खोटी ठरली, म्हटले तर नाही. परंतु  या निमित्ताने विज्ञानकथा आणि त्यांतील भविष्यवेध यावर लोंढे यांनी हा सुंदर लेख लिहिला. तो किर्लोस्करच्या ऑगस्ट १९९५च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; मृत्यू : ६ ऑगस्ट, २०१५) हे वित्तीय संस्थेत नोकरी करीत मात्र त्यांनी लेखक म्हणून विज्ञानकथांचा प्रांत निवडला. ‘पाण्यात राहणारा मासा’, ‘देवांसि जिवे मारिले’, ‘नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही व इतर अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. ********** अंक: किर्लोस्कर ऑगस्ट १९९५ ‘२२ जुलै १९९५’ ही मी लिहिलेली एक, मला आणि वाचकांना आवडलेली, विज्ञानकथा. ही कथा मी १९८१ साली लिहिली. ती ‘किर्लोस्कर’च्या हीरक महोत्सवी विशेषांकात प्रसिद्ध झाली. योगायोग असा की त्यावेळी ‘किर्लोस्कर’चे संपादक श्री. ह. मो. मराठे हे होते. मध्यंतरी अन्य काही नियतकालिकांमध्ये काम करून, पुन्हा प्रत्यक्ष २२ जुलै १९९५ लाही ह.मो.च किर्लोस्करच्या संपादकपदी आहेत! कथा प्रसिद्ध झाली. काही वाचकांची ती आवडल्याबद्दलची मला पत्रं आली. नंतर १९८४ साली ही कथा समाविष्ट असलेला माझा पहिला विज्ञानकथा संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाचं नावही मी ‘२२ जुलै १९९५’ हेच ठेवलं आहे. या संग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या ललित विज्ञान विभागातला सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा साहित्य पुरस्कार मिळाला. अशी या कथ [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/science-fiction.jpeg [postimage] => /2019/11/science-fiction.jpeg [userfirstname] => laxman [userlastname] => Londhe [post_date] => 20 Nov 2019 [post_author] => 3190 [display_name] => लक्ष्मण लोंढे [Post_Tags] => किर्लोस्कर,विज्ञान कथा,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2032] => Array ( [PostID] => 14796 [post_title] => आयुष्यमान खुराना : सिक्का चल रहा है बॉस.. [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => आयुष्यमान खुराना : सिक्का चल रहा है बॉस.. आपल्या मुलाला सिनेमात करीअर करायचं आहे म्हटल्यावर आपल्या घरात ज्या काही प्रतिक्रिया येतील त्यापेक्षा अगदी उलट या मुलाच्या बाबत घडलं. बापाने स्वतः च त्याच्या बॅगा घराबाहेर फेकल्या आणि सिनेमात करीअर करण्यासाठी मुंबईला धाडलं. तो मुंबईत आला. मेहनत केली. व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं. मग ब्रेक मिळाला त्याचं सोनं केलं आणि जगाला कळलं की विकी डोनर नाही  तर अभिनयातील बाप आलाय. आयुष्यमान खुराना.. आज नाव गाजत आहे .. चमकत आहे. सलग पाच सिनेमे हिट दिले तर अजुन व्हायला हवं खरं तर ? पण हा प्रवास सरळ मार्गावरचा नाही. त्याची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी वगैरे या लेखाचा उद्देश नाही पण त्याच्या सिने करीअर मधले निर्णय आणि त्याची प्रत्यक्षात मिळालेली पावती हा नक्कीच आहे. 'विकी डोनर' ते आताच आलेला 'बाला' हा प्रवास विलक्षण आहे असं विधान करायला आज नक्कीच हरकत नाही. विकी डोनर ही फिल्म शुजित सरकारला खऱ्या अर्थाने नाव कमवून देणारी फिल्म होती. स्पर्म डोनेशन सारखा वाच्यता न करणाऱ्या विषयावर दुसरीच फिल्म बनवणं हे विलक्षण धाडसी साहस त्याने लीलया पेललं याही पेक्षा आयुष्यमान सारखा हिरा दिला हे जास्त अधोरेखित करायला हवं. कारण हवं असेल तर काही महिन्यापूर्वी आलेल्या ' आर्टिकल १५ ' या सिनेमातला आयुष्यमान बघितला पाहिजे. त्याचा अभिनय सुधारला आहे अस काही समीक्षकांच्या कंपुच विधान असलं तरीही त्याच्या अभिनयाची रेंज काय आहे सुजाण प्रेक्षक जाणून आहेत. 'विकी डोनर' मधला टिपिकल तरुण मनमौजी मुलगा, नंतर 'दम लगा' के मधला प्रेम, 'अंधाधून' मधला पियानिस्ट, अगदी अलीकडे आलेला 'ड्रीम गर्ल' मधला त्याचा अभिनय बघता त्याची रेंज न काळण्या इतुका भारतीय प्रेक्षक सुजाण नाही हे विधान अत्यंत [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/aayushman.jpg [postimage] => /2019/11/aayushman.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2033] => Array ( [PostID] => 14775 [post_title] => मातृभाषेतील शिक्षणः- सर्वांना समान शिक्षण देण्याचा मार्ग [post_content] => [post_excerpt] => भारताची एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य... [post_shortcontent] =>

‘प्रत्येक सामाजिक वर्गाला आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची फार इच्छा असते. त्यामुळे स्वतःची भाषा, कपडे हे त्याप्रमाणे निवडले जातात, तसे ते स्वतःच्या शिक्षण संस्थाही निवडतात. माझी मुलगी दापोलीच्या शाळेतून मुंबईतील सेंट झेवियर्समध्ये गेली तर तिला तिथे फक्त मराठी हे डाऊन मार्केट नव्हतं तर एसएससी बोर्ड – स्टेट बोर्ड हेही डाऊन मार्केट होतं. म्हणजे आता सीबीएससी, आयसीएससी, आयबी, आयजीएससी अशा बोर्डांचं फॅड आहे. तुम्ही सीबीएससीमध्ये मुलांना घातलंत की तुमच्यापेक्षा वेगळं दाखवायचं म्हणून ते त्यांच्या मुलांना आयसीएससीमध्ये घालणार. तुम्ही जेव्हा आयसीएससीपर्यंत पोहचणार तेव्हा ते आयबीपर्यंत पोहचणार असं करत दहा – बारा वर्षांत अजून एक बोर्ड निघणार. मुळात ही जी प्रेरणा आहे, खालच्या वर्गाने वरच्याला गाठत राहण्याचा प्रयत्न करणं, आपण हे गाठलं तर आपल्याला त्यांच्यासारखं बनता येईल आणि वरच्या वर्गाने सतत असं म्हणत राहणं की आम्हाला यांच्यापेक्षा वेगळे मार्कर्स् हवेत; आपलं संपूर्ण शिक्षण हे अशा गर्तेत अडकलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन कुणीही मुलाला काय हवंय याचा विचार करून शिक्षणाचा निर्णय घेत नाहीत.’ समाजाच्या भाषाव्यवस्थेच्या मुळाशी असणाऱ्या आजच्या शिक्षणव्यवस्थेविषयी सांगतायत अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर

------------------------------------------------------------------------------------------------------

मातृभाषेतून शिक्षण याबद्दलची माझी कारणे ही कालपरत्वे बदलत गेलेली आहेत. माझी मोठी मुलगी आता अठरा वर्षांची आहे आणि मुलगा दहा वर्षां [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191118_021052.jpg [postimage] => /2019/11/20191118_021052.jpg [userfirstname] => Mukta [userlastname] => D [post_date] => 18 Nov 2019 [post_author] => 3188 [display_name] => मुक्ता दाभोलकर [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2034] => Array ( [PostID] => 14766 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- १८ नोव्हेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => नव्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, ती उघड केली जाऊ शकते. [post_shortcontent] => सर्वसाधारणपणे वृत्तपत्रांत विविध विषयांवर अग्रलेख वाचायला मिळतात. मात्र गेल्या आठवड्यात संपादकांच्या अंगात राजकीय भूत शिरलं होतं. आठवड्यातल्या सहापैकी दोन-दोन, तीन-तीन अग्रलेख त्यांनी राजकारणालाच वाहिलेले दिसले. पण त्यांना तरी का दोष द्यावा बरे ? विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप असलेले अस्थिर वातावरण; " तूच खोटं बोलतोयस " च्या भाषेत मुख्यमंत्रीपदावरून शाळकरी भांडाभांडी करणारे भाजप आणि शिवसेना; त्यामुळे राजकीय मंचावर अनपेक्षितपणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे झालेले आगमन; पाठिंब्याचा भास निर्माण करून राजभवनावर शिवसेनेचं राष्ट्रीय हसं घडवणारा लबाड कॉंग्रेस पक्ष; सेनेचीही असमर्थता समजल्यावर राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाला दिलेले सरकारस्थापनेचे आमंत्रण; आणि मग शेवटी राष्ट्रपती राजवट ... हा सगळा घटनाक्रम इतका रंजक आणि फिल्मी होता की अग्रलेखांनी त्याची भरभरून दखल घेणे स्वाभाविक होतं. पण सर्वाधिक चर्चित असूनही, सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमांतून याचे अजीर्ण झाले असल्याने, आपण आज हा विषय ऑप्शनला टाकूया का ? दरम्यान मूडीज या आर्थिक मानांकने ठरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे भारतविषयक गंभीर अहवालाचे पडसाद काही अग्रलेखांत उमटले आहेत. वोडाफोन कंपनीला पूर्वलक्ष्यी कर लावल्यामुळे डागाळलेली भारताची प्रतिमा, आणि आर्थिक संकटे हे विषय काहींनी ऐरणीवर घेतले. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिलेली क्लीन चीट, आणि राहुल गांधींची माफी, हा विषय काहींना मांडावासा वाटला. माजी निवडणूक आयुक्त, टी. एन. शेषन यांच्यावर चार मृत्युलेख वाचायला मिळाले. कर्तारपूर कॉरीडॉरवर या आठवड्यातही दोन अग्रलेख आले आहेत. आंध्रप्रदेशात, सरकारी शाळादेखील इंग्रजी माध्यमाच्या सुरु करण्याची [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/तभाना.jpg [postimage] => /2019/11/तभाना.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 18 Nov 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2035] => Array ( [PostID] => 14447 [post_title] => नमो युद्धायः [post_content] => [post_excerpt] => जागतिक शांतता, अखिल मानवजातीचे हित, वगैरे सर्व गोष्टी सोडून देऊन आपण आपल्यापुरते पाहिले पाहिजे. [post_shortcontent] => आपल्याला दुसऱ्या कोणाचे काही नको असले तरी इतरांना आपल्या ताब्यातील प्रदेश पाहिजे असला तर त्याच्या रक्षणाकरिता आपण लढावयाचे की नाही? हा प्रश्न आपल्यासमोर चीनने १९६२ साली आणि पाकिस्तानने १९६५ साली टाकला. दोन्ही वेळी जागतिक शांतता की राष्ट्रीय हित ह्यांत जास्त मौल्यवान कशाला समजायचे? हा प्रश्न आपल्यापुढे पडला आणि दोन्ही वेळेला राष्ट्रीय हित हे जास्त महत्त्वाचे असे आपण ठरविले.... शांतता आणि सौहार्द  टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही केवळ एका देशाची नसते, ती दोन्ही बाजूंनी पार पाडायची असते. पण तसे न घडल्यानेच जगभर युद्धे सुरु राहतात. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर लिहिलेला हा लेख आहे. एप्रिल ते सप्टेंबर १९६५ या दरम्यान भारत-पाक युद्ध झाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेला. दत्तात्रय श्रीधर मराठे (१३ फेब्रुवारी १९०६ - ३ डिसेंबर१९९२) हे जागतिक राजकारणाचे गाढे अभ्यासक. ‘जगाचा इतिहास’, ‘भारत-पाक युद्धविचार’, ‘भारताचे शेजारी’, ‘अमेरिकन काँग्रेस’, ‘चीनच्या प्रचंड भिंतीमागे’ ही मराठे यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत. ********** दीपावली डिसेंबर १९६५ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा इतर राष्ट्रांशी जो संघर्ष झाला त्याचे आपल्या राष्ट्रावर काय परिणाम झाले असे जर कोणी विचारले तर सर्वसामान्यतः एक उत्तर मिळते आणि ते म्हणजे असे की, जग आपण समजत होतो तसे नाही. आणि आपले काही तरी चुकते आहे याची जाणीव आम्हाला झाली. नक्की काय चुकते हे मात्र कळत नाही. काय चुकते आणि काय बिघडते याची जाणीव झाली की, पूर्वी ज्या गोष्टी मह्त्त्वाच्या वाटत होत्या त्या मग महत्त्वाच्या वाटेनाश्या होतात. हल्लीच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे जीवनातील जुनी मुल्यें ढांसळू लागली आहेत आणि नवी मुल्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/war.jpg [postimage] => /2019/11/war.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Nov 2019 [post_author] => 96 [display_name] => द. श्री. मराठे [Post_Tags] => चिंतन,इतिहास,दीपावली [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2036] => Array ( [PostID] => 14744 [post_title] => स्पर्धा आणि तुलना होणारच! [post_content] => [post_excerpt] => कामाच्या  वेळी  काम,  अभ्यासाच्या वेळी अभ्यास,  शाळेच्या वेळी शाळा-कॉलेज आपण करतोच  आणि ते केलंच पाहिजे. पण या दरम्यान मिळणार्‍या मोकळ्या वेळेत तुम्हांला जे आवडतं, ज्यात तुमचं मन चांगलं रमतं ते करायला पाहिजे. मला हस्तकलेची खूप आवड आहे. दोन दिवस सुट्टी मिळाली की, मी कागद,  कापड आणून कलाकुसर करते. विणकाम,  भरतकाम करते अजूनही. त्यातून दुसर्‍या कुणाला काहीही फायदा नाही, पण माझं मन रमतं. [post_shortcontent] =>

आज अनेक क्षेत्रांत स्पर्धा आहे. तुम्हांला स्पर्धेचा सामना करावा लागतो. कुठलंही अपयश किंवा तुलना ही तुमच्या खाजगी व्यक्तिमत्त्वाला लावून घेतली नाहीत, तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ग्रुम करू शकता.  माझा अमुक एक निर्णय चुकला होता, पण मी त्यातून हे शिकले/शिकलो, हे जर तुम्हांला कळलं तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही, मित्रांनो.

आई शिक्षिका, वडिलांना वाचनाची आवड, भाऊ नाटकात कामं करायचा असं पोषक वातावरण असलेल्या घरात मी लहानाची मोठी झाले. चांगली पुस्तकं, चांगलं साहित्य घरी नेहमी आणलं जायचं आणि वाचलं जायचं. वाचून त्यावर चर्चा केली जायची.  शाळेत मी अभ्यासात हुशार होते.  मुळात अभ्यास मला आवडायचा,  त्यामुळे मी तो मनापासून करायचे. आई-वडिलांना माझ्या अभ्यासाची कधी चिंता नव्हती. ‘अभ्यास करता करता तू या क्षेत्रात कशी आलीस,’ असं मला सगळेजण नेहमी विचारतात. या क्षेत्रात यायचा निर्णय जरी माझा असला तरी माझ्यातला हा गुण आई-बाबा आणि दादाने सगळ्यात आधी ओळखला होता. त्याचं झालं असं की, दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी राज्य नाट्यस्पर्धेसाठी एका नाटकात काम केलं होतं. ते काम मी चांगलं केलं, मला त्यात बक्षीस मिळालं, सगळ्यांनी कौतुक केलं, वगैरे वगैरे! तोपर्यंत माझा नाटक, अभिनय या विषयाशी काहीच संबंध नव्हता. मी माझ्या अभ्यासात असायचे. दहावीची परीक्षा झाल्यावर चांगली दोन-अडीच महिन्यांची मोठी सुट्टी होती म्हणून खरंतर मी त्या नाटकात काम केलं होतं. एके दिवशी आईला मी म्हटलं, ‘आत्तापर्यंतच्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये माझी ही सुट्टी सर्वात बेस्ट होती. या सुट्टीत मला खरंच खूप मजा आली.’ मग आईने विचारलं, “कशामुळे तुला असं वाटतंय?’ मी सांगितलं की,  ‘”न [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/04d68eac-e470-4f8f-b6c4-e8e1e289ded3.jpg [postimage] => /2019/11/04d68eac-e470-4f8f-b6c4-e8e1e289ded3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Nov 2019 [post_author] => 3179 [display_name] => मनीषा नित्सुरे-जोशी [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्तिमत्व विकास,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2037] => Array ( [PostID] => 14725 [post_title] => [post_content] => [post_excerpt] => राजकारण आपल्या गतीने पुढे जात असताना ते कधी कोणता मार्ग का स्वीकारेल अथवा नाकारेल याचा अंदाज येणे अवघड....  राजकीय पत्रकार/अभ्यासक/विश्लेषक यावर काय ते भाष्य करतील, फोकस टाकतील. पण गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीत एका चित्रपटाची आठवण नक्कीच येते, तो म्हणजे, सुजाता चित्रचा डी. व्ही. राव निर्मित आणि डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन ' ( १९७९). [post_shortcontent] => राजकारण आपल्या गतीने पुढे जात असताना ते कधी कोणता मार्ग का स्वीकारेल अथवा नाकारेल याचा अंदाज येणे अवघड....  राजकीय पत्रकार/अभ्यासक/विश्लेषक यावर काय ते भाष्य करतील, फोकस टाकतील. पण गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीत एका चित्रपटाची आठवण नक्कीच येते, तो म्हणजे, सुजाता चित्रचा डी. व्ही. राव निर्मित आणि डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन ' ( १९७९).

चित्रस्मृती 

"सिंहासन " आणि बरेच काही....

राजकारण आपल्या गतीने पुढे जात असताना ते कधी कोणता मार्ग का स्वीकारेल अथवा नाकारेल याचा अंदाज येणे अवघड....  राजकीय पत्रकार/अभ्यासक/विश्लेषक यावर काय ते भाष्य करतील, फोकस टाकतील. पण गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीत एका चित्रपटाची आठवण नक्कीच येते, तो म्हणजे, सुजाता चित्रचा डी. व्ही. राव निर्मित आणि डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन ' ( १९७९). मराठीतील हा पहिला शंभर टक्के राजकीय चित्रपट मानला जातो. तोपर्यंत अनेक ग्रामीण मराठी चित्रपटात 'पुढारी ' ही व्यक्तिरेखा राजकारणी असे. आणि त्याबद्दल त्या काळातील प्रेक्षकांची कसलीही तक्रार नव्हती. 'सिंहासन ' प्रदर्शित व्हायच्या काळात मराठी चित्रपट बराच पुढे सरकला होता आणि त्यात प्रयोगशीलता येत होती. हा चित्रपट त्याचाच एक भाग होता. अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक ' आणि 'सिंहासन ' या दोन कादंबरीवर आधारित विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवाद यावरचा हा राजकीयपट आहे. तो तेव्हाच्या राज्यातील राजकारणाच्या खूप जवळ जाणारा असा मानले गेले. मराठी माणसाच्या आवडत्या गोष्टीत 'राजकारण ' या विषयाला खूप प्राधान्य आहे. त्यामुळे या चित्रपटाने मराठी रसिकांचे सत्त [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/sinhasan.jpg [postimage] => /2019/11/sinhasan.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2038] => Array ( [PostID] => 14523 [post_title] => बायकोला कंटाळलेल्या लेखकाला हवी दुसरी बायको! [post_content] => [post_excerpt] => प्रियाराधनाचा विवाहाने शेवट होण्याऐवजी विवाह जितका जुना होत जाईल त्या प्रमाणांत प्रियाराधनाला अधिक अवसर मिळत गेला पाहिजे. [post_shortcontent] => एका नामवंत प्रतिथयश लेखकाने ११-१२ वर्षे संसार केला. त्यांच्या पत्नीची बौद्धिक पातळी कमी असल्याने तिला आपल्या लेखक पतीचे मोठेपण कळत नव्हते. त्यामुळे लेखक फार अस्वस्थ होता. गो. म. चिपळूणकर हे स्त्री शिक्षणास वाहून घेतलेले सुधारक होते. त्यामुळे चिपळूणकरांनी या लेखक महाशांना दुसरी (बुद्धिवान) पत्नी मिळवून द्यावी असे पत्र या लेखकाच्या मित्राने धाडले. ते पत्र आणि त्याला चिपळूणकरांनी दिलेले दीर्घ उत्तर म्हणजे एक अक्षर ऐवज आहे.  अंक – यशवंत मासिकाच्या डिसेंबर १९२८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा ‘पत्र व्यवहार’ आहे. गो. म. चिपळूणकर  हे स्त्रियांच्या शिक्षणाचा अहोरात्र विचार करणारे व अकाली निधन पावलेले एक ध्येयवादी सुधारक होते. १९१८ च्या सुमारास अमेरिकेहून आले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास वाहून घेतले. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था) धुरीणांपैकी ते एक होते. पहिले महायुद्ध झाले आणि देशात आर्थिक चणचण भासू लागली. त्या वेळी संस्थेच्या तत्कालीन धुरीणांची बैठक झाली. त्यामध्ये चिपळूणकर यांनी स्त्री शिक्षणासाठी पैसा जमविण्यासाठी ‘भाऊबीज’ ही संकल्पना मांडली. (१९१९पासून भाऊबीजेची ही परंपरा टिकून आहे.) मनाजोगती बायको ( मूळ शीर्षक) या विषयासंबंधी अनेक मित्रमंडळींकडून पत्रे येतात, अनेकांशी चर्चा करण्याचा प्रसंग येतो आणि ज्यांनी आपल्या बायका टाकून दिलेल्या आहेत अशा मित्रांशी विचारविनियम करण्याची संधी मिळते. पहिली बायको जिवंत असतांनाच द्वितीय संबंध करणाऱ्या सुशिक्षित व्यक्ती आढळून येतात आणि त्यांच्या द्वितीय विवाहाचे समर्थन अनेक साधक बाधक प्रमाणांनी करण्यांत येत असते. कित्येक सुशिक्षित पदवीधर स्त्रियादेखील प्रथमपत्नी जिवंत असणाऱ्या पु [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/94faff848d31d2e5bd4912b1d28623b8.jpg [postimage] => /2019/11/94faff848d31d2e5bd4912b1d28623b8.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Nov 2019 [post_author] => 3169 [display_name] => गो. म. चिपळूणकर [Post_Tags] => दीर्घा,यशवंत,पत्रलेखन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2039] => Array ( [PostID] => 14729 [post_title] => कुटुंबाचे अंदाजपत्रक [post_content] => [post_excerpt] => शाळेत परीक्षेला असणाऱ्या विषयांबरोबरच मुलांचे व्यवहारज्ञानही वाढले पाहिजे. [post_shortcontent] =>

शाळेत परीक्षेला असणाऱ्या विषयांबरोबरच मुलांचे व्यवहारज्ञानही वाढले पाहिजे.  स्वतःचा दैनंदिन खर्च, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचे अंदाजपत्रक, राज्याचे – देशाचे अंदाजपत्रक यांबाबत मुलांनी सजग व्हावे, त्यांच्यात अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून पुण्यातील अक्षरनंदन शाळेतील इयत्ता नववीच्या वर्गात मेधा चिकोडे या शिक्षिकेने राबवलेला हा उपक्रम - 

---------------------------------------------------------------------------------------------------

इ. ९वीला 'अर्थशास्त्र' या विषयात 'कुटुंबाचे अंदाजपत्रक' हा धडा आहे. अंदाजपत्रक म्हणजे काय? ते का तयार करायचे असते? त्याचे फायदे काय? हे मुलांना वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून दिले जाते. कौटुंबिक अंदाजपत्रक हे कुटुंबाचे महिन्याचे अंदाजे एकूण उत्पन्न व एकूण खर्च याचे नियोजनपत्रक असते. थोडक्यात उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद म्हणजे अंदाजपत्रक. हा ताळेबंद मुलांच्या पटकन लक्षात यावा यासाठी मुलांना स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यांच्यातील त्यांच्या अनुभवांची आठवण होतेच. स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यांसाठी संस्था शाळेला काही रक्कम खर्चासाठी देते. स्नेहसंमेलनासाठी कोणकोणते खर्च असतात, हे मुलांना विचारले जाते. ते सर्व खर्च फळ्यावर लिहिले जातात. संस्थेकडून मिळणारी रक्कमही (अंदाजे) फळ्यावर लिहिली जाते व ताळेबंद तयार केला जातो. स्नेहसंमेलनाचे अंदाजपत्रक हे वर्षातून एकदा तयार केले जाते. पुढच्या वर्षी हे अंदाजपत्रक तयार करताना काही खर्च तेच असतील; परंतु त्यांच्या रकमेत वाढ झालेली दिसून येईल. काही वस्तूंच् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191114_134656.jpg [postimage] => /2019/11/20191114_134656.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Nov 2019 [post_author] => 3177 [display_name] => मेधा चिकोडे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2040] => Array ( [PostID] => 14720 [post_title] => हम दिल दे चुके, बिल क्या चीज हैं? [post_content] => [post_excerpt] => ‘इस रोल के बाद साउथवाले आप को अपना लेंगे’, हे कमल यांचं म्हणणं खरं ठरलं होतं. टिनू बेंगळुरूत एका हॉटेलमध्ये गेले. सर्वजण त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल मागितलं. तेव्हा हॉटेलमालकानं नकार दिला. म्हणाला, ‘हम आप को दिल दे बैठे हैं, बिल क्या चीज हैं?’ असाच अनुभव त्यांना दक्षिणेत ठिकठिकाणी येऊ लागला. त्यातूनच दक्षिणेतील कलाप्रेम अन् दिलेरीही कळली. [post_shortcontent] => ‘इस रोल के बाद साउथवाले आप को अपना लेंगे’, हे कमल यांचं म्हणणं खरं ठरलं होतं. टिनू बेंगळुरूत एका हॉटेलमध्ये गेले. सर्वजण त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल मागितलं. तेव्हा हॉटेलमालकानं नकार दिला. म्हणाला, ‘हम आप को दिल दे बैठे हैं, बिल क्या चीज हैं?’ असाच अनुभव त्यांना दक्षिणेत ठिकठिकाणी येऊ लागला. त्यातूनच दक्षिणेतील कलाप्रेम अन् दिलेरीही कळली.

हम दिल दे चुके, बिल क्या चीज हैं?

अभिषेक खुळे डॅनी डेंग्झोप्पा यांनी दिग्दर्शक मुकुल आनंद यांना स्पष्ट सांगून टाकलं, ‘सीनच्या वेळेस टिनूनं शिव्या दिल्यात तर मी त्याला मारीन.’ सेटवरची ही खेळीमेळीतली मारहाण असली, तरी सगळे कसलेले अभिनेते होते. त्यामुळे ही बाब गांभीर्यानं घेण्यात आली. मुकुल यांनी टिनू यांना सांगितलं, ‘कृपा करून त्या शेवटच्या सीनमध्ये तोंडातून कुठलीही शिवी काढू नकोस. नाहीतर डॅनी युनिट डोक्यावर घेऊन सीन बिघडवू शकतो.’ टिनू यांनी ते मानलं. कुठल्याही शिवीविना तो सीन पार पडला. मात्र, चित्रपट रीलिज झाला, तेव्हा डॅनीसह अख्खं युनिट आश्चर्यचकीत झालं. रागानं लालबुंद झालेल्या डॅनी यांनी टिनू यांच्याकडे पाहिलं. टिनू यांनी आपल्या खास शैलीत डोळे मिचकावले. नंतर खसखस पिकली, वो बात अलग. ‘अग्निपथ’च्या वेळीचा हा प्रसंग. यातून प्रतीत काय व्हावं? तर अभिनेत्यातला दिग्दर्शक इथं सरस ठरला होता. टिनू आनंद हा एक अफलातून माणूस आहे. उत्तम लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि अभिनेताही. यापैकी त्यांच्या नसानसांत सर्वात जास्त भिनला आहे, तो त्यांच्यातील दिग्दर्शक. कुठं काय हवं, ज्यामुळे एखादी कलाकृती उठेल, हे त्या दिग्दर्शकालाच ठाऊक असतं. टिनू यांचं तसंच आहे. म्हणूनच ‘करना तो [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/Tinu-Anand.jpg [postimage] => /2019/11/Tinu-Anand.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2041] => Array ( [PostID] => 14440 [post_title] => जानव्याचा गुंता – प्रतिक्रिया [post_content] => [post_excerpt] => मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्रीपदी इतर समाजातील जरी व्यक्ती असती तरी या आनंदात विशेष फरक पडला नसता. [post_shortcontent] => राज्यात  सध्या सत्तांतराचे वातावरण आहे. युतीच्या सरकारने  सत्तेच्या पहिल्या चरणात म्हणजे १९९५ साली सुरु केलेली ब्राम्हण मुख्यमंत्री देण्याची परंपरा दुसऱ्या चरणात २०१४ साली पाळली आणि ती २०१९मध्येही पुढे सुरु राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. परतुं राजकारणातील वळणवाटा एवढ्या सोप्या-सहज नसतात. १९९५  साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेंव्हा ब्राह्मण व्यक्ती या पदावर बसल्याचे निमित्त करुन किर्लोस्कर मासिकाने ‘जानव्याचा गुंता सुटला’ हा लेख प्रसिद्ध केला होता. तो पुनश्चच्या वाचकांनी यापूर्वीच वाचला आहे. त्यावर तेंव्हा भरपूर प्रतिक्रिया आल्या होत्या. सध्याच्या राजकीय वातावरणाचे निमित्त साधून त्यातील दोन निवडक प्रतिक्रिया- ज्या किर्लोस्करने प्रसिद्ध केल्या होत्या- त्या इथे देत आहोत, किर्लोस्करच्या संपादकांनी केलेल्या प्रस्तावनेसह. राज्याच्या राजकारणातील छुपे प्रवाह कळावेत एवढाच याचा हेतू आहे. ‘किर्लोस्कर’च्या ऑगस्ट ९५ अंकात ‘जानव्याचा गुंता सुटला’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्रात झालेले सत्तांतर आणि त्या निमित्ताने ब्राह्मणी मानसिकतेमधील  गुंते यांची चर्चा लेखकाने केली होती. मनोहर जोशी ‘ब्राह्मण’ असूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले, ही घटना देशाच्या दृष्टीने नसेल, लोकशाही राज्यप्रणालीच्या तत्त्वाच्या दृष्टीने नसेल, पण महाराष्ट्राच्या विशिष्ट अशा सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. राजकीय करिअरमध्ये ब्राह्मणपणा ही गुणवत्ता नसतेही, पण आडकाठीही नाही हे या घटनेने दाखवून दिले असे लेखकाचे प्रतिपादन होते. लेखकाचा दुसरा मुद्दा होता तो राखीव जागांच्या विषयाकडे ब्राह्मणांनी नव्या व्यापक भूमिकेतून बघण्याचा. बदलत्या परिस्थितीत ब्राह्मणांनी आपल [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/admin-ajax.jpg [postimage] => /2019/11/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Nov 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,किर्लोस्कर,पुनश्च,बहुविध संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2042] => Array ( [PostID] => 14711 [post_title] => इतिहास, सिनेमा आणि कलात्मक स्वातंत्र्य : एक निरीक्षण .. [post_content] => [post_excerpt] => आशुतोष गोवारीकर या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा बहु चर्चित आणि बहु प्रतिक्षित सिनेमा ' पानिपत ' . केंद्रात झालेला सत्ता बदल असेल किंवा अजुन काही इतर कारणे असतील पण २०१४ नंतर उघडपणे बॉलीवूड भारतीय इतिहासावर सिनेमे बनवत आहे आणि त्यातही बहुसंख्य हिंदू अस्मिता असलेले विषय घेऊन बनवत आहे हे निरीक्षण इथे करणे महत्त्वाचे वाटते. बाजीराव - मस्तानी, पद्मावत किंवा आता येऊ घातलेला पानिपत ही साखळी हळूहळू पुढे जाईल हे देखील शुद्ध व्यावसायिक सत्य आहे. पण हे सिनेमे जे फक्त आणि फक्त इतिहासावर आधारलेले आहेत त्यांबाबत तरी वास्तविकता हीच मूळ आधार आहे का या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही इतकचं आहे. [post_shortcontent] => आशुतोष गोवारीकर या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा बहु चर्चित आणि बहु प्रतिक्षित सिनेमा ' पानिपत ' . केंद्रात झालेला सत्ता बदल असेल किंवा अजुन काही इतर कारणे असतील पण २०१४ नंतर उघडपणे बॉलीवूड भारतीय इतिहासावर सिनेमे बनवत आहे आणि त्यातही बहुसंख्य हिंदू अस्मिता असलेले विषय घेऊन बनवत आहे हे निरीक्षण इथे करणे महत्त्वाचे वाटते. बाजीराव - मस्तानी, पद्मावत किंवा आता येऊ घातलेला पानिपत ही साखळी हळूहळू पुढे जाईल हे देखील शुद्ध व्यावसायिक सत्य आहे. पण हे सिनेमे जे फक्त आणि फक्त इतिहासावर आधारलेले आहेत त्यांबाबत तरी वास्तविकता हीच मूळ आधार आहे का या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही इतकचं आहे.

इतिहास, सिनेमा आणि कलात्मक स्वातंत्र्य : एक निरीक्षण ..

इतिहासावर सिनेमा बनवत असताना कलात्मक स्वातंत्र्य म्हणून केले जाणारे बदल हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. बॉलीवूड सारख्या संपूर्ण व्यावसायिक इंडस्ट्री मध्ये जिथे व्यावसायिक गणितासाठी कथा - पटकथा यांना बाजूला ठेवले जाते अशात मूळ किंवा वास्तविक इतिहास किंवा घटना यावर संपूर्णपणे आधारलेला सिनेमा यावा ही अपेक्षा अर्थातच अवास्तव म्हणावी लागेल. एखाद्या पात्राची अगदी काल्पनिकपणे केलेली रचना किंवा एखाद्या पात्राच्या जीवनात नसलेले प्रसंग दाखवणे ते संपूर्ण बदलेला इतिहास दाखवणे असे कुठलेही बदल या कलात्मक स्वातंत्र्य खाली खपावता येतात आणि खपवले गेलेले आहेत. मागे वळून चित्रपट सृष्टीचा इतिहास बघता अशी अनेक उदाहरणे आढळून येतात पण  गेल्या काही काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हे बदल त्यांच्या चांगला आणि वाईट अशा दोन्ही बाजूंसह आपल्या समोर येत आहेत. यावेळी निमित्त ठरलं ते आशुतोष गोवा [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/panipat.jpg [postimage] => /2019/11/panipat.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2043] => Array ( [PostID] => 14641 [post_title] => चीनमधील मातीचं सैन्य [post_content] => [post_excerpt] => ज्या शेतकऱ्याने या खजिन्याचा शोध लावला तो आता ८० वर्षांचा असेल. सरकारतर्फे त्याला येथील ऑफिसमध्ये बसवलंय. ‘टेराकोटा आर्मीचं उत्खनन’ या विषयावरील पुस्तक तुम्ही विकत घेतलंत, तर तो त्यावर त्याची सही करून देतो. त्याच्याबरोबर आपण फोटो काढू शकतो आणि मँडरिन भाषा येत असेल तर त्याच्याशी गप्पाही मारू शकतो.  [post_shortcontent] => आपला शेजारी असलेल्या चीन देशात पर्यटकांना भावणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत.  प्राचीन इतिहास आहे, आधुनिक इमारती आहेत, जागतिक आश्चर्य आहेत, पुरातन वास्तू आहेत, निसर्गसौंदर्य आहे, खाण्यापिण्याची रेलचेल आहे. पण या सगळ्यात मला अचंबित करून गेले ते टेराकोटा मातीचे योद्धे. मातीचे योद्धे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर वाळूच्या किल्ल्यांवर आपण सजवतो ते खेळण्यातले सैनिक तर नाही ना आले? हे पुतळे छोटे छोटे नसून चांगले मोठ्ठे सहा - साडेसहा फूट उंचीचे आहेत. म्हणजे अमिताभ बच्चनपेक्षा उंच! ओल्या मातीचे हे पुतळे आधी वाळवून मग गरम भट्टीमध्ये भाजल्यामुळे, त्याची माती चांगली कडक होऊन ते मजबूत झाले आहेत. वाचा या मातीच्या सैन्याविषयी-   १९७४ साली काही शेतकरी आपल्या शेतात विहीर खणत होते. त्यावेळी त्यांना या २२०० वर्ष पुरातन खजिन्याचा शोध लागला. खणताना त्यांना मातीच्या जवानांचे पुतळे आणि त्यांचे काही अवशेष सापडले. त्यांनी लगेच त्याची नोंद सरकारी अधिकाऱ्यांकडे केली. लगेचच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्खननाला सुरुवात केली आणि सतत पाच वर्षं खपून त्यांनी हा खजिना बाहेर काढला. कोणी बनवले होते हे एवढे मोठे पुतळे आणि कशासाठी? -सम्राट चिंग या चीनच्या पहिल्या सम्राटाने आपल्या थडग्यात मृत्यूनंतरच्या प्रवासात सोबत व संरक्षण करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले होते; नुसते योद्धेच नाही तर पूर्ण सैन्यच! शस्त्र, अस्त्र, घोडदळ, पायदळ, लाकडी रथ, ब्रॉन्झचे रथ. सैन्यात सामान्य सैनिकांबरोबरच काही सेनापती, तर काही तिरंदाज. या सम्राट चिंगला वाटायचं की, आपण अमर राहावं. अटळ असणारा मृत्यू टाळता येईल का, याचा शोध घेण्यासाठी त्याने आयुष्यभर प्रयत्न केला. अशा कुठल्यातरी अजब अमृताच्या शोध [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/2015-09-22-081415_-_Terrakotta-Armee_Grosse_Halle.jpg [postimage] => /2019/11/2015-09-22-081415_-_Terrakotta-Armee_Grosse_Halle.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 11 Nov 2019 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => माहिती,वयम,मेधा आलकरी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2044] => Array ( [PostID] => 14694 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- ११ नोव्हेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => या कराराचा सर्वाधिक फायदा चीन घेणार आणि पुन्हा एकदा चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठा भरभरून वाहणार. [post_shortcontent] => दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दिवाळीच्या दिवसात दिल्ली प्रदूषणाने वेढली गेली. इतकी की शाळांना काही दिवस सक्तीची सुट्टी द्यावी लागली. महाराष्ट्रात निवडणूक निकालांच्या पाठोपाठ सत्तास्पर्धेची धामधूम चालूच असली तरी, राजधानी दिल्लीतील या दुरावस्थेची दखल आपल्या सहा वृत्तपत्रांनी अग्रलेखात घेतली आहे. बाकी सत्ता स्थापनेतील घोळ हा तर संपादकांचा आवडीचा विषय. त्यामुळे सगळ्यांनी तो मनसोक्त चघळला नसल्यासच नवल. महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, तरुण भारत बेळगाव यांनी तर एका आठवड्यात दोन-दोनदा त्याचा समाचार घेतला आहे. बाकी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणे ही कशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे, यावर हास्यास्पद अग्रलेख, दैनिक सामना सोडून कोण लिहिणार ? याशिवाय सेनेची बाजू कशी न्याय्य आहे यावर स्वतंत्र अग्रलेख आणि राजीनामा दिलेले फडणवीस कसे काळजीवाहू आहेत यावर खिल्ली उडवणारा स्वतंत्र अग्रलेख लिहून संजय राऊतांनी धमाल उडवून दिली. अर्थात सामनातले असे अग्रलेख प्रामुख्याने शिवसैनिकांसाठी लिहिले जात असल्याने त्यांचा एकंदर बाज सेनेच्या प्रकृतीला साजेसा असतो. इकडे संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या तरुण भारत नागपूरने लागोपाठ दोन दिवस अग्रलेख लिहून संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. मी सामनातील अग्रलेख वाचत नाही असं देवेंद्र फडणवीस पूर्वी म्हणाले होते. त्याचा राग मनात ठेवून, गेल्या आठवड्यात राऊतांनी मला तरुण भारत या नावाचे वृत्तपत्र आठवत नाही, असा जवाब दिला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील युद्ध इथे सामना विरुद्ध तरुण भारत असे बघायला मिळाले. अर्थात राऊतांच्या भाषेची बरोबरी त्यांना करता आलेली नाही. याखेरीज कर्तारपूर कॉरीडॉर शीख भाविकांसाठी सुरु करतानाच पाकिस्तानने मार्गावर खालसा अतिरेकी भिंद्रनवालेची पोस्टर्स लावून ज [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/Untitled.png [postimage] => /2019/11/Untitled.png [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 11 Nov 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक,सुधन्वा कुलकर्णी,आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2045] => Array ( [PostID] => 14688 [post_title] => सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे खासगीकरण आणि मराठी माणूस [post_content] => [post_excerpt] => परप्रांतीयांच्या रेट्यात बेस्ट आणि आधुनिकतेच्या विळख्यात एसटीचा कारभार सापडला आहे. [post_shortcontent] =>

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक भाषा यांचा निकटचा संबंध असतो. एसटी असो की मुंबईची बेस्ट सेवा ही आजवर मराठीच्या भाषिक प्रभावाची क्षेत्रे मानली होती. पण खासगीकरणाबरोबर त्यांचेही अमराठीकरण होऊ घातले आहे. मराठी भाषेचा वरचष्मा असलेल्या बेस्ट आणि एसटी आता पुन्हा खासगीकरणाच्या विळख्यात सापडत आहेत. आकर्षक वेतनाची स्वप्ने पाहणारी मराठी भाषिक मंडळी खासगीकरणाच्या माध्यमातून जागतिकीकरणाची आळवणी करत आहेत. त्यामुळेच येथील व्यवहाराची भाषाही बदलत असून मराठीचे संवर्धन आणि संरक्षण या सेवांमध्ये अडचणीचे ठरत आहे. परप्रांतीयांच्या रेट्यात बेस्ट आणि आधुनिकतेच्या विळख्यात एसटीचा कारभार सापडला आहे. स्वाभाविकच बेस्ट आणि एसटी यांची मराठीची धाव खासगीकरणाकडून खासगीकरणाकडे यातच मर्यादित झाली आहे. कशी ते सांगताहेत पत्रकार प्रसाद मोकाशी.

--------------------------------------------------------------------------------------------

आपल्या शहराची असो वा आपल्या राज्याची असो, सार्वजनिक वाहतूक सेवा ही कायम स्थानिकांच्या ताब्यात राहिली आहे. स्थानिकांचे म्हणजेच मराठी भाषिकांचे हे वर्चस्व पूर्वीच्या खासगी वाहतूक सेवेमध्ये नगण्य होते आणि आता या सार्वजनिक वाहतूक सेवेचे पुन्हा खासगीकरण हे स्थानिकांच्या किंबहुना मराठी भाषिकांच्या मुळावर येणार हे नक्की. अर्थात याला विरोध करणे हे केवळ राजकारण असल्यामुळे ते टाळायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व एकत्र आले तरच या राज्यातील स्थानिकांना पुन्हा किमान एका ठिकाणी नोकरीची निश्चिती असेल, असे वाट [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/20191111_034941.jpg [postimage] => /2019/11/20191111_034941.jpg [userfirstname] => Prasad [userlastname] => Mokashi [post_date] => 11 Nov 2019 [post_author] => 3170 [display_name] => प्रसाद मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2046] => Array ( [PostID] => 14675 [post_title] => एका टकल्या मुलाची गोष्ट.... ! [post_content] => [post_excerpt] => चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे. [post_shortcontent] => चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे.  

एका टकल्या मुलाची गोष्ट.... !

चित्रपट आवडण्यासाठी कधीही चित्रपटाची भाषा हा अडसर ठरत नाही. किंबहुना भाषेचा अडथळा दूर सारून जो चित्रपट तुमच्या मनात घर करतो तो नक्कीच चांगला चित्रपट समजला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते, कधी कधी जगाने नावाजलेल्या चित्रपटात दहाव्या मिनिटाला तुम्ही घोरत असू शकता, आणि तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचं नाव ऐकताक्षणी नाक मुरडणारी लोकं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. आणि अशी वेगवेगळी अभिरुची असणारी लोकं आहेत म्हणूनच वेगवेगळे प्रयोग चित्रपट क्षेत्रात होत असतात, आणि निराळ्या प्रकारचे चित्रपट आपल्यासमोर येत असतात. सच्च्या चित्रपट रसिकाला कोणताही वेगळं काही देणारा चित्रपट आवडतो. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बघितलेला नवीन कन्नडा चित्रपट ‘वंदू मोट्टेय कथे’. इंग्लिश मध्ये एगहेड असं नाव असणारा हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे एका टकल्या मुलाची. सौंदर्य हे फक्त बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं हे वाक्य बोलून, लिहून अगदी गुळगुळीत झालंय, पण तरीही ते खरं आहे. भोली स [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/Ondu-motteya-kathe-1.jpg [postimage] => /2019/11/Ondu-motteya-kathe-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2047] => Array ( [PostID] => 14638 [post_title] => तेही एक बरंच झालं! [post_content] => [post_excerpt] => मुलींनी आम्हांला सतत शिकवलं, त्याची एक आठवण. त्यावेळी आमच्याकडे जुनी झालेली स्कूटर होती. दहा-पंधरा वर्षे वापरलेली, डुगडुगणारी. पण आम्हा चौघांचं  तिच्यावर  फार प्रेम होतं. संसाराचा आधार होती. तिच्यावर मी मुलींना कधी कधी शाळेत पोहचवायचो.  उशीर झाला किंवा शाळेत लवकर जायचं असेल तर मुक्ता, यशो दोघेही मागे  बसायच्या. [post_shortcontent] =>

‘मुलींनी आम्हांला खूप शिकवलं. वेळोवेळी त्या मत मांडायच्या, प्रतिक्रिया द्यायच्या, त्यावेळी आमचे कान आम्ही उघडे ठेवले होते. पोरांना काय कळतंय, अशा भावनेने ग्रस्त नव्हतो... तेही एक बरं झालं!’.... संवेदनशील पालकांचं मन:स्पर्शी मनोगत!... प्रत्येक पालकाला आपापल्या मनात डोकावायला लावेल असं!

काही घटना आठवतात- खूप वर्षांपूर्वी घडलेल्या आणि लिहिलेल्याही. बरं वाटतं. फार विचारपूर्वक वागत नसलो तरी बरं वागलो, जगलो. यशो मुक्ता लहान होत्या. लिहायला पाटी वापरायच्या. आम्ही त्यांच्यासाठी पेन्सिलीचा पुडाच आणून ठेवला होता.  तो आईने कपाटात ठेवला होता.  एकदा यशो म्हणाली, आयल, मला दोन पेन्सिली देना.  एक लिवायला आन् एक खायला. अजून त्या प्रसंगाचे हसू येते. आज मी त्याचे विच्छेदन करून पाहतो. ‘खायला पेन्सिल मागण्याचा संकोच नव्हता. कारण आम्हांला माहीत होतं,  ती कॅल्शियमची  कमतरता आहे आणि पेन्सिल हा कट केलेला दगडाचा तुकडा आहे.  त्यातून इन्फेक्शन जाणार नाही.  म्हणजे आमचा दृष्टिकोन वैज्ञानिकही होता आणि परंपरेला धरूनही होता.  दुसरे, पेन्सिल खायला मोकळेपणाने मागत होती. मुलींना आमची कसलीही भीती वाटत नव्हती.  किती छान, त्यांचं हे वाढण्याचं वय. त्या अनिर्बंध वाढत होत्या- कुठल्याही दडपणाशिवाय! तिसरं म्हणजे तिची भाषा बघा. अगदी आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरात खास ग्रामीण भाषा उगवलेली.  त्यांना सांभाळायला लक्ष्मी होती. तिच्याकडून पोहोचली असावी ही भाषा. शिवाय कार्पोरेशनच्या शाळेतल्या वर्गमैत्रिणी. पण लक्षीचा (आम्ही लक्ष्मीला लक्षी म्हणायचो.) परिणाम जाऊन जास्त काळाचा. तिच्या बोलण्यात ठसकाही होता. आम्ही ती भाषा मुलींच्या तोंडी येऊ नये म्हणून [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/IMG_4508.jpg [postimage] => /2019/11/IMG_4508.jpg [userfirstname] => Anil [userlastname] => [post_date] => 09 Nov 2019 [post_author] => 337 [display_name] => अनिल अवचट [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2048] => Array ( [PostID] => 14631 [post_title] => वाह रे 'आरे'! [post_content] => [post_excerpt] => गाई पाळणे दुधाच्या दृष्टीने म्हणजे धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही. हिंदुस्थानांतील गाई त्या दृष्टीने निकृष्ट दर्जाच्या आहेत [post_shortcontent] => पाण्यापेक्षाही दूधाची उपलब्धता सहज झालेल्या आजच्या काळात महाराष्ट्रात एकेकाळी सकाळी सकाळी रांगा लावून दूधाच्या बाटल्या घ्याव्या लागत होत्या हे माहिती असण्याची शक्यता नाही. त्यातही चहावाले, उपाहारगृहे यांना दूधाच्या भूकटीऐवजी ताजे दूध वापरायचे असेल तर वेगळा परवाना घ्यावा लागत असे आणि तो सहजी मिळत नसे हे तर आज अशक्यप्रायच वाटते. गेल्या साठ-सत्तर वर्षात झालेल्या अनेक गोष्टींकडे कानाडोळा करताना अती परिचयात अवज्ञा होऊन अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, दूधाची उपलब्धता ही त्यातली एक महत्वाची बाब आहे. आज आरे हा शब्द वेगळ्या कारणांनी चर्चेत असला तरी एकेकाळी आरे आणि दूध हे शब्द एकत्र उच्चारले जात होते. 'आरे'ने दूध गोळा करुन त्याचा मुंबई शहराला पुरवठा करण्याचा प्रकल्प १९५२साली सुरु केला तो देशातील धवलक्रांतीचा पहिला टप्पा होता. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी मुंबईच्या मंत्रिमंडळात दिनकरभाई देसाई हे कायदा व शिक्षण ही दोन खाती सांभाळत होते. परंतु दूध या विषयांचा त्यांचा अभ्यास होता त्यामुळे 'आरे'ची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 'आरे' विषयी तेंव्हा त्यांची ही मुलाखत सह्याद्री साप्ताहिकात १९५३ साली प्रसिद्ध झाली होती. ती वाचताना आपण कुठून कुठे आलो ते लक्षात येते. सत्तर-ऐंशाच्या दशकात प्रसिद्ध असलेली 'वाह रे आरे' ही ओळ किती समर्पक होती तेही यातून स्पष्ट होते. मुंबई शहराचा दूधपुरवठा ( मूळ शीर्षक ) मुंबई शहराच्या दूधपुरवठ्याबद्दल अनेक साधकबाधक गोष्टींवर चर्चा चालू आहे. तींतून परस्पर विरुद्ध विधाने ऐकूं येतात. तेव्हा लोकांचे आरोग्य ज्यावर अवलंबून आहे अशा दुधाच्या पुरवठ्याचा जो अभिनव प्रयोग मुंबई शहरापुरताच चालू आहे त्याबद्दल ‘सह्याद्री’चे खास [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/aarey.jpg [postimage] => /2019/11/aarey.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Nov 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => सह्याद्री,पुनश्च,बहुविध संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2049] => Array ( [PostID] => 14650 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

'सात हिन्दुस्तानी 'चा काळ....

के. ए. अब्बास दिग्दर्शित 'सात हिन्दुस्तानी ' ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) ला पन्नास वर्षे पूर्ण झाली तरी अमिताभ बच्चन नावाचा प्रचंड उर्जा असलेला कलाकार अधिकाधिक नियोजनपूर्वक व संयमाने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवत चाललाय यापासून कोणत्याही क्षेत्रात करियर करु इच्छिणारे खूप काही शिकू शकतात.... फक्त सकारात्मक दृष्टिकोन हवा. अमिताभचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी  एकूणच वातावरण कसे होते? तेही जाणून घेणे महत्वाचे... मुंबईत शिवसेना रुजत होती. बेळगाव कारवार सीमा भाग  महाराष्ट्रात यावा यासाठी शिवसेनेने केलेले आंदोलन अगदी जोशपूर्ण होते. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे बिल लाॅरीच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांसाठी भारतात आगमन झाले होते. मन्सूर अली खान पतौडीसोबतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत होता. गंमत म्हणजे त्या काळात भारतीय संघाने सामना अनिर्णित ठेवला तरी क्रिकेट शौकिनाना आनंद होई. एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर हाच चित्रपट पाहण्याचा एकमेव मार्ग होता. मेन थिएटर ( विशेषतः दक्षिण मुंबईतील), दिवसा तीन खेळ, तर मॅटीनी शोला जुने चित्रपट असा प्रकार होता. तेव्हा श्रीगणेशोत्सव आणि इतर सण अथवा बारसे वगैरेला गल्ली चित्रपट पाह्यची विलक्षण क्रेझ होती. मध्यमवर्गीय कुटुंबात रेडिओ आणला तरी चाळीत पेढे वाटले जात. मुंबई आकाशवाणीवर मराठी भावगीते, चित्रपट गीते, संध्याकाळी सातच्या बातम्या, विविध भारतीवर फौजी भाईओ की पसंद, कोहिनूर गीत गुंजार, रेडिओ सिलोनवर प्रत्येक बुधवारी बिनाका गीतमाला आणि कसोटी क्रिकेटचे समालोचन अगदी कान देऊन ऐकणे यात खूपच आनंद मिळे. publish [postmainimage] => /2019/11/saat-hindustani-1.jpg [postimage] => /2019/11/saat-hindustani-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2050] => Array ( [PostID] => 14516 [post_title] => वृक्षवल्लींचे 'लैंगिक' व्यवहार [post_content] => [post_excerpt] => झाडांची स्वतःची इंद्रियंही फारच जागरूक असतात. आपल्या बाळाचं संरक्षण करण्याचा ‘सिक्स्थ सेन्स’ त्यांनाही असतो. [post_shortcontent] => वंशसातत्य टिकलं पाहिजे म्हणून लैंगिकतेचं वरदान निसर्गानं मानवाला दिलं.  लैंगिकतेच्या या सोहळ्याचं माणूस किती कौतुक करतो. परंतु वनस्पतींचं 'वंशसातत्य' टिकावं म्हणूनन निसर्गानं कल्पकतेचा जो पसारा मांडला आहे तो कसा थक्क करतो ते पाहिलं का कधी? झाडांमध्येही पक्षीप्राण्याप्रमाणे ‘नर’ अधिक नटूनथटून येतो. ‘बकेट आर्किड’ चा मध मादक असतो. मधमाशी तो मध  प्यायली की झिंगून त्या फुलांच्या बादलीत पडते. त्या मदमस्त माशीमुळे फुलांचे पुंकेसर पिळवटून निघतात, त्यातली पुंबीजं बाहेर येतात— हस्तमैथुनासारखाच प्रकार! सेरोफ्रेजिया हे फूल परागसिंचन झाल्याशिवाय कीटकाला सोडतच नाही. या फुलाचा आकार तुतारीसारखा असतो, काम झालं की मग तुतारी वाकडी करून आतल्या कीटकाला जाऊ दिलं जातं....अशी शेकडो रहस्य लालित्यपूर्ण भाषेत सांगणारा, वनस्पतींमधील 'लैंगिक' संबंधांचा, त्यातील वैविध्याचा रंगीत पसारा मांडणारा हा डॉ. शरदिनी डहाणूकर यांचा लेख आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचारात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक ॲलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग डॉ. शरदिनी डहाणूकर (जन्म १९४५- मृत्यू  ४ ऑगस्ट २००२) यांनी प्रस्थापित केला.  त्याांनी डॉ.ऊर्मिला थत्ते यांनी मिळून आयुर्वेदावरील अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय डहाणूकरांची वृक्ष, फुले आणि अन्य वनस्पतींवरची माहितीपूर्ण ललित पुस्तकेही आहेत. ‘शुभ जंगल’ सावधान (मूळ शीर्ष [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/shardini.png [postimage] => /2019/11/shardini.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Nov 2019 [post_author] => 3161 [display_name] => शरदिनी डहाणूकर [Post_Tags] => दीर्घा,शरदिनी डहाणूकर,मिळून साऱ्याजणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2051] => Array ( [PostID] => 14647 [post_title] => सुरिंदर कपूर प्रेझेंट्स [post_content] => [post_excerpt] => सुरिंदर कपूर हा पृथ्वीराज कपूर या महान कलावंताचा चुलत भाऊ . पृथ्वीराज कपूर यांच्या कामाचा पसारा वाढायला लागला . हा पसारा सांभाळण्यासाठी त्यांना विश्वासू माणूस हवा होता .कामात मदतीसाठी त्यांनी आपल्या या कामसू धडपड्या चुलत भावाला मुंबईला बोलावलं . सुरिंदर कपूर भावाच्या बोलावण्यावरून मुंबईला आला . चित्रपट निर्मितीच्या कामात पृथ्वीराज कपूर यांना मदत करायला लागला .कामाला वाघ असला तरी स्वतःच मार्केटिंग करण्याची कला सुरिंदरकडे नव्हती . कपूर घराणं म्हणजे कलाकारांची खाण असं समीकरण असलं तरी आपण कलावंत नाहीत ,आपण पडद्यामागेच ठीक आहोत याची दुखरी जाणीव पण सुरिंदर कपूरला असावी . अनेक वर्ष 'नारायण ' गिरी केल्यावर सुरिंदर कपूरने स्वतः निर्माता बनण्याचं ठरवलं .घरातली कुठलीही पाती वेगळं व्हायचं म्हणलं की धुसफूस होतेच . तशी ती कपूर घराण्यात पण झाली .एव्हाना पृथ्वीराज कपूर यांची पुढची पिढी सिनेमात आली होती आणि तुफान यशस्वी पण झाली . निर्माता बनलेल्या सुरिंदर कपूर यांची वाटचाल मात्र अडखळतच चालू होती .अपवाद वगळता यशाचं तोंड सुरिंदर कपूर यांना बघायला मिळालं नाही . पहिले भावाच्या आणि नंतर पुतण्यांच्या सावलीत सुरिंदर कपूर कायमचे झाकोळून गेले . [post_shortcontent] => सुरिंदर कपूर हा पृथ्वीराज कपूर या महान कलावंताचा चुलत भाऊ . पृथ्वीराज कपूर यांच्या कामाचा पसारा वाढायला लागला . हा पसारा सांभाळण्यासाठी त्यांना विश्वासू माणूस हवा होता .कामात मदतीसाठी त्यांनी आपल्या या कामसू धडपड्या चुलत भावाला मुंबईला बोलावलं . सुरिंदर कपूर भावाच्या बोलावण्यावरून मुंबईला आला . चित्रपट निर्मितीच्या कामात पृथ्वीराज कपूर यांना मदत करायला लागला .कामाला वाघ असला तरी स्वतःच मार्केटिंग करण्याची कला सुरिंदरकडे नव्हती . कपूर घराणं म्हणजे कलाकारांची खाण असं समीकरण असलं तरी आपण कलावंत नाहीत ,आपण पडद्यामागेच ठीक आहोत याची दुखरी जाणीव पण सुरिंदर कपूरला असावी . अनेक वर्ष 'नारायण ' गिरी केल्यावर सुरिंदर कपूरने स्वतः निर्माता बनण्याचं ठरवलं .घरातली कुठलीही पाती वेगळं व्हायचं म्हणलं की धुसफूस होतेच . तशी ती कपूर घराण्यात पण झाली .एव्हाना पृथ्वीराज कपूर यांची पुढची पिढी सिनेमात आली होती आणि तुफान यशस्वी पण झाली . निर्माता बनलेल्या सुरिंदर कपूर यांची वाटचाल मात्र अडखळतच चालू होती .अपवाद वगळता यशाचं तोंड सुरिंदर कपूर यांना बघायला मिळालं नाही . पहिले भावाच्या आणि नंतर पुतण्यांच्या सावलीत सुरिंदर कपूर कायमचे झाकोळून गेले .   प्रत्येक परिवारात  एक फारसं काही म्हणणं नसणारा , मान खाली घालून फिरणारा , घरातल्या बहुतेकांचा मिंधा असणारा , आयुष्यात फारस यश न बघितलेला एक बाप -भाऊ -मामा -काका -दादा असतोच .त्याच्या फारस कर्तुत्ववान नसण्याची शिक्षा तो एकटाच भोगत नसतो , तर त्याचा पूर्ण परिवार भोगत असतो . म्हणजे त्याच्या बायका पोरांना फारसं कुणी विचारत नसतं , त्यांच्या मानापमानाकडे लक्ष द्यायला कुणाला सवड नसते आणि अशा कित्येक गोष्टी . नीट बघितलं तर आपल्या आजूबाजूच्या नात् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/surinder-kapoor.jpg [postimage] => /2019/11/surinder-kapoor.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2052] => Array ( [PostID] => 14614 [post_title] => भाषेला निरुपयोगी ठरविण्यासाठी आमची चढाओढ! [post_content] => [post_excerpt] => आम्हीच आमच्या भाषेला चढाओढीने निरुपयोगी ठरवायला लागलो... [post_shortcontent] =>

"या सगळ्यामुळे एक पद्धत म्हणून आम्हाला जन्माला आल्यापासूनच आमच्या भाषेचा बिगरप्रेम अभिमान होता. तिची उपयुक्तता कळण्याइतकी दूरदृष्टी त्या वयात विकसित झालेली नसल्याने लवकरच आम्हाला ह्या प्रेमहीन उद्योगाचा कंटाळा यायला लागला. मग भाषा म्हणजे कटकट वाटायला लागली. तिच्या नियमांची कटकट, व्याकरणाची कटकट, शब्दांच्या अर्थाची कटकट, त्या अर्थाच्या छटांची कटकट, उच्चारांची कटकट! एकूणच, शब्दांच्या भाषेचा व्यवहारच नकोसा झाला. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांनी आणि उलथापालथींनी हे नकोसेपण अधिकच टोकदार केले. आम्हीच आमच्या भाषेला चढाओढीने निरुपयोगी ठरवायला लागलो. तिच्या मृत्यूची भाकिते वृत्तपत्रांमधून, चर्चासत्रांमधून वारंवार वाचायला-ऐकायला मिळू लागली. मराठी कोमेजत चालली, मरगळून गेली. आम्ही म्हणालो, 'नाही तरी भाषेला अंत असतोच ना!' म्हणजे तसा तिचा अभिमान वगैरे आम्हाला अजूनही आहेच, त्याची काही अडचण नाही पण त्यासाठी भाषा जिवंत असायला हवी ही कसली चमत्कारिक अट? बरेच झाले, 'मेली तर मेली, कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मेली!’ तिला जगवण्याचा उद्योग करून कुणाला काय मिळणार? मग तिला तशीच सोडून आम्ही दुसऱ्या एका उपयुक्त भाषेचा पदर धरला. अर्थात त्याही भाषेवर प्रेम करायला आम्हाला नाहीच शिकवले गेले." आपल्या समाजाच्या भाषेविषयीच्या मानसिकतेबद्दल सांगताहेत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ माधुरी पुरंदरे...

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डास-डासी आणि त्यांच्या दोन जुळ्या मुली डासुली, डुसुली. डासुली, डुसुली अशक्त होत्या. त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषू लागल्या तरी या आपल्या गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. शेवटी त्यांच्या आईने  ‘घरगुती गटारी’ उपचार केले. सोंड खुपसून रक्त शोषायला शिकवले... मग त्या मस्त लाईफ एन्जॉय करू लागल्या! एका गावात डास आणि त्याची बायको डासी राहात होते. त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. मग आई-बाबांनी त्यांच्या दोन छोट्या जुळ्या मुलींची नावं ठेवली डासुली आणि डुसुली. डासुली, डुसुली मोठ्या होऊ लागल्या, पण त्यांची तब्येत काही सुधरेना. काही न काही कारणाने त्यांचं आजारपण सुरूच. सर्दी, खोकला आणि शेंबडी सोंड. त्यामुळे त्या गूंगूं करायच्या कमी आणि गॅंगॅं मॅंगॅं शिंकायच्या जास्ती. डासुली, डुसुलीला जेवणही जाईना. त्या दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या. आई बाबांना कळेना आता काय करावं. कारण त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषत, गाणी गुणगुणत फिरत असत. तर या दोघी गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. डास बाबा म्हणाले, “आपण यांना कुठल्यातरी स्पेशालिस्टला दाखवूया. औषधाचे दोन डोस पडले तर फरक पडेल गं...” सोंड हलवत डासी म्हणाली, “नको. नको. मी पाहते काही ‘घरगुती गटारी’ उपचार करून. इतक्या लहान वयात त्यांना डॉक्टरची सवय नको लागायला.” डासुली, डुसूलीला प्रेमाने पंखाळत, मायेने सोंडाळत आई म्हणाली, “चला आज आपण सारे जेवायला बाहेर जाऊ. थोडा चेंज हवाच. मी तुम्हांला नवीन गटारं दाखवते. वेगवेगळे प्राणी दाखवते. मग तुम्ही एन्जॉय कराल..” आईला पुढे बोलू न देता डासुली म्हणाली, “पण आई, आम्हांला किनई त्या अनोळखी [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/raju-tambe1.jpg [postimage] => /2019/11/raju-tambe1.jpg [userfirstname] => Rajiv [userlastname] => Tambe [post_date] => 07 Nov 2019 [post_author] => 2507 [display_name] => राजीव तांबे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2054] => Array ( [PostID] => 14436 [post_title] => संत सांगतात, यशस्वी कसे व्हावे... [post_content] => [post_excerpt] => कारण तुमची आणि तुमच्या कामाची विश्वासार्हता ही जगात शेवटी एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे. [post_shortcontent] => दत्तप्रसाद दाभोळकर हा उत्साहाचा एक अखंड धबधबा आहे आणि या एकाच व्यक्तीत अनेक व्यक्तिमत्वे दडलेली आहेत. खरे तर ते संशोधक, परंतु ते वैचारिक लिखाणही करतात. वैचारिक लिखाणांना आपल्याकडे गांभीर्याचा म्हणजे ‘लांब चेहरा करुन’ ऐकवण्याचा शाप असतो, तसा तो दाभोळकरांच्या लिखाणाला नाही. म्हणूनच ते एकीकडे विज्ञान-संशोधन यावर लिहित असतानाच संतांच्या लिखाणात ठासून भरलेले लौकीक जगण्यातले अध्यात्मही त्यांना साद घालते. वरवर पाहता संत मंडळी भक्तीचा मार्ग दाखवतात असे वाटते, परंतु जरा विचार केला तर ते आपल्या अभंगांमधून यशस्वी होण्याचा मंत्र देत असतात. कसा? तो दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या  या लेखातून दिसून येते. मूळ लेख ‘कालनिर्णय’मध्ये आलेला आहे. जाता जाता एक जरा गंमतीची गोष्ट. दाभोळकर ही एकूण दहा भावंडं. त्यातली नरेंद्र आणि देवदत्त ही भावंडं ‘दाभोलकर’ असं आडनाव लावंत. हा ‘ळ’ फरक कसा आणि का आहे, ते मात्र माहिती नाही. ********** नाथांच्या घरी (मूळ शीर्षक) अंक - निवडक कालनिर्णय ‘अनुभव ही एक फणी आहे. पण टक्कल पडल्याखेरीज निसर्ग ती माणसाच्या हातात देत नाही.’ परवा कुठेतरी मी हे वाक्य वाचले आणि नकळत मला माझे बालपण आठवले. माझ्या वडिलांचा संतसाहित्यावर आणि संतांच्या आयुष्यावर दांडगा विश्र्वास. माझ्याकडून पुनःपुन्हा ते हे साहित्य वाचून घ्यायचे. उठता-बसता त्यातले दाखले द्यावयाचे. त्यांचे नेहमी आपले एक पालुपद – ‘तुला आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ म्हणून हे संत-साहित्य आयुष्यभर बरोबर ठेव. अरे ही ब्रह्मगाठ आहे. आयुष्यात अपयश कधी चुकूनही तुझ्या वाटेला फिरकणार नाही. त्या वेळी वडिलांचे हे म्हणणे ऐकून मला मनातल्या म [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/abhang-5.jpg [postimage] => /2019/11/abhang-5.jpg [userfirstname] => Dattaprasad [userlastname] => Dabholkar [post_date] => 06 Nov 2019 [post_author] => 26 [display_name] => दत्तप्रसाद दाभोळकर [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन,दत्तप्रसाद दाभोळकर,पुनश्च [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2055] => Array ( [PostID] => 14594 [post_title] => ब्राईटबर्न: सुपरमॅन जर सुपरव्हिलन असता तर? [post_content] => [post_excerpt] => ‘सुपरमॅन’ ची ओरिजिन स्टोरी सुपरहिरो सिनेमांसाठी अनेकदा प्रमाण ठरली आहे. त्याचे अनेक वेगवेगळे वर्जन्स अमेरिकन सिनेमांमध्ये आणि त्यांच्या एकूणच पॉप कल्चरमध्ये सतत काढले गेले आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि नुकताच भारतात ऍमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होऊ लागलेला ‘ब्राईटबर्न’ हा सिनेमा देखील सुपरमॅनच्या ओरिजिन स्टोरीचं एक नवीन वर्जन आहे! अगदी पहिल्याच सीनमध्ये हा सिनेमा ‘सुपरमॅन’ शी घेतलेली प्रेरणा जाहीर करून मोकळा होता. [post_shortcontent] => ‘सुपरमॅन’ ची ओरिजिन स्टोरी सुपरहिरो सिनेमांसाठी अनेकदा प्रमाण ठरली आहे. त्याचे अनेक वेगवेगळे वर्जन्स अमेरिकन सिनेमांमध्ये आणि त्यांच्या एकूणच पॉप कल्चरमध्ये सतत काढले गेले आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि नुकताच भारतात ऍमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होऊ लागलेला ‘ब्राईटबर्न’ हा सिनेमा देखील सुपरमॅनच्या ओरिजिन स्टोरीचं एक नवीन वर्जन आहे! अगदी पहिल्याच सीनमध्ये हा सिनेमा ‘सुपरमॅन’ शी घेतलेली प्रेरणा जाहीर करून मोकळा होता.

ब्राईटबर्न: सुपरमॅन जर सुपरव्हिलन असता तर?

‘सुपरमॅन’ ची ओरिजिन स्टोरी सुपरहिरो सिनेमांसाठी अनेकदा प्रमाण ठरली आहे. त्याचे अनेक वेगवेगळे वर्जन्स अमेरिकन सिनेमांमध्ये आणि त्यांच्या एकूणच पॉप कल्चरमध्ये सतत काढले गेले आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि नुकताच भारतात ऍमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होऊ लागलेला ‘ब्राईटबर्न’ हा सिनेमा देखील सुपरमॅनच्या ओरिजिन स्टोरीचं एक नवीन वर्जन आहे! अगदी पहिल्याच सीनमध्ये हा सिनेमा ‘सुपरमॅन’ शी घेतलेली प्रेरणा जाहीर करून मोकळा होता. एक अगदी लहान बाळ अचानक स्पेसशिप मधून पृथ्वीवर आढळतं आणि एक जोडपं त्या बाळाला अनधिकृतरित्या दत्तक घेतं. लगेच दुसऱ्या सीनमध्ये हे बाळ १२ वर्षाचं होतं. १२ वर्ष हे मूल सर्व बाबतीत साधारण मनुष्यासारखं आयुष्य जगत असतं. त्याच्या आईवडिलांशिवाय इतर कुणालाही हे बाळ परग्रहावरून आलेलं आहे हे ओळखता येण्याची काहीच शक्यता नसते! तर हा १२ वर्षीय टीनेजर एखाद्या एलियन सारखा वाटत नसला तरी या क्षणी त्याची व्यक्तिरेखा अनेक अमेरिकन सिनेमांच्या अतिशय लाडक्या ‘टीनेज एँग्स्ट’ या प्रकाराला पोषक अशीच आहे! हा सिनेमा टिपिकल ‘टीनेज एँग्स्ट’ हा प्रकार या पात्राच्या अ [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/brightburn-movie-poster.jpg [postimage] => /2019/11/brightburn-movie-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2056] => Array ( [PostID] => 14583 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- २ नोव्हेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => अशा दहशतवाद्यांच्या अंताचा आनंद अमेरिकेच्या नादाला लागून आपल्यासह अनेक देशांनी आतापर्यंत अनेकदा साजरा केला. [post_shortcontent] => निवडणुकांचे निकाल लागले आणि पाठोपाठ दिवाळी सुरु झाली. त्यामुळे गेला आठवडा निकालांचे कवित्व आणि दिवाळीचा फराळ दोन्ही एकत्रच सुरु होते. अर्थात १० दिवस उलटून जाऊनही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच काही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. किंवा सर्वोच्च पातळीवर ' आमचं ठरलंय ' असलं तरी अजून ते जाहीर करण्याचा मुहूर्त आलेला नाही, असं म्हणूयात. त्यामुळे गेल्या आठवड्यात प्रामुख्याने हेच विषय अग्रलेखांतून हाताळले गेले असले तरी दिवाळी, फटाक्यांचे प्रदूषण, व्हॉट्सअपची पाळत आणि हेरगिरी, ओला दुष्काळ, इत्यादी विषयही जोडीने चघळले गेले. मात्र आश्चर्यकारकरीत्या, सर्वाधिक दखल घेतली गेलेली बातमी आंतरराष्ट्रीय होती. आयसीस संघटनेचा म्होरक्या बगदादी याचा अमेरिकेने केलेला खात्मा आणि त्यामागील विश्लेषण तब्बल सात अग्रलेखांतून केले गेले. पाहूया कोण काय म्हणतंय... ********** अल्‌ बगदादीला कुत्र्याच्या मौतीने मारले, अशी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाड ट्रम्प यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, या व्यक्तीविषयी अमेरिकेच्या मनात किती चीड होती, हे दाखवून देणारी आहे. त्याला ठार मारल्याच्या घटनेचे, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनीही खुल्या दिलाने स्वागत केले आहे. कुणीही ट्रम्प यांच्या या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. ते ट्रम्पविरोधी असले तरी त्यांनी या राष्ट्रीय मुद्याशी त्या विरोधाचा संबंध जोडला नाही. भलेही ते ट्रम्प यांचा तिरस्कार करीत असले, तरी त्यांनी त्या तिरस्काराचा लवलेशही राष्ट्रीय मुद्याला समर्थन देण्याच्या प्रसंगी जाणवू दिला नाही. कारण त्यांचे अमेरिकेवर, आपल्या देशावर नितांत प्रेम असून, ते अमेरिकेचा शत्रू असलेल्या प्रत्येकाला आपला वैयक्तिक [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/बगदादी.png [postimage] => /2019/11/बगदादी.png [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 04 Nov 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक,सुधन्वा कुलकर्णी,आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2057] => Array ( [PostID] => 14434 [post_title] => गोष्ट एका हमालाची, आणि... [post_content] => [post_excerpt] => माणूस अपयश कितीही आलं तरी ते समर्थपणे पचवू शकतो, यश पचवायला अवघड असतं, खूप अवघड ! [post_shortcontent] => ही केवळ एका हमालाची गोष्ट नाही. ही आहे माणूस नामक प्राण्याची कथा. भैरुरतन दमानी पुरस्कारासाठी उत्तम पुुस्तकाच्या शोधात असलेल्या प्रा. विलास पाटील यांना एका हमालाची आत्मचरित्रवजा गोष्ट सांगणारं पुस्तक हाती लागलं. हमालाचं ते साध सरळ आत्मकथन त्यांना आवडलं, त्या हमालाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला...आणि! आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात हा 'आणि' अत्यंत महत्वाचा आहे. यश असो, अपयश असो, त्या पाठोपाठ हा 'आणि' येतो आणि तो पुढील काळात निर्णायक ठरतो. 'कसा' तो वाचा या लेखात. ********** सोलापूरात राहत होतो तेव्हाची गोष्ट. भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार समितीचा सदस्य होतो. पुरस्कारासाठी योग्य अशा पुस्तकांचा शोध सुरू असायचा. नामवंत, विख्यात अशा साहित्यिकांची पुस्तकं शोधण्यापेक्षा जनसामान्यातला कुणी एखादा काही वेगळं, विलक्षण लिहितो का, आपल्या सा-या पूर्वकल्पनांना हादरा देऊन जीवनातील वास्तवाचा एखादा वेगळाच पापुद्रा काढून काही विलक्षण जीवनदर्शन घडवतो का, याचा सातत्याने शोध सुरू होता. कल्पनांची जाळी विणून ती नटवून, थटवून मांडायची आणि एखादं पुस्तक वाचकांपुढे आणायचं किंवा लेखनाची धाटणी असल्यामुळे आपल्या नेहमीच्याच सरधोपट अनुभवांचं थोडंसं नाजूक नक्षीकाम करून ते मांडायचं, की झालं पुस्तक तयार, अशा लेखनाचा उबग आला होता. काही वेगळं हाताशी गवसत नव्हतं आणि अशा मनःस्थितीत एक पुस्तक हाती लागलं – वेगळं, सर्वस्वी वेगळं. जीवनातल्या एका वेगळ्याच स्तराचं चित्रण करणारं ते एक आत्मचरित्र होतं. भान विसरून मी ते वाचत राहिलो. झपाटल्यागत अवस्था झाली होती. अहमदनगरचा एक हमाल. आप्पा कोरपे हे त्याचं नाव ! पुस्तक होतं, ‘मी तो हमाल’. विलक्षण जीवनानुभव त्या पुस्तकातून साकार झालेला होता. त [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/हमाल-.jpg [postimage] => /2019/11/हमाल-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Nov 2019 [post_author] => 3135 [display_name] => विलास पाटील [Post_Tags] => विलास पाटील,पुनश्च,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2058] => Array ( [PostID] => 14555 [post_title] => झीनत, परवीन आणि शबाना एकत्र...... [post_content] => [post_excerpt] => झीनत, परवीन आणि शबाना एकत्र...... [post_shortcontent] =>  

चित्रस्मृती 

झीनत, परवीन आणि शबाना एकत्र......

एकदा का चित्रपटात भूमिका साकारणे हा 'अनेकदा तरी व्यवसाय ' आणि 'अधूनमधून मानसिक आनंद ' असतो असे मानले की कामे कशी सुरळीतपणे पार पडतात.... शबाना आझमीचेच बघा. खरं तर तिला 'अंकुर '', 'निशांत ', अशा चित्रपटांनी समांतर चित्रपटाची बुध्दिवादी अभिनेत्री अशी ओळख दिली. पण अशा चित्रपटात भूमिका साकारल्याने मिडियात कौतुक कव्हरेज, चित्रपट महोत्सवात हजेरी आणि काही पुरस्कार हेच प्राप्त होईल. 'स्टार अॅक्ट्रेस ' म्हणून जगायचं म्हणजे चकाचक गाडी, नवीन फॅशनचे कपडे , चपला, सौंदर्यलंकार ( आजच्या काळात आयफोन) हे हवेच आणि तो मार्ग मसालेदार मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारत जातो. पण त्यात किती रमायचे हे समजायला हवे... शबाना आझमीने ते वेळीच ओळखले आणि सी. पी. दीक्षित दिग्दर्शित 'फकीरा '(शशी कपूर नायक), मनमोहन देसाई दिग्दर्शित 'अमर अकबर अॅन्थनी ' ( विनोद खन्ना नायक), प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'ज्वालामुखी ' ( शत्रुघ्न सिन्हा नायक) अशा आणखीन काही  तद्दन व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारत साकारत एफ. सी. मेहरा निर्मित आणि उमेश मेहरा दिग्दर्शित 'अशांती ' ( १९८२) पर्यंत प्रवास केला आणि तो पुढेही सुरु ठेवला. मग वेग कमी केला. समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारणे यात अनेक बाबतीत  फरक आहे. आणि तो समजून उमजून स्वीकारला तरच मार्गक्रमण शक्य आहे. 'अशांती ' स्वीकारेपर्यंत शबाना आझमी त्यात मुरत गेली म्हणूनच तर या चित्रपटात तिने झीनत अमान आणि परवीन बाबी या ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत उत्तम भूमिका साकारली. 'अमर अकबर अॅन्थनी 'त शबाना, [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/shabana.jpg [postimage] => /2019/11/shabana.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Nov 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2059] => Array ( [PostID] => 14529 [post_title] => लोकशाहीत भ्रष्टाचार अटळच आहे का? [post_content] => [post_excerpt] => मी एका पत्रकार मित्राला म्हणालो, “गोरेसाहेब गेले व हे काळेसाहेब आले. यांच्याकडे पाहून शरम वाटते. [post_shortcontent] => अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या उपोषणाला मिळालेल्या प्रतिसादाचा पदर धरून, काँग्रेस हे भ्रष्टाचाराचे दुसरे नाव आहे हे मतदारांना पटवून देण्यात  भाजपला यश आले, त्यामुळे २०१४ साली देशांत काँग्रेसविरोधी लाट आली. त्यानंतरच्या पाच वर्षात आपण पाहिले की भ्रष्टाचार ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून सत्तेच्या मातीत नेहमीच भ्रष्टाचाराची शेती फुलते. याचा अर्थ हा की कदाचित आपल्या लोकशाही पद्धतीतच भ्रष्टाचार अपरिहार्य करणारी काहीतरी त्रुटी असली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा या पद्धतीमधील दोषांवरच चर्चा झाली पाहिजे. 'आजच्या काळातला' वाटणारा हा विचार प्रसिद्ध स्तंभलेखक दादूमिया यांनी १९७० सालीच मांडला होता, वसंत  मासिकातील प्रस्तुत लेखात. तो वाचल्यावर  राजकीय भ्रष्टाचारासंबंधीच्या कारणमीमांसेतील किमान काही बाबींवर  नक्कीच प्रकाश पडतो. दादूमिया  म्हणजेच डॉ दामोदर विष्णू नेने. ते बडोद्याला असतात आणि आता वयाच्या नव्वदीत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व हे अनेकानेक विरोधाभासांनी भरलेले आहे. हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ख्याती होती, मात्र ते कुराणाचे अभ्यासक होते. डॉक्टर म्हणून मुस्लिम वस्तीत प्रॅक्टिस करताना त्यांनी लिखाणासाठी दादूमिया हे नाव घेतले. १९७०च्या सुमारास साप्ताहिक सोबत, धर्मभास्कर माणूस यांमधून त्यांनी नियमित लेखन केले. इंदिरा गांधींपासून तर वाजपेयींपर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/11/27-1422360504-rklaxm.png [postimage] => /2019/11/27-1422360504-rklaxm.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Nov 2019 [post_author] => 3130 [display_name] => दादूमिया [Post_Tags] => राजकारण,वसंत,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2060] => Array ( [PostID] => 14518 [post_title] => दहावी - बारावीच्या मराठी विषयाची विद्यार्थीसंख्या आणि निकाल [post_content] => [post_excerpt] => माहिती तंत्रज्ञान विषय भाषा विषयाला पर्याय ठेवून आपण एक लाख २५हजार ८२६ विद्यार्थी भाषा विषयापासून गमावले. [post_shortcontent] =>

माहिती तंत्रज्ञान विषय भाषा विषयाला पर्याय ठेवून आपण एक लाख २५हजार ८२६ विद्यार्थी भाषा विषयापासून गमावले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जरी इंग्रजी भाषा विषय सोडून इतरही पाच विषयांना माहिती तंत्रज्ञान हा विषय पर्याय दिलेला असला तरी विद्यार्थी जी शाखा निवडतो त्या शाखेतील सर्व वैकल्पिक विषय हे त्याच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे असल्याने बहुतांश विद्यार्थी द्वितीय भाषा विषयाला पर्याय म्हणून माहिती तंत्रज्ञान हा विषय घेतात. खरे तर हा विषय आजच्या संगणकीय (digitization) जमान्यात अनिवार्य असणे आवश्यक आहे. त्याची स्वतंत्र अनुदानित विषय म्हणूनच व्यवस्था हवी. दहावी, बारावीच्या घसरलेल्या निकालाविषयी आणि विद्यार्थिसंख्येविषयी सांगताहेत मराठी विषयाचे अनुभवी शिक्षक राजेंद्र शिंदे - 


मागील ‘उच्च माध्यमिक स्तरावर भाषाविषयांच्या अभ्यासक्रमांतील असमानता’ या लेखात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या मराठी आणि इतर भाषा विषयांच्या अभ्यासक्रमांचा व पर्यायांचा तौलनिक विचार केला होता. प्रस्तुत लेखात शालान्त म्हणजे इयत्ता दहावीच्या भाषाविषयांच्या निकालांचा तौलनिक विचार करायचा आहे. त्यासाठी २०१७ ते २०१९ अशी तीन शैक्षणिक वर्षे विचारात घेतलेली आहेत. सन २०१२-१३  पर्यंत मूल्यमापनाची पद्धत प्रश्नपत्रिकाधारित होती व त्यासाठी स्वाध्यायांसह पाठ्यपुस्तके असत. मात्र २०१५-१६, २०१६-१७ पासून मूल्यमापनपद्धतीत बदल करण्यात आला. आजवरच्या प्रश्नपत्रिकेची जागा ज्ञानरचनावादावर आधारित कृतिपत्रिकेने घेतली. हा बदल विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींसाठी आव्हानात्मक हो [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/IMG-20191016-WA0000.jpg [postimage] => /2019/10/IMG-20191016-WA0000.jpg [userfirstname] => Rajendra [userlastname] => Shinde [post_date] => 31 Oct 2019 [post_author] => 2382 [display_name] => राजेंद्र शिंदे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2061] => Array ( [PostID] => 14464 [post_title] => विनम्र विकी [post_content] => [post_excerpt] => डॅड म्हणाले, “तुझं मन तुला काय ग्वाही देतंय हेच महत्त्वाचं आहे. Follow your heart.  सीन लहान असला तरी चालेल, पण तुझा प्रभाव जाणवला पाहिजे! आणि 'लव्ह शव्ह ते चिकन खुराणा' ही फिल्म मी केली. आज कदाचित अनेकांना ठाऊकही नसेल की, ह्या नावाचा सिनेमा येऊन गेलाय! पण समीक्षकांनी माझी दखल घेणारी एक-दोन वाक्यं लिहिली आणि ते माझ्यासाठी टॉनिक ठरलं ! [post_shortcontent] =>  

अवघ्या चारेक वर्षांपूर्वी विकी कौशलचा उल्लेख आल्यास 'हा कोण?' असा प्रश्न सहजच मनात यायचा. मनाशी ठोकताळे निर्माण होत- विकी फिल्मी फॅमिलीशी कनेक्टेड नसावा, नाहीतर त्याच्याविषयी कधीतरी,  कुठेतरी ऐकायला मिळालं गेलं असतं. विकीचं नाव कधी कुठल्याही गॉसिपशी निगडित नव्हतं, त्यामुळे हा पठ्ठा तसा चर्चेत नसे ! विकी कौशलचा अभिनय असलेला 'मसान'  हा त्याचा पहिला कमर्शिअल सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला आणि अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये त्या सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. त्यांनंतर आलेल्या 'रामन-राघवन' 'संजू ' 'राजी' आणि 'उरी- द-सर्जिकल स्ट्राईक' अशा प्रत्येक सिनेमानिशी विकी कौशलचे नाव जगात प्रसिद्ध झाले. नुकताच ह्या अभिनेत्याला 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि विकी कौशल या अभिनेत्याचा  स्टारडमकडे प्रवास सुरू झाला.

२०१९ आणि २०२०मध्ये विकीचे अनेक मोठे चित्रपट रिलीज होताहेत. फिल्मी तरीही नॉन फिल्मी कुटुंबात वाढलेल्या विकी कौशलचा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे. ‘वयम’साठी त्याच्याशी गप्पा मारताना अतिशय विनम्र, निगर्वी विकी भेटला.. आपलासा वाटला..

‘वयम’च्या मुलांसाठी त्याने कथन केलेले त्याचे हे मनोगत-

माझा जन्म १६ मे १९८८ या दिवशी मुंबईत झाला. माझे वडील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल, आई वीणा कौशल आणि माझा धाकटा भाऊ सनी कौशल  असं आमचं कुटुंब! आमचे दादा-दादी (वडिलांचे आई-वडील) पंजाबला राहात असत. त्यांना भेटण्यासाठी माझ्या वडि [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/vicky-kaushal-inside-11556043767.jpg [postimage] => /2019/10/vicky-kaushal-inside-11556043767.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Oct 2019 [post_author] => 1877 [display_name] => पूजा सामंत [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2062] => Array ( [PostID] => 14089 [post_title] => मैत्रिणींचे नवरे [post_content] => [post_excerpt] => एके काळची पतिपरायण स्त्री, अलिकडे स्वतंत्र बुद्धीने वागत असलेली पाहून त्याचा अहंकार दुखावला जातो. [post_shortcontent] => या लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही फसला असाल याची गॅरेंटी आहे. 'मैत्रिणींचे नवरे' भेटल्यावर पुरुषांची काय स्थिती होते हा या लेखाचा विषय असावा असं वाटलं ना तुम्हाला? पण तसं मुळीच नाही. आपल्या मैत्रिणीचा नवरा भेटल्यावर, दुसऱ्या मैत्रिणीची अवस्था काय होते, नवरा हा विषय दोन मैत्रिणींमध्ये कसा अडचणी निर्माण करणारा ठरतो...अशा विषयावरला हा खमंग लेख आहे. आमच्या महिला सदस्यांना हि दिवाळीची भेट म्हणा हवं तर. परंतु पुरुष सदस्यांनीही आवर्जून वाचावाच, आपल्या बायकोची मैत्रिण आपल्याविषय़ी कसा विचार करते ते् जाणून घेण्यासाठी. विनोदी लेखांच्या मालिकेतील ही गोलाकार, काटेरी चकली! आणि लेख ६० वर्षांपूर्वीचा असला तरी आपण, बायका, त्यांच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे अजूनही तस्सेच आहोत. अंक – आलमगीर, दिवाळी अंक १९५९  मैत्रिणींचे नवरे सामान्यतः तीन जातींचे असतात. कांही उपयुक्त असतात, कांही उपद्रवी असतात आणि इतर निरुपयोगी-निरुपद्रवी असतात. स्त्रियांच्या दृष्टिकोनांतून पाहतां मैत्रिणींच्या नवऱ्यांना टाळूं म्हणताही टाळतां येत नाही. कारण बहुतेकांना जीवनाच्या सहाऱ्यांत मैत्रिणी या ओयॅसिससारख्या आवश्यक भासतात आणि सहसा त्या नवऱ्यावाचून आढळत नाहीत. बाकी नवरा हाच खरा स्त्रीचा दागिना! स्वतःचा असा हक्काचा नवरा नसल्यास मैत्रिणींच्या या नवऱ्यांशी फार जपून वागणे इष्ट असते. याचे कारण तर कोणत्याही बाबतींत समतोल बुद्धीने वागणारी मैत्रीण, नवऱ्याची बाब येतांच बुद्धिभ्रंश झाल्यासारखी वागूं लागते. ती तुम्हांला आपल्या नव्या घरी येण्याचा पुन्हां पुन्हां आग्रह करील. मुद्दाम आपण होऊन स्वतःच्या नवऱ्याशी तुमचा परिचय करून देण्यास धडपडेल. तुम्हांला तो यदाकदाचित् सामान्य वाटेल, म्हणून त्याचे असाम [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/navare.jpg [postimage] => /2019/10/navare.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Oct 2019 [post_author] => 3123 [display_name] => ललिता वालावलकर [Post_Tags] => विनोद,आलमगीर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2063] => Array ( [PostID] => 14501 [post_title] => जलते है जिसके लिये...शुभ दीपावली [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => जलते है जिसके लिये...शुभ दीपावली 'सिनेमॅजिक' हे 'पुनश्च'चं भावंडं, बहुविधच्या छत्राखाली विस्तारत आहे. कला, भाषा,साहित्य, संस्कृतीचा वसा आधुनिक युगातील डिजिटल माध्यमात सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सुदैवानं त्याला तुम्ही उत्तम साथ देत आहात. आजचा व्हीडिओ हा एक प्रकारे आम्ही जे काही करतो आहोत, त्याचं प्रतिक आहे. श्रेष्ठ ते कधीच नष्ट होत नाही, ते रूप बदलून परत परत आपलं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी आपल्यासमोर येत असतं. तलतच्या रेशमी, कंपीत आवाजात आपण 'जलते है जिसके लिये' हे गाणं हजारदा ऐकलं असेल आजवर. स्निती शर्मा ही सुंदर आणि सुंदर आवाजाची तरूणी ते नव्या युगाच्या, नव्या तंत्रात गाते तेंव्हा तरुण पिढीलाही ते आवडतं. तलतचं गाणं कायम तलतचंच राहणार आहे, परंतु त्यात स्वतःचं काही घालून  एखादी तरूण गायिका ते सादर करते तेंव्हा आपल्या मनाचे 'दिये'सु्ध्दा उदारतेच्या रसिकतेनं उजळले पाहिजे. दिवाळीच्या प्रकाशात हे गाणं ऐका, भूतकाळात जा आणि त्याचा धागा वर्तमानाशी जोडा. आमचे वाचक, श्रोते आणि प्रेक्षक, सगळ्यांना दिवाळीच्या सुरेल शुभेच्छा. [video width="640" height="360" mp4="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2019/10/jalate-hain.mp4"][/video] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2064] => Array ( [PostID] => 14507 [post_title] => के. एम. सी. महाविद्यालयातील ‘वाचन प्रेरणा दिन’ [post_content] => [post_excerpt] => सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी [post_shortcontent] =>

वाचन ही व्यक्तीच्या परिपूर्ण विकासातील आवश्यक अशी मूलभूत प्रक्रिया आहे. आपण छंद म्हणून 'वाचनध्यास' घेतला आणि पुस्तकांच्या सहवासात दिवसातला काही वेळ घालवला तर जगणं अधिक आनंददायी होईल. वाचनाच्या संस्कारातूनच विविध क्षेत्रातील संपन्न अशी व्यक्तिमत्त्वे घडली आहेत. युवा पिढीने हा मूल्यसंस्कार जाणीवपूर्वक जोपासायला हवा, असे आवाहन के. एम. सी. महाविद्यालयात आयोजित  केलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’ च्या कार्यक्रमात मान्यवरांनी  केले.

भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा होतो. मराठी भाषा व साहित्य मंडळ, ग्रंथालय व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सर्व ग्रंथाचे प्रदर्शन (वाचन कट्टा), सामूहिक वाचन, निबंध स्पर्धा, ‘पुष्पगुच्छ नाही पुस्तक भेट योजना’  या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिमखाना चेअरमन व मराठी विभागाचे प्रमुख प्रा. मोहन बल्लाळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

 इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. डी. पी. गायकवाड यांनी भारतीय अवकाश संशोधनातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यां [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/319209-books-representational.jpg [postimage] => /2019/10/319209-books-representational.jpg [userfirstname] => Bhausaheb [userlastname] => [post_date] => 29 Oct 2019 [post_author] => 2555 [display_name] => डॉ. भाऊसाहेब नन्नवरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2065] => Array ( [PostID] => 14456 [post_title] => चकली चुकली... अनारसा रुसला... [post_content] => [post_excerpt] => तळणीतून बाहेर काढल्यावर चकल्या आधी कागदावर पसरून ठेवाव्यात. सगळ्या चकल्या झाल्यावर, त्या पुरेशा थंड झाल्यावर मगच डब्यात भराव्यात. चकल्या गरम असताना भरल्या तर त्या सर्दावतात. अनारसा तळण्याचं हे काम फारच नाजूकपणे करावं लागतं. पण चांगला खुसखुशीत अनारसा असा काही तोंडात विरघळतो, की सगळी मेहनत वसूल! [post_shortcontent] =>

दिवाळीचा फराळ करताना ‘सर्वच गोष्टी कशा जमून यायला लागतात’ हे ब्रीदवाक्य आई-आजी म्हणतात. हे ‘जमून येणं’ म्हणजे विज्ञान! ते समजून घेऊया-

दिवाळीत रोजच्या पोळीभाजी-आमटीपासून सुटका मिळते ती दिवाळीच्या फराळामुळे. चकली, करंजी, चिवडा आणि लाडू हे दिवाळीचे मुख्य पदार्थ. त्यांच्या जोडीला चिरोटे, शंकरपाळी, कडबोळी, साटोऱ्या, शेव, अनारसे असे अनेक! फराळाचे हे पदार्थ ज्याने कोणी शोधून काढले असतील, त्यांचं खूप कौतुक वाटतं. कसं काय बुवा त्यांच्या मनात आलं असेल की, असे असे पदार्थ केले की ते झकास होतील? हे पदार्थ करतानाही खास कसब वापरण्याची आवश्यकता लागते. चक्क विज्ञान वापरून प्रत्येक पदार्थाची रीत ठरवली गेली आहे. चकलीचं पीठ, ज्याला भाजणी म्हणतात, ते तयार करण्यात जसं कौशल्य आहे, त्याप्रमाणेच ते मळून, तळण्यातही! ‘सर्वच गोष्टी कशा जमून यायला लागतात’ हे माझ्या आजीचं ब्रीदवाक्य असे. हे ‘जमून येणं’ म्हणजे काय तेच पाहूया. फराळाचे पदार्थ बनवताना त्यातल्या प्रत्येक छोटय़ा छोटय़ा कृतीला फार महत्त्व असतं, शिवाय ‘पेशन्स’ही लागतो! चकलीची भाजणी करताना प्रत्येक गोष्ट नीट भाजली गेली नाही, तर चकली चिवट, मऊ बनते. जास्त भाजल्या गेलेल्या डाळींमुळे तर चकली एवढी ठिसूळ बनते की, तळतानाच चकलीचे तुकडे पडतात; शिवाय कधीकधी कडवट चवही येते, तर कधी करपट वास येत राहतो. भाजणीचं प्रमाणही फार महत्त्वाचं असतं. जेवढे तांदूळ, त्याच्या निम्मी चण्याची डाळ; आणि जेवढी चणा डाळ, त्याच्या निम्मी उडदाची डाळ. थोडे थोडे धने आणि जिरं हे चवीसाठी. हे सारं वेगवेगळं भाजून घ्यायचं, मग एकत्र करायचं आणि दळायचं, की झाली चकलीची भाजणी! पाहा हं, डाळींमध्ये एक अंगभूत चिकटपणा असतो. तांदळ [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/maxresdefault.jpg [postimage] => /2019/10/maxresdefault.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Oct 2019 [post_author] => 3117 [display_name] => आनंद घैसास [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2066] => Array ( [PostID] => 14476 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट चंद्राची! (भाग - चार) [post_content] => [post_excerpt] => चंद्राच्या अवस्थांना, त्याच्या रूपांना मानवाने दिलेल्या नावांच्या मजेशीर गोष्टी! [post_shortcontent] =>

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवून बराच काळ लोटला. आता त्याची चंद्रावर वस्ती करण्याची मनीषा आहे. पण तरी त्याला पृथ्वीवरून दिसणारं चंद्राचं रूप मोहवतं. आदिम काळापासून मानवाला चंद्र आणि चांदणं यांची भूरळ पडत आलेली आहे. चांदण्यानं भरलेलं आकाश आणि अमावस्येचा गूढमय काळोख या सृष्टीतील दोन्ही अवस्थांचा माणसाला मोह वाटत राहिला आहे. मानवाला चंद्राच्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या ह्या रूपांविषयी औत्सुक्य, नवल वाटत राहिलं आहे. त्यातूनच त्याने निसर्गातील बदणाऱ्या ऋतूंची सांगड चंद्राच्या परिवर्तनीय रूपाशी घातली असणार. मराठी आणि भारतातल्या वेगवेगळ्या कालगणनेत चंद्राच्या या अवस्थांना विशेष महत्त्व आहे. आपले सगळे सण – उत्सव चंद्राच्या याच अवस्थांना  साक्षी मानून साजरे केले जातात. चंद्राच्या ह्या अवस्थांना, त्याच्या रूपांना मानवाने दिलेल्या नावांच्या गोष्टी मजेशीर आहेत.

-------------------------------------------------------------------------------

हेही वाचाः -

शब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)

शब्दांच्या पाऊलखुणा – छडी लागे छमछम! (भाग – दोन)

मा

चांदण्यांची रात्र म्हणजे पौर्णिमा आणि अजिबात चंद्र नसलेली रात्र [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/IMG-20190816-WA0003.jpg [postimage] => /2019/10/IMG-20190816-WA0003.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 28 Oct 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => लोकमत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2067] => Array ( [PostID] => 14537 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- २८ ऑक्टोबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => म्हणजे मतदारांनी त्या पक्षास कडय़ापर्यंत नेले. पण कडेलोट केला नाही. हा इशारा आहे. [post_shortcontent] => गेला आठवडा निवडणुकांनी व्यापलेला होता. प्रचाराची समाप्ती, मतदानाचे आवाहन, मग मतदानाचा घसरलेला टक्का, मग निकालांचे अंदाज आणि शेवटी निकालांचे अर्थ अशा सर्व मुद्द्यांनी वर्तमानपत्रांचे अग्रलेख भरून वाहिले. पैकी निकालांच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रत्येक अग्रलेखात विश्लेषणाखेरीज अन्य विषय नव्हता. त्यामुळे यंदा बघूया विविध अग्रलेख काय म्हणताहेत महाराष्ट्राच्या निकालांवर. ********** गेली पाच वर्षे राज्यात महायुतीची सत्ता होती. या सत्ताकाळात महायुतीच्या सरकारने विकासाची जी प्रचंड कामे केली, ती लक्षात घेत मतदारांनी पुढल्या पाच वर्षांसाठी महायुतीला कौल देतानाच जनादेशाचा सन्मान राखण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या वेळी वेगवेगळे लढूनही भाजपाला 122 तर शिवसेनेला 63 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही जास्त जागा मिळतील, अशी दोन्ही पक्षांना अपेक्षा होती, मतदानोत्तर चाचण्यांनीही तसे संकेत दिले होते. भाजपानेही अब की बार 220 पार, असा नारा दिला होता. तो कशाच्या आधारावर दिला होता, हे कळत असले तरी वळले नाही, हे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे राज्यात सत्तेत राहिलेल्या महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, तर तो एक विक्रमच झाला असता. पण, तसे घडले नाही. ते का घडले नाही, याचा शोध महायुतीतल्या पक्षांना घ्यावाच लागणार आहे. थोडक्यात काय, तर जो विजय मिळाला आहे, जनतेने जो कौल दिला आहे, त्याबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आत्मिंचतन करावे लागणार आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी दलबदलूंना शिकविलेला धडा! काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपा-शिवसेनेत आलेल्या 35 पैकी 19 नेत्यांना मतदारांनी पराभूत करून भविष्यात कसा कल राहील, याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. सगळ्यात मोठा [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/sena-bjp-new.jpg [postimage] => /2019/10/sena-bjp-new.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 28 Oct 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => सुधन्वा कुलकर्णी,आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2068] => Array ( [PostID] => 14470 [post_title] => गुणी 'बाळ' असा.../उदय सप्रे [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => संगीत क्षेत्रातील एक चालती बोलती दंतकथा काल 82 वर्षांची झाली. त्या दंतकथेची ही सुरेल कथा सांगितली आहे संगीत अभ्यासक आणि जाणकार रसिक लेखक उदय सप्रे यांनी आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की जो पहिल्यांदा चालायला लागला तेंव्हा ८ वर्षाचा होता.पायाला हाडाचा क्षयरोग झालेला , पायाच्या असह्य वेदनेमुळे जो कळवळायचा , लपालपीच्या खेळात सहज पकडला जायचा कारण डाव्या पायामागची रक्ताची धार सांगायची तो कुठे लपलाय ते ! याच्या गळणार्‍या रक्त पुवामुळे मोठ्या ४ बहिणी कुठे बाहेर खेळायलाच जात नसंत... वडील गेले ( २४ एप्रील १९४२ )  ४१ वर्षे ३ महिने २३ दिवस त्यांचं वय होतं व याचं वय होतं साडे चार वर्षे ! कोल्हापूरच्या मुक्कामात एका शेतकर्‍याने दिलेली मुळी उगगाळून लावली व आठ दिवसांत पाय बरा झाला व आठव्या वर्षी हा चालायला लागला पण डावा पाय आखूड राहिला.असा हा कृश चालीचा मुलगा ९ व्या वर्षी छान चालीत गाऊ लागला तो अजून गातोय आजपर्यंत ! चाल नीट नसलेला हा भलत्याच चांगल्या चालीचा निघाला ! ९ व्या वर्षी फिटस् चा आजार झाल्यावर पुढे औषधपाण्याने नव्हे तर शंकरापुढील अखंड ज्योतींनी हा १३ वर्षांनी म्हणजे २२ व्या वर्षी चं फिटस् चं भयंकर दुखणं गेलं! मंडळी हा मुलगा म्हणजे २६ आॅक्टोबर १९३७ रोजी सांगलीला मूळ हर्डिकर आडनांवाच्या पण मंगेशीला स्थायिक झाल्याने आंडनांव मंगेशकर पडलेल्या मास्टर दीनानाथ व शेवंती यांना लता , मीना , आशा व उषा या ४ बहिणींनंतर झालेला ह्रृृदयनाथ ऊर्फ बाळ ! बाळच्या आठवणीतील मास्टर दीनानाथांच्या अनेक आठवणींपैकी एक इथे नमूद करतो..... लता,मीना,आशा,उषा खाली खेळायला गेल्या होत्या.आई स्वयंपाकघरात काहितरी करीत होती.मला शौचाला लागली. सरपटत मी खालच्या संडासात जाऊ [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/hryidaynth.jpg [postimage] => /2019/10/hryidaynth.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2069] => Array ( [PostID] => 14450 [post_title] => आपलाही Thanks Giving [post_content] => [post_excerpt] => आपल्याकडे दिवाळीला आपण केवळ घरातच नाही तर दारात, आवारात पणत्या, आकाशकंदील लावतो, रांगोळ्या काढतो. का, तर आपल्या घरातला आनंद आणि प्रकाश इतरांपर्यंत पोचावा, सर्वत्र पसरावा. आपले जीवन आपल्या भोवतालाशी जोडलेले असते. त्या भोवतालाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण परिसर  पणत्यांनी व रांगोळ्यांनी सजवतो. आपण दिवाळीला नवे कपडे घालतो, फराळाचा आनंद लुटतो, सुट्टीचा आनंद उपभोगतो. पण दिवाळीतील ThanksGiving ची भावना जरा अधिक जाणीवपूर्वक समजून घेतली की दिवाळीचे निमित्त साधून आपण ThanksGiving साजरे करू शकू. बघा, पटतंय का!   [post_shortcontent] =>

अमेरिकेत जसा ThanksGiving Day आहे तसा ThanksGiving Day आपल्याकडेही आपण दिवाळीत साजरा करतो. कसा ? वाचा त्यासाठी हे 'वयम्' दिवाळी अंक २०१९ मधील संपादकीय- 

'वयम्' दोस्तांनो दोन महिन्यांपूर्वी ‘वयम्’च्या संपादकीय लेखात मी म्हटले होते की आपण सॉरी आणि थँक यू म्हणण्यात कंजुषी करतो! त्यावेळी एक प्रतिक्रिया आली की, अमेरिकेत जसा ThanksGiving Day आहे, तसा आपल्या देशात नाही, तो आपण साजरा करायला हवा. मनात आले, ThanksGiving Day नसला तरी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणारे सण आहेत आपल्याकडे. मी आणि माझे कुटुंबीय यांच्या पलीकडे जाऊन सर्वांचे आभार मानण्याच्या पद्धती सर्व संस्कृतींत आहेत. आपल्याकडे दिवाळीला आपण केवळ घरातच नाही तर दारात, आवारात पणत्या, आकाशकंदील लावतो, रांगोळ्या काढतो. का, तर आपल्या घरातला आनंद आणि प्रकाश इतरांपर्यंत पोचावा, सर्वत्र पसरावा. आपले जीवन आपल्या भोवतालाशी जोडलेले असते. त्या भोवतालाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण परिसर  पणत्यांनी व रांगोळ्यांनी सजवतो. आपण दिवाळीला नवे कपडे घालतो, फराळाचा आनंद लुटतो, सुट्टीचा आनंद उपभोगतो. पण दिवाळीतील ThanksGiving ची भावना जरा अधिक जाणीवपूर्वक समजून घेतली की दिवाळीचे निमित्त साधून आपण ThanksGiving साजरे करू शकू. बघा, पटतंय का! दिवाळीचा प्रत्येक दिवस एकेका घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. वसुबारसच्या दिवशी गाई-म्हशींची पूजा करायची पद्धत आपल्याकडे आहे, आजही ती गावाकडे पाळली जाते. ही मुकी जनावरे आपल्याला नेमाने दूध देतात, त्यांचे कोडकौतुक करून त्यांना Thank You म्हटले जाते या दिवशी. इतकेच काय, पूर्वी केरसुणीची पूजा केली जायची, त्या दिवशी [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/diwali.png [postimage] => /2019/10/diwali.png [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 26 Oct 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2070] => Array ( [PostID] => 14378 [post_title] => पहिला दिवाळी अंक- मनोरंजन १९०९ [post_content] => [post_excerpt] => १९०९ साली निघालेल्या मनोरंजनाचा ‘दिवाळीचा खास अंक’ म्हणजे मराठींतील पहिला विशेषांक होय. [post_shortcontent] => अंक- अलका, दीपावली १९५९ गंमत बघा. आपण म्हणतो, बदल हाच जगाचा स्थायीभाव आहे. पण प्रत्यक्षात बघायला जावं तर बदल न होणं हाच स्थायीभाव दिसतो. खड्डे, भ्रष्टाचार,महागाई, बेकारी गेली शेकडो वर्षे कायम आहेत. तर दिवाळी अंकामध्ये आता आधीसारखी गंमत राहिलेली नाही, हेही आपण गेली पन्नास वर्षे ऐकतोय. १९५९साली, म्हणजे मराठी दिवाळी अंकांच्या सुवर्णवर्षी, दिवाळी अंकांविषयी ज्या तक्रारी होत्या, त्याच तक्रारी आजही तशाच कायम आहेत. म्हणजे साठ वर्षात काहीच बदललेले नाही असे म्हणायचे? की साठ वर्षांपूर्वी जे बिघडले होते,ते अधिक बिघडणार नाही याची आपण दक्षता घेतली असे म्हणायचे? साठ वर्षांपूर्वी १५० दिवाळी अंक निघत, आता ३५० निघतात. या वास्तवाच्या प्रकाशात वाचा, १९०९ साली आलेल्या मराठीतील पहिल्या दिवाळी अंकाची ही हकीकत. हा लेख लिहिला आहे बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (२६ मार्च १९०९- २७ नोव्हेंबर २०००) यांनी, अर्थात १९५९ साली. सातोस्कर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख ग्रंथपाल होते.  कथा, कादंबरी, ललित लेख अशा पन्नासेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ********** नवरात्र संपून दसरा उजाडला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचे वेध लागतात. मोरू फटाक्यासाठी बापाला तगादा लावतो, मोरूची आई चकल्या, कडबोळी, करंज्यांचे साहित्य गोळा करू लागते, मोरूची बहिण रांगोळीसाठी पांढरा दगड कुटूं लागते, आणि मोरूचा बाप दिवाळीच्या खर्चाचा लागणारा जादा पैसा कसा उभारावा याच्या क्लृप्त्या शोधून काढण्यांत दंग होतो. एखादा मोरूचा बाप जर संपादक असला किंवा एखाद्या मासिकाचा चालक असला तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचे सोने लुटण्यासाठी शिलंगणाला जाण्याऐवजी तो दिवाळी अंकाच्या पानांतून किती सोन [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/मनोरंजन.jpg [postimage] => /2019/10/मनोरंजन.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Oct 2019 [post_author] => 3107 [display_name] => वा. द. सातोस्कर [Post_Tags] => मराठी नियतकालिक,पुनश्च,अलका,वा. द. सातोस्कर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2071] => Array ( [PostID] => 14430 [post_title] => यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद... [post_content] => [post_excerpt] => यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद... [post_shortcontent] => यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद...

चित्रस्मृती 

यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद...

अपयश हे वाईटच! सिनेमाच्या जगात तर कोणा कोणाला म्हणून आपला चित्रपट फ्लाॅप झाल्याचे मुळीच नको असते. त्याची साधी आठवणही नको असते... याचे कारण म्हणजे अनेक फ्लाॅप चित्रपट फारसे कोणाच्या खिजगणीत नसतात. आणि सिनेमाचे जग तर आपण कसेही करून 'फोकस 'मध्ये असावे या वृत्तीचे! 'जोशिला ' ( रिलीज १९ ऑक्टोबर १९७३) नावाचा चित्रपट माहित्येय? आणि तोदेखिल यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला आणि देव आनंदची हीरोगिरी असलेला? संगीतकार राहुल देव बर्मनच्या निस्सीम चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच माहित असणारच. कारण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरी त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. किसका रस्ता देखे यह दिल.... , दिल मे जो बाते है...., कुछ भी करलो एक दिन तुमको मेरी होगा होना.... केवळ गाण्यांच्या क्रेझवर अनेक सामान्य चित्रपट 'गल्ला पेटी'वर यशस्वी ठरलेत हे जुन्या आठवणीत रमताना लक्षात येते ( उदा. राजेश खन्ना व तनुजाची भूमिका असलेला 'मेरे जीवन साथी ') .पण असे सगळेच चित्रपट यशस्वी ठरत नाहीत / ठरले नाहीत. पब्लिक कुछ तो चाॅईस करेगी ना? आता चित्रपटाचे जग म्हणजे काही चित्रपटांबाबत किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा असतातच... निर्माते आणि वितरक गुलशन राॅय यांनी आपल्या 'जाॅनी मेरा नाम ' ( दिग्दर्शक विजय आनंद, १९७०)च्या घसघशीत यशानंतर आपल्या त्रिमूर्ती फिल्म या बॅनरखालील पुढील चित्रपट विजय आनंदनेच दिग्दर्शित करण्याचे पाऊल टाकले. विजय आनंदने आपल्या आनंदबंधुंच्या नवकेतन फिल्म या बॅनरबाह [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/yash.jpg [postimage] => /2019/10/yash.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 25 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2072] => Array ( [PostID] => 14087 [post_title] => तीन पैशाचा तमाशा [post_content] => [post_excerpt] => अभिव्यक्तीची चौकट ठरवून घेऊन मग सोयीनुसार तिच्यात आशय ठाकूनठोकून बसविण्याची त्यांची कार्यपद्धती असावी, [post_shortcontent] => अंक - माणूस, २२ जुलै १९७८ दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर थिएटर अकॅडमीने जून-अखेरीस ‘तीन पैशाचा तमाशा’ रंगभूमीवर आणला. त्याच्या गुणवत्तेचा विचार करण्यापूर्वीच, मराठी रंगभूमीवरचा तो एक अगदी नवा व महत्त्वाचा प्रयोग आहे हे मान्य झाल्यामुळे ‘माणूस’मधून त्याची सविस्तर दखल घेण्याचे ठरले. त्यासाठी लिहिलेला हा लेख ही माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया असली, तरी ती निश्चित व शब्दांकित करण्यापूर्वी ज्यांच्याशी मी चर्चा केली त्या सर्वांनी, म्हणजे डॉ. जब्बार पटेल, श्री. आनंद मोडक, श्री. भास्कर चंदावरकर आणि श्री. पु. ल. देशपांडे व माझे मित्र संजीव मंगरूळकर, मंजिरी परांजपे यांनी दिलेल्या सहकार्याची नोंद प्रथमच करणे अगत्याचे आहे. हा तमाशा कोणाचा? ‘तीन पैशाचा तमाशा’ हा ब्रेश्टचा की जब्बार पटेलांचा की पु. ल. देशपांडे यांचा इथपासूनच चर्चा करायला हवी. कारण त्याच्या संग्रहणाला निकंष कोणते लावायचे हे अंशतः त्यावर अवलंबून आहे. नाट्यप्रयोगाची जाहिरात ब्रेश्टचा नामोल्लेख करीत नाही. ती पु. ल. देशपांडे यांचा तीन पैशाचा तमाशा असेच म्हणते व तीच भूमिका त्याचे सादरकर्ते तर्कपातळीवरही घेतात. ‘पु. लं. नी लिहिलेलं एक नाटक व त्याचा आम्ही केलेला एक प्रयोग, यांच्याबद्दलच तुम्ही स्वतंत्रपणे लिहा-बोला. सतत ब्रेश्टचा संदर्भ घेण्याची निकड दिसत नाही’ असा आपला आग्रह डॉ. जब्बार यांनी स्पष्टपणेच बोलून दाखविला. श्री. पु. ल. देशपांडे यांनीही वेगळ्या व किंचितशा अनाग्रही शब्दात हीच भूमिका मांडली. ब्रेश्टच्या नाटकावरून स्फूर्ती घेतली असली तरी रूपांतरप्रक्रिया वगैरेमुळे वेगळे झालेले एक मराठी नाटक (पु. लं. च्याच शब्दात ‘एक स्वतंत्र piece’) या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितले जावे, हा त [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/tpt3_jpg.jpg [postimage] => /2019/10/tpt3_jpg.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Oct 2019 [post_author] => 3106 [display_name] => शिरीष सहस्रबुद्धे [Post_Tags] => माणूस,नाटक रसास्वाद,दीर्घा,शिरीष सहस्रबुद्धे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2073] => Array ( [PostID] => 14427 [post_title] => महत्वाचा तमिळ दिग्दर्शक वेट्रीमारणच्या 'वडं चेन्नई'  [post_content] => [post_excerpt] => या फिल्मला रिलीज होऊन आज एक वर्ष झालं. दोन भागात असलेल्या या फिल्मचा पुढील भाग येणार नाही म्हणून एक फेक बातमी फिल्म कंपनियन या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी धडकली होती. यामुळे फिल्मच्या चाहत्यांमध्ये एक निराशा पसरली. त्याचं कारणही तसंच आहे. ती फिल्म एवढी प्रभावित करणारी आहे की ज्यांनी पाहिली आहे ते त्या फिल्मचा पुढचा भाग कधी येतोय याकडे डोळे लावून बसले आहेत. पण त्या फिल्मचा नायक धनुषने ही फेक बातमी आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितल्यावर त्या फिल्मच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली.  [post_shortcontent] => या फिल्मला रिलीज होऊन आज एक वर्ष झालं. दोन भागात असलेल्या या फिल्मचा पुढील भाग येणार नाही म्हणून एक फेक बातमी फिल्म कंपनियन या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी धडकली होती. यामुळे फिल्मच्या चाहत्यांमध्ये एक निराशा पसरली. त्याचं कारणही तसंच आहे. ती फिल्म एवढी प्रभावित करणारी आहे की ज्यांनी पाहिली आहे ते त्या फिल्मचा पुढचा भाग कधी येतोय याकडे डोळे लावून बसले आहेत. पण त्या फिल्मचा नायक धनुषने ही फेक बातमी आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितल्यावर त्या फिल्मच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली.

महत्वाचा तमिळ दिग्दर्शक वेट्रीमारणच्या 'वडं चेन्नई'

या फिल्मला रिलीज होऊन आज एक वर्ष झालं. दोन भागात असलेल्या या फिल्मचा पुढील भाग येणार नाही म्हणून एक फेक बातमी फिल्म कंपनियन या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी धडकली होती. यामुळे फिल्मच्या चाहत्यांमध्ये एक निराशा पसरली. त्याचं कारणही तसंच आहे. ती फिल्म एवढी प्रभावित करणारी आहे की ज्यांनी पाहिली आहे ते त्या फिल्मचा पुढचा भाग कधी येतोय याकडे डोळे लावून बसले आहेत. पण त्या फिल्मचा नायक धनुषने ही फेक बातमी आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितल्यावर त्या फिल्मच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली. खरं पाहिलं तर ती मागच्या वर्षातील बेस्ट तमिळ फिल्म आहे. ती पाहिल्यानंतर चाहते पुढच्या भागाची वाट का पाहत आहेत हे लक्षात येईल. गेल्या वर्षी वडं चेन्नई पाहिल्यानंतर मी लिहिलेला लेख फिल्मच्या वर्षपूर्ती निमित्ताने परत शेयर करत आहे. 1987. उत्तर चेन्नईतील एका हॉटेलात चौघेजण नुकताच एक मर्डर करून बसलेले आहेत. त्यांचे कपडे रक्ताने माखलेले आहेत. त्यांच्या समोर र [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/vadachennai.jpg [postimage] => /2019/10/vadachennai.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2074] => Array ( [PostID] => 14069 [post_title] => एक 'प्रासादिक' मृत्युलेख [post_content] => [post_excerpt] => ‘प्रसाद’ म्हणजे मराठी मासिक, आणि तेही अगदी निराळ्या प्रकारच्या लिखाणाने भरलेले, समाजाच्या आवडीनिवडीपेक्षां दूर असलेले. [post_shortcontent] => लेखक, प्रकाशक, संपादक  असलेल्या यशवंत गोपाळ जोशी (१७ डिसेंबर १९०१- ७ नोव्हेंबर १९६३) यांना सगळे य.गो. जोशी याच नावाने ओळखतात. यशवंत गोपाळ म्हटले की ते अनोळखी वाटतात आणि ‘यगो’ म्हटले की अगदी जवळचे, आप्तासारखे. कारण  ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘वहिनीच्या बांगड्या’ सारखे चित्रपट लिहिल्याने ते कुटुंबातलेच एक वाटायचे. लेखक म्हणून त्यांनी फडके-खांडेकरांच्या काळात स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि प्रणयापेक्षा त्याग, कुटुंबमूल्ये यांना महत्व देणारी कथानके लिहिली. प्रकाशक म्हणूनही त्यांनी वैचारिक पुस्तके प्रसिद्ध करण्यास प्राधान्य दिले. सोशॅलिझम, फॅसिझम, कम्युनिझम आदि संकल्पनांवर मराठीत ग्रंथ उपलब्ध करून दिले. अध्यात्मिक, वैचारिक , चितनात्मक अशा ‘प्रसाद’ या मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या मृत्यूनंतर शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर यांनी १९६३ सालच्या ‘प्रसाद’ या मासिकात लिहिलेला हा लेख. सोनोपंत हे स्वतः संत साहित्याचे गाढे अभ्यासक. तुकारामांची गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, अध्यात्म शास्त्राची मूलतत्वे असे ग्रंथ त्यांनी संपादित केले. प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून ते जनसामान्यांमध्ये परिचित होते. शास्त्री- दांडेकर यांचा स्नेह कसा जुळला, कसा वृद्धिंगत झाला आणि अखेर प्रसाद या मासिकाचे संपादकपदही सोनोपंतांकडे कसे आले हे सांगणारा हा मृत्यूलेख. यगोंच्या अनोपचारिक, कौटुंबिक शैलीला त्याच शैलीत वाहिलेली आदरांजली जणू. मला चुकूनही वाटले नव्हते की अडीच तीन महिन्यांपूर्वी भाऊंच्या घरी त्यांची माझी झालेली भेट ही शेवटचीच होती म्हणून! प्रकाशित पुस्तकाच्याबाबत एका कामासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. पण विधिघटना विचित्र असतात हेच खरे! जोशीबोवा आजारी होते. मीही आजारीच झालो होतो. त्यांनी मला विश्रांती [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/20451972_1735351816757752_4784374968379248296_o.jpg [postimage] => /2019/10/20451972_1735351816757752_4784374968379248296_o.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Oct 2019 [post_author] => 3097 [display_name] => शं. वा. दांडेकर [Post_Tags] => प्रसाद,पुनश्च,व्यक्ती परिचय,शं. वा. दांडेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2075] => Array ( [PostID] => 14410 [post_title] => २१ व्या मामि महोत्सवातले अजूनपर्यंतचे सर्वोत्तम पाच सिनेमे! [post_content] => [post_excerpt] => यंदाचं मामि चित्रपट महोत्सवाचं हे २१वं वर्ष! दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून चित्रपट महोत्सव गाजवलेले प्रसिद्ध सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन, प्रथम मामि मधेच प्रदर्शित होणारे सिनेमे ही यात आहेतच! काही नवीन अप्रदर्शित मराठी सिनेमे यात आहेत आणि भारतातल्या इतर भाषांमधले काही सिनेमे सुद्धा! [post_shortcontent] => यंदाचं मामि चित्रपट महोत्सवाचं हे २१वं वर्ष! दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून चित्रपट महोत्सव गाजवलेले प्रसिद्ध सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन, प्रथम मामि मधेच प्रदर्शित होणारे सिनेमे ही यात आहेतच! काही नवीन अप्रदर्शित मराठी सिनेमे यात आहेत आणि भारतातल्या इतर भाषांमधले काही सिनेमे सुद्धा!    

२१ व्या मामि महोत्सवातले अजूनपर्यंतचे सर्वोत्तम पाच सिनेमे!

यंदाचं मामि चित्रपट महोत्सवाचं हे २१वं वर्ष! दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून चित्रपट महोत्सव गाजवलेले प्रसिद्ध सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन, प्रथम मामि मधेच प्रदर्शित होणारे सिनेमे ही यात आहेतच! काही नवीन अप्रदर्शित मराठी सिनेमे यात आहेत आणि भारतातल्या इतर भाषांमधले काही सिनेमे सुद्धा! फेस्टिवलचे चार दिवस होऊन गेले आहेत आणि आता तीन दिवस राहिले आहेत. या चार दिवसात माझ्या पाहण्यात आलेले हे पाच सिनेमे मला विशेष महत्त्वाचे वाटतात. या पाचातला प्रथम सिनेमा आहे यंदाच्या मामि महोत्सवाचा श्री गणेशा करणारा गीतू मोहनदास दिग्दर्शित मल्याळम आणि हिंदी असा द्विभाषिक ‘मुथन’. अनुराग कश्यप या सिनेमाच्या निर्मितीत आहे आणि या सिनेमातले हिंदी संवाद त्याने लिहिले आहेत आणि मुख्य भूमिकेत मल्याळम इंडस्ट्रीचा लाडका स्टार निवीन पॉली ! ‘मुथन’ चे कथानक दोन ठिकाणी घडून येतं. एक मुंबईत आणि दुसरं केरळच्या एका लहानश्या समुद्र किनारच्या गावात. मुंबई स्थित कथानक आपल्या चांगल्याच परिचयाचे वाटते. सलाम बॉम्बे पासून स्लमडॉग मिलियनेर पर्यंत मुंबईच्या अंधारल्या विश्वाची बाजू अनेकदा अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. ‘मुथन’ यात स्वतः काहीच भर घालत नाही, मात्र [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/mami-2019-poster.jpg [postimage] => /2019/10/mami-2019-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2076] => Array ( [PostID] => 14380 [post_title] => कोण हुशार, कोण ढ? [post_content] => [post_excerpt] => मूल जेव्हा पुस्तक वाचून किंवा व्हीडियो बघून एखादी गोष्ट शिकतं तेव्हा त्याच्या मेंदूचा एकदम पाठीमागचा भाग एकदम पुढच्या भागाला संदेश पाठवतो. तिथून मेंदूच्या पोटातल्या पाणघोड्यासारख्या भागाशी (hippocampus) संगनमत साधलं जातं आणि दृक्-शिक्षण होतं. [post_shortcontent] =>

हा ‘जात्याच हुशार’ आणि तो ‘ढढ्ढोबा’,  असं मानण्याचं कारण नाही. या लेखातून समजून घ्या आपला मेंदू कसं काम करतो ते! म्हणजे, तुम्ही कधी कुणाला अशी लेबलं लावणार नाही!!

“शौनकच्या आई, तुमचा सल्ला हवाय मला! हा मिहीर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचं म्हणतोय. वर्गातली सगळी मुलं हसली त्याला. म्हणाली, ‘त्या शौनकची बरोबरी करायला निघाला दीडशहाणा! शौनक जात्याच हुशार आहे. ह्या पन्नासाव्या नंबराच्या ढढ्ढोबाला काय जमणार?’ तो हिरमुसलाय. काय करायचं कळेनासं झालंय मला. म्हणून तुमच्याचकडे घेऊन आलेय,” मिहीरची आई गहिवरली. “नक्की जमेल मिहीरला,” त्यांना चहापोहे देतादेता आईने मिहीरला थोपटलं. मग मुलांच्या मध्ये बसून “चला, मिहीरचा मेंदू कसा अभ्यास करणार आहे तेच पाहूया आज,” म्हणत तिने वही-पेन्सिल सरसावली, “काही मुलं जात्याच हुशार असतात अशी आतापर्यंत समजूत होती. पूर्वी तसं शिकवलंच जात होतं. पण ते तसं नाही. ते आता सिद्धच झालंय. गेल्या शंभर वर्षांत विज्ञानाची फार प्रगती झाली. अनेक नवे शोध लागले. मेंदू काम करतो म्हणजे नेमकं काय करतो याचंही संशोधन झालं. कुठली हालचाल करताना मेंदूचा कुठला भाग जागा होतो तेसुद्धा आता तंत्रज्ञानामुळे बघता येतं. सिनेमा बघताना, गाणं ऐकताना, गणितं करताना, भेळ खाताना मेंदूच्या कुठल्या वेगवेगळ्या विभागांत जोरात काम चालतं, त्याचा अभ्यास करता येतो. मज्जापेशीचे भाग मेंदूचं कामकाज कसं चालतं? आपल्या मेंदूचं सगळं काम रसायनं आणि विद्युत्-संदेश यांनी चालतं. आपल्या मेंदूत करड्या रंगाच्या मज्जापेशी असतात हे तुम्हांला माहीतच आहे. प्रत्येक मज्जापेशीला अनेक छोट्या शेंड्या (dendrites) असतात. [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/brainz1.jpg [postimage] => /2019/10/brainz1.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 22 Oct 2019 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2077] => Array ( [PostID] => 14392 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- २१ ऑक्टोबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ही त्वचेच्या व्याधीसारखी असते. ती लवकर बरी होत नाही आणि या व्याधीने रुग्ण कधी दगावत नाही. [post_shortcontent] => निवडणुकांची धामधूम असल्याने गेल्या आठवड्यात खरंतर अग्रलेखांचे मुख्य विषय तेच असतील असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात इतके वेगवेगळे मुद्दे उत्पन्न झाले की त्यांची दखल घेता घेता राजकारण तुलनेने जरा कमीच चघळलं गेलं. ही बाब अर्थात स्वागतार्हच होती. या आठवड्यात अभिजीत बॅनर्जी यांना मिळालेला नोबेल पुरस्कार निम्म्या अग्रलेखांतून मांडला गेला. अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर अंतिम निवाडा शेवटच्या टप्प्यात आला आहे. या महिन्यात लागणाऱ्या त्याच्या निकालाचा उहापोह पाच अग्रलेखांतून केला गेला. विविध पक्षांचे निष्फळ जाहीरनामे हा विषय अर्थातच काही अग्रलेखांनी मांडला होता. त्याचप्रमाणे निवडणूक प्रचाराची खालावत जाणारी पातळी हा सार्वकालीन अमर विषय वर्तमानपत्रांनी चघळला नसता तर त्यांना फाऊल मिळते. त्यामुळे तोही चर्चेत होताच. सावरकरांना भारतरत्न देण्याची भाजपची मागणी या फेसबुकवरील गरमागरम विषयावर काही अग्रलेखांनी आपले हात धुवून घेतले. सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची घटना तीन अग्रलेखांचा विषय होता. याखेरीज असंख्य विषय असे होते की ज्यांची दखल फक्त एकेका वर्तमानपत्रानेच घेतली. त्यांची यादी बघितली तर लक्षात येईल की हा आठवडा किती विविध घडामोडींचा होता. १) मान्सूनचे धडे २) प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी ३) सीतारामन यांचे भूतकाळावर खापर ४) बँक ठेवीदारांचे हित ५) सर्वपक्षीय महिला नेतृत्व ६) हंगर इंडेक्स आणि भूकबळी - दोन अग्रलेख ७) अरुंधती रॉय यांची लाजिरवाणी अवस्था ८) पराकला प्रभाकर यांचा हिंदू मधील लेख ९) दिल्ली आणि आम आदमी पार्टी १०) वीज ग्राहकांची समस्या ११) तुषार गांधींचे वक्तव्य १२) भारताचा पुणे कसोटी विजय मात्र या सर्व अग्रलेखांत आश्चर्यकारकरित्या सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय होता, ची [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/xi.jpg [postimage] => /2019/10/xi.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 21 Oct 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => सुधन्वा कुलकर्णी,आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2078] => Array ( [PostID] => 14337 [post_title] => अत्रे-लता आणि मराठे [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => लता मंगेशकरांचा ९० वा वाढदिवस आपण वर्षभर साजरा करणारच आहोत, त्यामुळे सतत काहीतरी नवे वाचायला, ऐकायला मिळणार आहेच. आचार्य अत्रेंनी दैनिक 'मराठावाडा'मध्ये लतावर एक सुरेख लेख लिहिला होता. अत्रेच ते, त्यांनी लताच्या गोड गळ्यावर लिहिताना आपल्या प्रतिभेचे, शब्दांचे भांडारच खुले केले. त्या प्रसिद्ध लेखातील काही निवडक ओळी भाऊ मराठे यांच्या दमदार  आवाजात रसिल्या शैलीत ऐकणे हा दुग्ध, शर्करा आणि त्यात केसर असा योग आहे. ही व्हीडिओ क्लिप ऐकाच.. [videopress e7rRrhax] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2079] => Array ( [PostID] => 14363 [post_title] => पहिले ते मराठीकारण - का नको भाजपची एकहाती सत्ता? [post_content] => [post_excerpt] => महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे एकहाती सत्ता एका पक्षाकडे देणे हे दीर्घकालीन धोक्याचे आहे. [post_shortcontent] =>

भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचं, तेही रचनात्मक टीकापर बोलायचं; आणि तरीही स्वतःला देशद्रोही म्हणवून घ्यायचं नाही, ह्या कसरतीचा प्रयोग आता मला करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष हा आजच्या घडीला महाराष्ट्रातील सगळ्यात प्रबळ पक्ष आहे. २०१४ साली या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. म्हटलं तर ते शिवसेनेबरोबरचे सरकार आहे अन्  म्हटलं तर त्याचं स्वतःचं सरकार आहे.  असं म्हणण्याचं कारण जवळपास एकखांबी तंबूसारखे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात हे सरकार चालवलेलं दिसतं. भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनसंघाचा वारसदार पक्ष आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्या जनता पक्षाच्या सरकारमधला जनसंघ हा एक महत्त्वाचा साथीदार घटक होता. अनेक मतभेदांमुळे जनता पक्षाचे सरकार पडलं. त्यानंतर जनसंघ विसर्जित झाला आणि त्या जनसंघामधनं भारतीय जनता पक्ष नावाचा नवीन पक्ष १९८० साली स्थापन झाला. या पक्षाची सुरुवातीची वैचारिक धाटणी गांधीवादी समाजवाद (Gandhian Socialism) अशा प्रकारची होती. अटलबिहारी वाजपेयी हे त्या पक्षाचे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या सगळ्या मंडळींनी हा पक्ष उभा केला आणि या पक्षाला उभारी दिली. या पक्षाला संघटनात्मक बळ दिलं ते लालकृष्ण अडवाणी यांच्या राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, विश्वनाथ प्रतापसिंग यांचं ‘तीन पायांवर चालणारं सरकार’ असं ज्याचं वर्णन केलं गेलं होतं, त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक पार्टनर किंवा एक सहभागी पक्ष होता. पण राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर, कारसेवेच्या मुद्द्यावर त्या पक्षाने हे सरकार पाडलं. त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जन [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/Inked_20191020_011227_LI.jpg [postimage] => /2019/10/Inked_20191020_011227_LI.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 20 Oct 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2080] => Array ( [PostID] => 14361 [post_title] => पहिले ते मराठीकारण - महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होणार? [post_content] => [post_excerpt] => काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेस स्वतःच प्रयत्न करतोय की काय? [post_shortcontent] =>

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला काही वेळा उपरोधाने सोनिया काँग्रेस म्हणण्याची पद्धत आहे. या पक्षाबद्दल आज मी बोलणार आहे. गेल काही वर्षे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि संघ परिवाराचे लोक हा देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे, अशा पद्धतीची विधानं करताना आपल्याला दिसतात. ज्या पद्धतीचं यश किंवा यशाचा अभाव काँग्रेस पक्षाच्या बाबतीत २०१४ मध्ये आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसला, तो पाहता भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांना काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या प्रक्रियेत यश येतंय की काय अशा प्रकारची शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते. पण माझ्यासमोरचा आजचा खरा प्रश्न तो नाहीय, माझ्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की, काँग्रेसमुक्त भारतासाठी किंबहुना आता महाराष्ट्रपुरतं बोलायचं तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेस स्वतःच प्रयत्न करतोय की काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. हे विधान मी का करतो? तर २०१९ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, तिच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा चालू आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पातळीवरील अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. याबद्दल आपल्याला तक्रार करता येऊ शकते की, या माणसांनी महाराष्ट्रामध्ये येऊन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतं का मागावीत? पण आज त्या पक्षाकडे सत्ता आहे, त्या पक्षाकडे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये माणसं आहेत आणि त्यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर लढू द्यायची नाही. कारण महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर ही निवडणूक तुम्ही लढायला घेतलीत की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/InkedInked_20191020_011143_LI.jpg [postimage] => /2019/10/InkedInked_20191020_011143_LI.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 20 Oct 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2081] => Array ( [PostID] => 14349 [post_title] => शुभ्र फुलांचा डोलारा- साकुरा! [post_content] => [post_excerpt] => चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत म्हणतात ‘साकुरा’. हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे.  जपानमध्ये २०० जातींची चेरीची झाडं आहेत. त्यात सर्वात मनमोहक असतं सोमी योशीनो नावाचं पांढरं फूल. त्याला खूप हलकी अशी गुलाबी छटा असतो. जेमतेम आठवडाभर टिकतो हा बहर. चेरीच्या फुलांचे गुच्छ असतात, शिवाय लोंबणार्या फुलांचीही एक जात आहे. त्यांना ‘विपिंग चेरी’ म्हणतात. [post_shortcontent] =>

चेरी ब्लॉसम हा जपानमधला निसर्ग-उत्सव. शुभ्र फुलांचा डोलारा घेऊन एकसाथ शिस्तीत बहरलेली झाडं बघणं हा मनोहर अनुभव आहे... मुळात परिसरातल्या सर्वांनी एकत्र बागेत जमून फुलांच्या बहराचा उत्सव साजरा करणं ही कल्पनाच किती सुंदर आहे ना!

जपानमधल्या चेरी ब्लॉसम या उत्सवाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. एकावेळी चेरीच्या फुलांनी डंवरलेली हजारो झाडं बघणं हा अनुभव खूप रोमांचकारी आहे. हा चेरी ब्लॉसम थोडा लहरी प्रकार असतो. नेमका कधी बहर येईल, सांगता येत नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस दक्षिणेकडे फुलायला लागलेली ही झाडं, मध्य जपानमध्ये म्हणजे टोकियोत येईपर्यंत एप्रिल उजाडतो आणि उत्तरेकडे तो मेपर्यंत असतो. चेरीच्या फुलांनी डंवरलेल्या एकलकोंड्या झाडाचं रुपडं जितकं मोहक, त्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर असतं त्यांचं एकत्रित बहरणं. टोकियोच्या शिंजुकू गोएन पार्कमध्ये मी हा सोहळा पाहिला. भरपूर झाडं डंवरून फुलली होती. ती पाहून मी मोहरून गेले. तिथे एकंदर १५०० चेरीची झाडं आहेत. ही चेरीची झाडं शोभेची असतात, त्यांना खायच्या चेरीचं फळ लागतच नाही. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत म्हणतात ‘साकुरा’. हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे.  जपानमध्ये २०० जातींची चेरीची झाडं आहेत. त्यात सर्वात मनमोहक असतं सोमी योशीनो नावाचं पांढरं फूल. त्याला खूप हलकी अशी गुलाबी छटा असतो. जेमतेम आठवडाभर टिकतो हा बहर. चेरीच्या फुलांचे गुच्छ असतात, शिवाय लोंबणार्या फुलांचीही एक जात आहे. त्यांना ‘विपिंग चेरी’ म्हणतात. आम्ही जपानला गेलो असताना शिंजुकू गोएन पार्कला गेलो. तिथे ओळीत उभी असलेली पांढऱ्या फुलांची झाडं जणू आमची वाट पाहत होती. वरपासून खालपर्यंत शुभ्र पांढरा रंग. खाली पा [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/DSC_5358.jpg [postimage] => /2019/10/DSC_5358.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 19 Oct 2019 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => ललित,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2082] => Array ( [PostID] => 14263 [post_title] => बैलांनाच मत द्या [post_content] => [post_excerpt] => आपले प्राइम मिनिस्टर इंग्रजांसारखे कमकुवत नाहीत. मालकांनी सत्याग्रह वगैरे फाजीलपणा आरंभला तर लगेच गोळीबार करतील [post_shortcontent] => निवडणुकीच्या वेळी घरोघर फिरून आपल्या उमेदवारांसाठी मते मागणारे कार्यकर्ते आजही आपल्याला दिसतात. कार्यकर्त्यांच्या निष्ठांमध्ये सैलपणा आलेला असला आणि उमेदवारांच्या आश्वासनांमधला फोलपणा सगळ्यांच्या लक्षात आला असला तरी हा सिलसिला मात्र सुरुच आहे. १९५७ सालच्या ‘आलमगीर’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा संवाद कार्यकर्त्यांनी  एका घराचे दार ठोठावल्यानंतरचा आहे.  या लेखाचे आजचे प्रयोजन अर्थातच सोमवारी असलेल्या मतदानाचे! ********** आलमगीर, दिवाळी अंक १९५७ ...दोन हालिक मत मागणीकरितां घरी आले. त्यांचे स्वागत कसे झाले? दोन गांधीटोप्या आणि एकीच्या खाकेंत एक रजिस्टर, असे दोन हालिक (नांगरे), मत-मागणीकरतां हिंडत हिंडत माझ्या घरी आले. “कोणाकरतां?” “आम्ही काँग्रेसकरतां मत मगायला आलो आहो,” एक गोराभुरा नाकेला हालिक म्हणाला. दुसऱ्याने रजिस्टर उघडून माझे नांव वाचले. “मीच तो.” मी म्हटले. “देणार ना आम्हांलाच मत?” “हे काय विचारतां?” मी उत्तरतो, “पण मला आधी हे सांगा, तुम्ही त्या भाडे-नियंत्रण कायद्याबद्दल काय करणार आहांत? अहो, आणखी दोनच वर्षे मुदत आहे म्हणे त्याची?—पुढे काय?” ‘तुम्ही’ हे सर्वनाम मी उच्चारल्याबरोबर नाकेला हालिक खुलला. त्याला हा ‘पर्सनल टच्’ वाटला. खुद्द आपण स्वतःच जणू हा कायदा केला, आणि खुद्द आपण स्वतःच तो कायदा संपवूं, वाढवूं अगर बदलूं शकूं, अशा अहंपणाने तो म्हणतो, “त्याची नको काळजी! आम्ही जसा पूर्वी पांच वर्ष वाढवून घेतला, तसा टांकाच्या आणखी एका फटकाऱ्यासरशी आणखी चार-सहा वर्ष वाढवून टाकूं.” “पण मालकांची ओरड आहे की पुरे झाला आता रेंट अॅक्ट! त्यांच्या मते रेंट अॅक्टाइतका अन्यायी व जुलमी कायदा जगाच्या इतिह [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/campaign-759.jpg [postimage] => /2019/10/campaign-759.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Oct 2019 [post_author] => 3074 [display_name] => गो. गं. लिमये [Post_Tags] => ललित,आलमगीर,पुनश्च,गो. गं. लिमये [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2083] => Array ( [PostID] => 14344 [post_title] => संपादकीय - राजकीय पक्षांचे मराठीचे जाहीरनामे [post_content] => [post_excerpt] => मराठी माणूस भाषेच्या प्रश्नाबाबत आता म्हणावा तितका संवेदनशील व आग्रही राहिलेला नाही म्हणूनच... [post_shortcontent] =>

मराठी भाषेच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी भाजप आपल्या जाहीरनाम्यात काही भूमिका घेऊ इच्छित नाही. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातही मराठीबाबत ठोस अशी भूमिका घेतली गेलेली नाही. मराठीचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येईल यावर या पक्षांचा विश्वास नाही. हिंदुत्वाच्या सत्तोपयोगी राजकारणामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष उत्तरोत्तर भाषानिरपेक्ष होत जाणार आहेत याचे हे सूचक आहे. मराठी माणूस भाषेच्या प्रश्नाबाबत आता म्हणावा तितका संवेदनशील व आग्रही राहिलेला नाही हे लक्षात आल्यामुळेच राजकीय पक्ष मराठीची अशी अवहेलना करू धजत आहेत. ज्यांना आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यातून मराठी भाषेबेबत साधी आश्वासने देण्याचीही तसदी घ्यावीशी वाटत नाही ते पक्ष सत्तेवर आल्यानंतर मराठीचे काय भले करणार? आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? येणारा काळ मराठी भाषेसाठी आणखी कठीण असणार आहे. शत्रुकेंद्री देशभक्तीच्या आणि अतिरेकी राष्ट्रवादाच्या राजकारणात मराठीचा आवाज कोणाला ऐकूच येत नाही, याला काय करायचे?

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘मराठीच्या भल्यासाठी’ ह्या नावाने उभ्या राहिलेल्या आंदोलनातून मराठीच्या प्रश्नाला थोडी धुगधुगी आली होती, पण ती अल्पकाळ टिकली. शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी सरकार साकारात्मक असल्याचे मुख्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/IMG-20191017-WA0007.jpg [postimage] => /2019/10/IMG-20191017-WA0007.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 18 Oct 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2084] => Array ( [PostID] => 14334 [post_title] => "दाग "च्या पूर्वप्रसिध्दीतील चातुर्य कथा...... [post_content] => [post_excerpt] => "दाग "च्या पूर्वप्रसिध्दीतील चातुर्य कथा...... [post_shortcontent] =>

चित्रस्मृती
"दाग "च्या पूर्वप्रसिध्दीतील चातुर्य कथा......
         त्याचं काय झालं की, सुपर स्टार राजेश खन्नाची शर्मिला टागोरशी   'आराधना ' ( १९६९) पासूनच छान जोडी जमली आणि मग 'सफर', 'छोटी बहू ',  'अमर प्रेम ', 'मलिक ', 'राजा रानी ', 'त्याग ',  'आविष्कार ' अशा चित्रपटात भूमिका साकारताना त्यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री छानच जमली, अशा वेळी 'दाग 'साठी रोमॅन्टीक दृश्याचा अभिनय करताना अधिकच सहजता येणे अगदी स्वाभाविक आहे ना? आणि तसे जर आहेच तर सेटवर आवश्यक तेवढेच तंत्रज्ञ असावेत, पाहुण्यांना अजिबात प्रवेश नकोच असे मॅडमना वाटणे गरजेचे होतेच. यशाने अनेक गोष्टींचा अधिकार येतोच.  एवढ्यावरच मॅडमचा हट्ट थांबला नाही, तिने राजेश खन्ना व राखी यांच्या प्रणय दृश्यांवर अघोषित सेन्सॉरशीप आणली, त्या दृश्यांना जास्त फुटेज मिळू नये असे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याकडे धरलेला हट्टदेखिल मान्य झाला.....
       आज या गोष्टीत कदाचित फारसे थ्रील वाटण्याची शक्यता फार कमी आहे. पण १९७३ साली ही अतिशय खमंग, कुरकुरीत, चुरचुरीत, तिखट मीठ हळद जीरे असे टाकलेली मोठीच 'टेस्टी स्टोरी ' होती. बरीच चवदार आणि बहुचर्चित ठरली.
       दोन तीन प्रख्यात गाॅसिप्स मॅगझिनमधून ती आली आणि 'वाचता वाचता ' हिंदी तसेच मराठी, गुजराती वगैरे भाषिक प्रसार माध्यमातून पसरलीदेखिल. गाॅसिप्स मॅगझिनना प्रख्यात म्हटल्याने कदाचित काहीना 'कल्चर शाॅक ' बसलाही असेल. पण तेव्हा 'सिनेपत्रकारीतेत त्याची स्पेस ' [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/Daag.jpg [postimage] => /2019/10/Daag.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2085] => Array ( [PostID] => 14077 [post_title] => साहित्यसंमेलनाचे राजकारण आणि अर्थकारण [post_content] => [post_excerpt] => वर्षानुवर्षे तेच ते मतदार मतदान करताना दिसतात. त्या यादीत बदल का होत नाहीत? [post_shortcontent] => अध्यक्षीय निवडणूकीचा मार्ग बदलून नियुक्तीचा नवा रस्ता शोधूला गेला तरीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा वाद मात्र सुरुच आहे. साहित्याची चर्चा कमी आणि वाद अधिक ही जणू आपली परंपराच आहे. संमेलनाला राज्य सरकार २५ लाख रूपये देते आणि संमेलनात कोटभर रुपयांची पुस्तकविक्री होते यापलीकडे संमेलनाच्या अर्थकारणाची, राजकारणाची थोडीफार ऐकीव माहिती आपल्याला असते. परंतु संमेलन मुळात समजून घ्यायचं असेल तर त्याची सगळीच रचना आधी अभ्यासून पाहिली पाहिजे. प्रस्तुत लेखात संमेलनाचा इतिहास, निवडणूक, मतदार, खर्च याविषयाची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. हा लेख २०१० साली प्रसिद्ध झालेला आहे, तेंव्हा अर्थातच अध्यक्ष निवडणुकीची पद्धत होती, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावे लागेल. लेखक 'मसाप'चे पदाधिकारी आहेत. १९६१ मध्ये दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने ‘मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, तेव्हा ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’, ‘मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई’ आणि ‘विदर्भ साहित्य संघ, नागपूर’ या चार घटक संस्थांचा संघ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, गरज पडल्यास त्यावर चर्चा घडवून आणणे आणि एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे ढोबळ मानाने साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हातती घ्यावे, असे आपल्या घ [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/बच्चन-४.jpg [postimage] => /2019/10/बच्चन-४.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Oct 2019 [post_author] => 3073 [display_name] => मिलिंद जोशी [Post_Tags] => अंतर्नाद,दीर्घा,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2086] => Array ( [PostID] => 14330 [post_title] => देवमाणूस [post_content] => [post_excerpt] => सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त सर्वात अधिक वेळ घालवायला मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वेशभूषाकार दीपक सावंत. गेल्या पाच दशकांपासून ते अमिताभ बच्चन यांचा वेशभूषाकार म्हणून काम पाहत आहेत. बच्चन यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं दीपक सावंत यांची ही विशेष मुलाखत. नुकतीच ती नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाली होती. [post_shortcontent] => सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त सर्वात अधिक वेळ घालवायला मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वेशभूषाकार दीपक सावंत. गेल्या पाच दशकांपासून ते अमिताभ बच्चन यांचा वेशभूषाकार म्हणून काम पाहत आहेत. बच्चन यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं दीपक सावंत यांची ही विशेष मुलाखत. नुकतीच ती नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाली होती.  

देवमाणूस

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त सर्वात अधिक वेळ घालवायला मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वेशभूषाकार दीपक सावंत. गेल्या पाच दशकांपासून ते अमिताभ बच्चन यांचा वेशभूषाकार म्हणून काम पाहत आहेत. बच्चन यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं दीपक सावंत यांची ही विशेष मुलाखत. नुकतीच ती नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाली होती. ः भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार बच्चनजींना जाहीर झाला आहे. या निवडीनंतर तुमच्या मनात कोणत्या भावना आल्या -    साहजिकच खूपच आनंद झालाय. कारण हा पुरस्कार कारकीर्दीच्या योगदानासाठी दिला जातो. मी पन्नासहून अधिक वर्षं अमितजींबरोबर काम करतोय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशिवाय त्यांना सर्वाधिक जवळून ओळखण्याची संधी मला मिळालीय. पडद्यावर त्यांनी उत्तम काम केलंच आहे. परंतु, पडद्याबाहेरही त्यांनी आपलं नायकत्व जपलं. भारतामधील भल्या भल्या उद्योजकांना [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/deepak-sawant.jpg [postimage] => /2019/10/deepak-sawant.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्तिविशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2087] => Array ( [PostID] => 14234 [post_title] => भारतीय संविधान शिकताना... [post_content] => [post_excerpt] => मुलांना व्यक्त व्हायला मोकळा अवकाश देणारी पुण्यातील अक्षरनंदन शाळा [post_shortcontent] =>

जेव्हा जेव्हा आपल्या समाजात मोठ्यांना अस्वस्थ करणाऱ्या काही घटना घडतात. एक देश, एक समाज म्हणून आपण करत असलेल्या वाटचालीत काही आव्हानं उभी राहतात, तेव्हा शाळकरी वयातल्या मुलांच्या मनातही त्याचे पडसाद उमटत असतात. मुलांना व्यक्त व्हायला मोकळा अवकाश देणारी पुण्यातील अक्षरनंदन शाळा आपल्या शाळेत अशा प्रश्नांवर मुलांना बोलतं करते. खैरलांजी हत्याकांड, शेतकरी आत्महत्या, निर्भया प्रकरण यांची चर्चा त्या त्या वेळेस मुलांबरोबर झाली. अशा चर्चा होताना मुलांनी स्वतः विचार करून आणि अभ्यास करून मगच त्याबद्दल काही म्हणावं, याची काळजी घेतली जाते. जे लोक पूर्ण बांधिलकीनिशी काम करत आहेत अशा लोकांना शाळेत आमंत्रित केले जाते. त्यांच्याशी मुलं मोकळेपणानं बोलतात. शाळेच्या एक संस्थापक सदस्य सुहासताई अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेची चर्चा करायला शाळेत आल्या होत्या. रोहित वेमुल्ला या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. एक सामाजिक बांधिलकी मानणारा, हुशार, तरुण, दलित मुलगा आत्महत्या करतो, या घटनेची दखल बऱ्याच मुलांनी घेतली होती. तेव्हा शाळेत राज्यशास्त्राच्या तासाशी या घटनेची चर्चा जोडावी, संविधानाची मूलतत्त्वे शिकताना त्याची आपल्याच काळात घडणाऱ्या घटनेची तपासणी करण्यातून मुलांनी ती शिकावी, असं वाटून मेघाताईंनी सुहासताईंना बोलायला निमंत्रित केले. त्याविषयी सुहासताई लिहीत आहेत - (अधिक वाचा)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

< [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/2019-10-10_23-06-21-658.jpeg [postimage] => /2019/10/2019-10-10_23-06-21-658.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2019 [post_author] => 3068 [display_name] => सुहास कोल्हेकर [Post_Tags] => शिक्षण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2088] => Array ( [PostID] => 14213 [post_title] => मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत - भाग एक [post_content] => [post_excerpt] => ऑनलाइन विश्वकोशाचे वाचन कसे करावे हे समजून घ्या. [post_shortcontent] =>

मुद्रणयुगातून ऑनलाइन किंवा डिजिटल युगात आपण प्रवेश केला आहे. आपल्या अवतीभवतीच्या जगाची आणि गतकाळाची माहिती आपल्या हातातील भ्रममध्वनीवरून आपण कधीपासून मिळवायला सुरुवात केली हे आपणास आठवू नये इतके आपण माहितीच्या ऑनलाइन स्रोतांना सरावलो आहोत. पण ही माहिती बहुधा इंग्रजीत असते. कारण ती इंग्रजीसारख्या जगभर पसरलेल्या भाषेतून जितकी उपलब्ध आहे तितकी प्रादेशिक भाषांतून आज तरी नाही. प्रादेशिक भाषा जितक्या तंत्रस्नेही होत जातील तितक्या त्या भाषा समृद्ध होत जातील आणि इंग्रजीशी स्पर्धा करू लागतील. मराठीमध्ये त्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मराठीतील माहितीचे विविध स्रोत आपणास पाहावयास मिळतात. माहिती व ज्ञान यांची मुद्रित साधने अद्यापही आपले महत्त्व राखून असली तरी येणारा काळ हा ऑनलाइन माहिती व ज्ञानाचा असणार आहे. ह्या लेखमालेतून मराठी भाषेतील निवडक ऑनलाइन माहितीच्या स्रोतांचा परिचय आपणास करून देणार आहेत – परितोष पवार. ते मुलुंड, मुंबई येथील वझे – केळकर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून ग्रंथालयशास्त्र व ग्रंथव्यवहार यांचे अभ्यासक आहेत. ज्ञान व माहितीच्या नवतंत्रज्ञानाशी त्यांचा चांगला परिचय असून ते स्वतः आपल्या महाविद्यालयाअंतर्गत ग्रंथव्यवहाराला वाहिलेले त्रैमासिक चालवतात...

संबंधित लेखः-

देशविदेशाचे लोक शिकतायत ऑनलाइन माध्यमातून मराठी!

ऑस्ट्रेलिया – मेलबर्नमधील ‘माझी शाळा’

गर्ल्स......काय हे ? बॉईज, बॉईज-२ आणि टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर अश्लिल विनोदी चित्रपटांच्या लाटेने ‘गर्ल्स्’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी उसळी घेतली आहे. सध्याचा मराठी चित्रपटांचा ट्रेण्ड हा एकतर ऐतिहासिक नाही तर अश्लिल-विनोदी चित्रपटांभोवती फिरतो आहे. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवर आधारित जीवनपट आणि जुन्या गाजलेल्या नाटकांवर आधारीत चित्रपट आले आणि चालले. त्यानंतर फर्जंद सारख्या ऐतिहासिक चित्रपटाने अनपेक्षितपणे उचल खाल्ली आणि त्यानंतर हिरकणी, फत्तेशिकस्त सारखे चित्रपट निर्माण झाले. पण, दादा कोंडकें स्टाईल संपुष्टात आल्यानंतर अचानक अनेक वर्षांनंतर बॉईज सारखा अश्लिल, विनोदी चित्रपटाने सिनेमागृहात प [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/girls.jpeg [postimage] => /2019/10/girls.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2091] => Array ( [PostID] => 14275 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- १४ ऑक्टोबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => सरकार नावाच्या यंत्रणेने कान उघडे ठेवून ऐकण्यापेक्षा डोके शांत ठेवून ऐकल्यास फायदा अधिक होईल. [post_shortcontent] => एकतर निवडणुकांचा माहौल, त्यातच दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क आणि रेशीमबाग मधील भाषणे, निवडणुकीतील बंडखोरांची कवित्वे, कॉंग्रेस पक्षाची थकलेली अवस्था हे विषय गेल्या आठवड्यात प्रामुख्याने अग्रलेखांत डोकावत होते. याखेरीज यंदा पावसाची अतोनात वृष्टी, पाकिस्तानची बेइज्जती, इम्रान खान, असे नेहमीचे विषयही होतेच. पण या शिवाय अनेक छोटी छोटे मुद्दे एकेका अग्रलेखांतून मांडले गेले. उदाहरणार्थ, नाट्यकर्मी अरुण काकडे यांच्या निधनावर केवळ तरुण भारत बेळगावने अग्रलेख लिहिला आहे. नोबेल विजेते तोकारचूक आणि हांडके यांची दखल सकाळने घेतली आहे. रस्त्यांची वाईट अवस्था झाल्याने मेक्सिकन महापौराची तिथल्या लोकांनी काढलेली धिंड, महाराष्ट्र टाईम्सने टिपून इथल्या लोकांना एक मार्ग दर्शवला आहे. तणाव उर्फ स्ट्रेस आणि मानसिक आरोग्य यावर लोकसत्ताने लिहिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेची एकट्या पुढारीने दखल घेतली. राफेल विमानाच्या पूजनावरून सोशल मिडीयात एकच कल्लोळ माजला असला तरी, अग्रलेखांतून हा विषय फक्त तरुण भारत मुंबई आणि नागपूर या दोन संघाच्या मुखपत्रांनी मांडला आहे. विशेष उल्लेखनीय अग्रलेख ८ ऑक्टोबरला सकाळमध्ये वाचायला मिळाला. ब्रिटीश नंदी या टोपणनावाने लिहिणारे प्रवीण टोकेकर यांची शैली सहज ओळखू येणारी. राजकीय विडंबनात्मक लेख ज्यांना आवडतात त्यांनी हा चुकवता कामा नये. https://bit.ly/31cvdn9 मात्र या आठवड्यात सर्वाधिक चर्चा झालेला विषय अर्थातच मुंबईतील आरे कॉलनीमधील वृक्षतोड हा होता. सात वृत्तपत्रांनी त्यावर अग्रलेख लिहिले. महाराष्ट्र टाईम्सने कधी नव्हे ते ठाम भूमिका घेऊन मेट्रोचे आणि वृक्षतोडीचे समर्थन केले आणि त्यावर चक्क दोन अग्रलेख लिहिले. ही घटना अधोरेखित करा [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/collage.jpg [postimage] => /2019/10/collage.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 14 Oct 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => सुधन्वा कुलकर्णी,आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2092] => Array ( [PostID] => 14272 [post_title] => जोकर आणि ओसामा बिन लादेन [post_content] => [post_excerpt] => जोकर सिनेमा एकीकडे एका मनोरुग्णाची कथा सांगत असला तरी तो नजीकच्या इतिहासात घडलेल्या समकालीन वास्तवावर अचूक बोट ठेवतो. त्यासाठीच लेखाच्या सुरूवातीला दिलेला संवाद सामाजिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या लोकांचा प्रातिनिधिक जाहीरनामा आहे असं म्हणूनही त्याकडे बघता येईल. [post_shortcontent] => जोकर सिनेमा एकीकडे एका मनोरुग्णाची कथा सांगत असला तरी तो नजीकच्या इतिहासात घडलेल्या समकालीन वास्तवावर अचूक बोट ठेवतो. त्यासाठीच लेखाच्या सुरूवातीला दिलेला संवाद सामाजिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या लोकांचा प्रातिनिधिक जाहीरनामा आहे असं म्हणूनही त्याकडे बघता येईल.

जोकर आणि ओसामा बिन लादेन

  “...Y'know they're schemers. Schemers trying to control their little worlds. I try to show the schemers how pathetic their attempts to control things really are. So when I say that you and your girlfriend was nothing personal, you know I'm telling the truth. It's the schemers that put you where you are. You were a schemer, you had plans, and, uh, look where that got you. I just did what I do best. I took your little plan, and I turned it on itself. Look what I did to this city with a few drums of gas and a couple of bullets, hmm? You know what I noticed? Nobody panics when things go according to plan. Even when the plan is horrifying. If tomorrow I told the press that, like, a gang-banger would get shot, or a truckload of soldiers will be blown up, nobody panics. Because it's all part of the plan. But when I say that one little old mayor will die, well then everybody loses their minds! Introduce a little anarchy. Upset the established order and everything becomes chaos. I'm an agent of chaos. Oh, and you know the thing about chaos?... It's fair.”   हा संवाद आहे ‘द डार्क नाईट’ मधील जोकर आणि हार् [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/joker.jpg [postimage] => /2019/10/joker.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 13 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2093] => Array ( [PostID] => 14220 [post_title] => पहिले ते मराठीकारण - तावडे पुराण [post_content] => [post_excerpt] => गेल्या पाच वर्षांत तावडे साहेबांनी मराठी भाषा विभागांतर्गत कोणतं कार्य केलं? वाचाच. [post_shortcontent] =>

"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा यासाठी रंगनाथ पठारेंच्या समितीपासून लोकं भांडतायत. भाजप सरकार सत्तेत आल्याआल्या तावडे साहेबांनी ‘आपण एक वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ’ असं आश्वासन दिलं होतं. त्याच्या आधी आणि नंतरही माझ्यासारखे कार्यकर्ते असे म्हणत होते की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं हा खोटा प्रश्न आहे.  कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ५०० ते ६०० कोटी मिळतात, ही एक भ्रामक आकांक्षा काही लोकांनी निर्माण केली आहे, त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांना सुद्धा अद्याप हे पैसे मिळालेले नाहीत. एक ते दोन कोटी रुपये मिळवण्यासाठी सुद्धा लोकांना प्रचंड भांडावं लागलंय. पण तावडे साहेबांनी अभिजात भाषा नावाचं मधाचं बोट लावून पाच वर्षे लोकांना झुलवत ठेवलं आहे. त्यासाठी समित्या तयार केल्या, उपसमित्या तयार केल्या, अहवाल आले, अहवाल बासनात गुंडाळले गेले..." मराठी भाषा विभाग आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडणारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा लेख...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समकालीन महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या विविध राजकीय प्रश्नांवर आपण बोलणार आहोत. याची सुरुवात मी करणार आहे, ज्यांचं तिकीट ऐनवेळी कापलं गेलं आणि त्यामुळे सम [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/2019-10-10_03-41-03-604.jpeg [postimage] => /2019/10/2019-10-10_03-41-03-604.jpeg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 13 Oct 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2094] => Array ( [PostID] => 14260 [post_title] => पहिले ते मराठीकारण - मनसेचं इंजिन नेमकं अडलं कुठे? [post_content] => [post_excerpt] => मनसेचं राजकारण हे काहीसं शिवाजी पार्ककेंद्री आणि शिवाजी पार्क हाच महाराष्ट्र आहे, असं मानून केलेलं राजकारण आहे. [post_shortcontent] =>

"...राज ठाकरे सतत असं म्हणत असतात की, ‘मला एकहाती सत्ता द्या.’ त्यांच्यासारख्या शहाण्या माणसाला हे कळलं पाहिजे की, भाजपसारख्या प्रचंड प्रबळ पक्षालासुद्धा महाराष्ट्रावर एकहाती राज्य करता येत नाही. मग मनसेसारख्या परिघाबाहेर फेकलेल्या गेलेल्या पक्षाला एकहाती राज्य करायला मिळण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणून राज ठाकरेंनी तळापासून म्हणजे ग्रामसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत समविचारी मित्र, समविचारी राजकीय पक्ष जोडले पाहिजेत. राज ठाकरेंनी किंवा शिवसेनेने मराठीचं जे राजकारण उभं केलेलं आहे ते सुहास पळशीकरांच्या शब्दांत सांगायचं तर प्रतिक्रियात्मक, प्रतीकात्मक आणि शत्रूकेंद्री आहे. कोणी उत्तर भारतीय शत्रू म्हणून निवडला तर कोणी दक्षिण भारतीय  शत्रू म्हणून निवडला. पण या शत्रूंच्या पलीकडे जाऊन मराठीच्या खऱ्या प्रश्नांना भिडणारं राजकारण त्यांनी केलं नाही. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतायत, सरकार प्रशासनामध्ये मराठीचा वापर करत नाही, न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करत नाही, तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर करत नाही किंवा मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही, मराठी भाषा भवन बांधलं जात नाही. मराठी विद्यापीठ स्थापन केलं जात नाही, या सगळ्याला परप्रांतीय लोक जबाबदार नाहीत, या सगळ्याला आपलेच लोक जबाबदार आहेत. या प्रकारचं मराठीचं राजकारण करण्याची राज ठाकरे यांची इच्छा आणि क्षमता आहे का याबद्दल मला प्रश्न आहेत..." मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा मनसेच्या आजवरच्या राजकारणाची चिकित्सा करणारा हा परखड लेख - 

---------------------------------------------------------------------------------- [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/20191011_211001.jpg [postimage] => /2019/10/20191011_211001.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 12 Oct 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => राजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2095] => Array ( [PostID] => 14071 [post_title] => आपल्या जगण्यातला 'ब्रिटिश संस्कार' [post_content] => [post_excerpt] => डाव्या बाजूला जॅकेटच्या खिशांत लटकणाऱ्या साखळीच्या घड्याळाने तर या पोशाखांत मोठी भर पडत असे. [post_shortcontent] => महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) हे मराठीतील एक महत्त्वाचे इतिहास संशोधक. शास्त्रीय पद्धतीने इतिहास कसा लिहावा याबाबत त्यांनी ग्रंथही लिहिला होता. मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा प्रमुख विषय. इतिहासकार अभ्यास करताना त्या त्या काळातील घटनांची सत्यासत्यता पडताळण्याची साधने शोधतात त्याचवेळी काळाच्या ओघात झालेले बदलही किती आणि कसे सूक्ष्मपणे टिपतात याचा उत्तम नमूना म्हणजे प्रस्तुतचा लेख आहे. मुस्लिम शासकांचा आपल्या जगण्यावर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव आणि ब्रिटिश शासकांचा प्रभाव यात खूपच फरक आहे. ब्रिटिशांनी बदल घडवून आणले ते जगण्याच्या शैलीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत. ब्रिटिशांना कितीही शिव्या घातल्या तरी आपण आपल्या जगण्यात एकदा आलेला ‘ब्रिटिश’ कधीच घालवू शकलेलो नाही...हा लेख वाचला की ते पटेल. ********** अंक – अमृत, मे १९६५ ब्रिटिश राजवटीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रांतील समाजजीवन हे सर्वसामान्यपणे धार्मिक समजुती व जुन्या परंपरा यांच्यावर आधारलेल्या चालीरीतींनुसारच चाललें होतें. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सर्व जीवन अशा रीतीने केवळ पारंपारिक चालीरीतींवरच आधारलेले असे. समाज गतिमान असण्यापेक्षा गतिशून्यच जास्त होता. समाजांत बदल होत होते, नाही असें नाही. परंतु ते अतिशय सूक्ष्म आणि अप्रत्यक्षपणे घडून येत असत. ब्रिटिश लोक येण्यापूर्वी महाराष्ट्रांतील जुन्या चालीरीति आणि समारंभ वगैरेंमध्ये मुसलमानी राज्यकर्त्यांमुळे थोडासा बदल हा झाला होता याचे कारण हेंच. उदाहरणार्थ, खेड्यापाड्यामध्ये केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदुदेखील मशिदींना पवित्र मानीत. पुढे ब्रिटिश राज्यकर्ते आल्यावर त्यांच्या राज्यसत्तेचाही स [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/British-Social-and-Cultural.jpg [postimage] => /2019/10/British-Social-and-Cultural.jpg [userfirstname] => Datto Vaman [userlastname] => Potdar [post_date] => 12 Oct 2019 [post_author] => 97 [display_name] => महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,अमृत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2096] => Array ( [PostID] => 14226 [post_title] => इत्तेफाक 'ची पन्नाशी ! [post_content] => [post_excerpt] =>    यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटात एकही गाणे नसणे ही आज आश्चर्याची गोष्ट वाटतेय. पण त्यातच त्यांचे कौतुक करायला हवे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे सामर्थ्य प्रेमकथेपेक्षा इतर चित्रपटात आहे हे वक्त, इत्तेफाक, दीवार, मशाल आणि लम्हे यातील काही भावपूर्ण दृश्ये देतात. [post_shortcontent] => यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटात एकही गाणे नसणे ही आज आश्चर्याची गोष्ट वाटतेय. पण त्यातच त्यांचे कौतुक करायला हवे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे सामर्थ्य प्रेमकथेपेक्षा इतर चित्रपटात आहे हे वक्त, इत्तेफाक, दीवार, मशाल आणि लम्हे यातील काही भावपूर्ण दृश्ये देतात.

इत्तेफाक 'ची पन्नाशी !

  काही चित्रपटांची एकाच वेळेस अनेक वैशिष्ट्ये असतात, 'इत्तेफाक ' ( रिलीज ४ ऑक्टोबर १९६९) या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या चित्रपटाचीही अशीच अनेक वैशिष्ट्ये आहेत. काही तर दुर्लक्षित. बी. आर. फिल्मचा बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'कानून '( १९६०)  हा रहस्यरंजक कोर्ट रुम ड्रामा 'गल्ला पेटी'वर यशस्वी ठरल्यावर याच स्वरुपाच्या  सस्पेन्स चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 'इत्तेफाक ' हा तो चित्रपट आहे. ज्या काळात चित्रपटात एकही गाणे नसणे अशी पटकथा पडद्यावर आणण्याची साधी कल्पनाही करता येणार नाही अशा वेळी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील नायिकेची 'नकारात्मक व्यक्तिरेखा ' साकारण्यास   माला सिन्हा आणि साधना यांनी नकार दिला. पण नंदाने होकार दिला. खरं तर बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'गुमराह '    (१९६४) मध्ये माला सिन्हाने पती ( अशोककुमार) आणि पूर्वप्रियकर ( सुनील दत) यांच्याशी असलेल्या नात्यातील अवघड अवस्थेतील भूमिका उत्तम साकारली होती. ती 'इत्तेफाक 'मध्ये भूमिका साकारू शकली असती. असो. अशी 'नक [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/Itefak.jpg [postimage] => /2019/10/Itefak.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2097] => Array ( [PostID] => 14073 [post_title] => बालगंधर्व आणि मी [post_content] => [post_excerpt] => हे भजन नानाशंकरशेटच्या देवळात मुंबईला होत असे. ते भजन ऐकायला दोनतीन हजार लोक सहज जमत असत. [post_shortcontent] => पैंजण दिवाळी अंक, १९६७ बालगंधर्व जाऊन बरेच दिवस झाले. त्यांची आठवण मनाला फार अस्वस्थ करते. गंधर्व कंपनी बंद होऊन बरीच वर्षे झाली, तरी त्यांचे माझे पूर्वीसारखेच प्रेम होते. ते कधीही पुण्याला आले की, मी त्यांना भेटायला जाई. दर गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा करीत असे. लहानपणी आई-वडील गेले पण नारायणरावांनी वडिलांची उणीव भरून काढली. त्यांनीच मला लहानाचे मोठे केले, माझे लग्न केले. काही चुकलं म्हणजे जसे ओरडायचे, वा मारायचे तसे प्रेमभरानं पोटाशीही धरीत, पाठीवरून हात फिरवीत. हॉस्पिटलमध्ये ते आजारी होते तेव्हा जरी ते पहात नव्हते, बोलत नव्हते, तरी मला आधार वाटे. पण आता खरोखरीच माझा आधार तुटला, मी पोरका झालो. मला हरि, हऱ्या, हरबा अशा नावानं हाका मारणारं कुणी राहिलं नाही. आमच्या बामणोलीला शाळा नसल्यामुळे मी सातारला वडिलांच्या मित्राकडे-रावबहाद्दूर पाठक यांच्या घरी इंग्रजी शाळेत जाण्यासाठी रहायला होतो. त्यावेळी माझे आई-वडील दोघेही नव्हते. गावाला चुलते व मोठे भाऊ असत. भावाने नुकतेच लग्न केले होते. त्यावर्षी दिवाळीला मी घरी आलो. घरी नवी वहिनी आली होती. त्यामुळे मला खूप उत्साह वाटत होता. घरची सांपत्तिक परिस्थिती चांगली होती. घरी ५-६ म्हशी व २-४ गायी होत्या त्यामुळे दूध खूप येई. साहजिकच मी वहिनीला बासुंदी करण्याचा आग्रह केला. ही गोष्ट माझ्या चुलत्यांना बिलकूल आवडली नाही. व ‘आम्ही कष्ट करतो आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबा का’ वगैरे अनेक अपमानकारक व जिव्हारी लागतील असे ते बोलले. साहजिकच मला राग आला व परत घरी न येण्याचा मी निश्चय केला. गावात माझे दुसरे एक लांबचे भाईबंद रहात होते त्यांच्याकडे गेलो व त्या काका-काकूंना सर्व हकीगत सांगितली. त्यावेळी काकू म्हणाल्या, ‘इतके भांडण झाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/swayanwar.jpg [postimage] => /2019/10/swayanwar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Oct 2019 [post_author] => 3059 [display_name] => हरिभाऊ देशपांडे [Post_Tags] => दीर्घा,पैंजण,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2098] => Array ( [PostID] => 14188 [post_title] => संस्कार श्यामच्या आईचा! [post_content] => [post_excerpt] => विद्यार्थ्यांमध्येही इयत्ता पाचवीपासून आपल्याही पालकांचा सत्कार व्हावा ही भावना निर्माण होते. [post_shortcontent] =>

शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालक झाले पाहिजे आणि घरी पालकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षक झाले पाहिजे, असे अनेक शिक्षकतज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचा निकोप आणि सर्वांगीण विकास होऊ शकेल. मुंबईतील देवनार येथील कुमुद  विद्यामंदिर शाळेतील शिक्षक स्मिता वाघचौरे अशाच भूमिकेतून राबवलेल्या मातृदिन’ या उपक्रमाविषयी सांगतायत...  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आई माझा गुरू। आई कल्पतरू।

सौख्याचा सागरू। आई माझी।।

श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, याच दिवशी मातृदिन असतो. आपल्या संस्कृतीत आईला देव मानले जाते. मुलांचे संगोपन जन्मदात्री आईच करीत असते. तिचे हे ऋण फेडणे कठीण आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मातृदिन’ या दिनविशेषाचे आयोजन दरवर्षी आमच्या शाळेत केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका जूनमध्येच वर्षभरातील दिनविशेषाचे नियोजन करतात आणि त्याची अंमलबजावणी शिक्षक करतात. यंदा मातृदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन असे होते की, सर्व मुलांनी ‘श्यामची आई’ पुस्तक विकत घेऊन वाचावे आणि त्यावर आधारित विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम प्रत्येक वर्गाने सादर करावेत. सानेगुरुजींच्या अंतरीची तळमळ जाणून आपल्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/shymchi-aai.jpg [postimage] => /2019/10/shymchi-aai.jpg [userfirstname] => Smita [userlastname] => Waghchaure [post_date] => 10 Oct 2019 [post_author] => 2356 [display_name] => स्मिता वाघचौरे [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2099] => Array ( [PostID] => 14180 [post_title] => एलीप्पाथयम    (उंदरांचा पिंजरा) [post_content] => [post_excerpt] =>  पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ''आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे हवे आहेत. मात्र, आपला मेंदू आहे मात्र मध्ययुगीन काळात!" खरं आहे!   या बदलाची आणि त्यांच्या 'न-स्वीकाराची' नोंद नामवंत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. सत्यजित रे यांचा 'जलसाघर', गुरुदत्त चा ' साहिब, बीबी और गुलाम'...आणि, अदूर गोपालकृष्णन यांचा ' एलीप्पाथयम'. आणि, नेहमीप्रमाणेच, अदूर; अल्प संवाद, चपखल पार्श्वध्वनी, निसर्ग/संदर्भाचा पुरेपूर वापर करून ही आपल्याला गोष्ट सांगतात. [post_shortcontent] => पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ''आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे हवे आहेत. मात्र, आपला मेंदू आहे मात्र मध्ययुगीन काळात!" खरं आहे! या बदलाची आणि त्यांच्या 'न-स्वीकाराची' नोंद नामवंत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. सत्यजित रे यांचा 'जलसाघर', गुरुदत्त चा ' साहिब, बीबी और गुलाम'...आणि, अदूर गोपालकृष्णन यांचा ' एलीप्पाथयम'. आणि, नेहमीप्रमाणेच, अदूर; अल्प संवाद, चपखल पार्श्वध्वनी, निसर्ग/संदर्भाचा पुरेपूर वापर करून ही आपल्याला गोष्ट सांगतात.

एलीप्पाथयम    (उंदरांचा पिंजरा)

साधारणतः ब्रिटीश आल्यानंतर, मध्ययुग संपत गेलं-म्हणजे तशी सुरुवात झाली. हे स्थिन्ततर काहींना झेपलं; काहींना नाही. विशेषतः, जो थोडाफार सामंती वर्ग होता त्यांना मात्र हा बदल झेपला नाही-अगदी आजही 'सामंती' मानसिकतेतून आपण पूर्णतः बाहेर पडलो नाही. त्या व्यवस्थेचे अवशेष आजही प्रभावीपणे दिसून येतात. पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ''आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/elippathayam.jpg [postimage] => /2019/10/elippathayam.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2100] => Array ( [PostID] => 14075 [post_title] => उभ्या आयुष्यांत एकच कुस्ती हरलेला नागपूरचा पैलवान [post_content] => [post_excerpt] => त्याची कुस्ती म्हणजे प्रेक्षकांच्या समाधानाचा नि आनंदाचा अथांग महासागरच आणि ठेकेदारांची दर्शनी हुंडी [post_shortcontent] => अंक- अमृत, जानेवारी १९६५ (बहुविध डॉट कॉम मधील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. व्यक्तिपरिचय सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी 02248972244 या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू....) मल्ल, पैलवान म्हटले की आपल्याला हटकून कोल्हापूर आठवते. नागपूरचा  कुस्तीशी काही संबंध आहे, असा विचार आपण स्वप्नातही करणार नाही. परंतु भोसल्यांच्या काळात नागपूरात मल्लविद्या चांगलीच फोफावलेली होती. त्यातही दया पैलवान लढणार म्हटलं की गाव गोळा होत असे. या दया पैलवानाची कथाही तेवढीच जबरदस्त आहे. ‘अमृत’मध्ये पंचावन्न वर्षांपूर्वी आलेला हा लेख नागपूरची एक वेगळीच बाजू दाखवतो.. नागपूर हे शहर एके काळी नागपूरकर राजे भोसले यांची राजधानी होते. तेथे त्यांनी मल्लविद्येला सर्वतोपरी पोषक परिस्थिती निर्माण करुन नागपूर हे मल्लांचे प्रमुख केंद्र केले. त्या काळी नागपूर हे भारतीय मल्लांच्या तोडीचे मल्लांचे आगर म्हणून प्रसिद्ध होते. ते नुसते मल्लांचे केंद्र म्हणूनच प्रसिद्ध होते असे नव्हे तर तेथील मल्लांचे एक आगळेच वैशिष्ट्य दाखवितां येण्यासारखे आहे. आमच्या इकडील मल्ल बुद्धीशी फारकत झालेला; ललितकलेचे त्याला वावडे असलेला; गायन, वादन, नृत्य यांची आवड नसलेला असतो. त्याला फक्त चोवीस तास आखाडा नि लाल माती, जोर बैठका आणि खुराक एवढ्याच गोष्टी ठाऊक. पण नागपूरकडील मल्लांचे तसे नाही. वेद, विद्या, संगीत, नाट्य, नृत् [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/कुस्ती.jpg [postimage] => /2019/10/कुस्ती.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Oct 2019 [post_author] => 3058 [display_name] => व्यं. गो. अंदूरकर [Post_Tags] => अमृत,व्यक्ती विशेष,क्रीडा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2101] => Array ( [PostID] => 14162 [post_title] => रफीने गायलेली गाणी जेंव्हा बाजूला टाकली जातात.... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => रफीने गायलेली गाणी जेंव्हा बाजूला टाकली जातात.... अनिल विश्वास हे मोहम्मद रफीला गायकच मानत नसंत. रफीच्या आवाजात त्यांना अनेक दोष आढळंत. निर्माते भरीस पाडत त्यामुळे नाइलाज होऊन त्यांनी पाच-सात गाणी रफीकडून गाऊन घेतली परंतु त्यांना तीसुद्धा नको असायची. ‘दोराहा’ या चित्रपटाच्या निर्मात्याने असाच आग्रह धरुन त्याच्या चित्रपटातील गाणी रफीच्या आवाजात स्वरबद्ध करण्याचा आग्रह संगीतकार अल विश्वास यांच्याकड धरला...त्यांनी ती रेकॉर्डही केली....परंतु अखेर ती गाणी अनिल विश्वास यांच्या लाडक्या गायकाकडेच गेली. कशी? हिंदी चित्रपट संगीताचे दर्दी पियुषभाई पाठक यांच्याकडूनच ऐका ती हकीकत... [videopress IEYBy8jp] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => संगीत रसास्वाद,व्हिडीओ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2102] => Array ( [PostID] => 14144 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- ७ ऑक्टोबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => आपण या प्रश्नांना भिडत नाही, याचे कारण आपल्याला हल्ली गांधीजीच पुरेसे भिडत नाहीत, असे तर नाही ? [post_shortcontent] => गेला आठवडा मिश्र घडामोडींचा असल्याने अग्रलेखांचे विषयही मिश्र होते. आठवड्याची सुरुवात अजितदादा पवारांचे गायब होणे आणि दुसऱ्या दिवशी त्यांची पत्रकार परिषद या घटनेने गाजली. त्यामुळे बहुतेक अग्रलेखांचा विषय प्रामुख्याने तोच होता. पाठोपाठ गाजली ती कांद्यावरील निर्यातबंदी. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारच्या या कृतीची कारणे, हेतू आणि परिणाम यांचा समाचार अग्रलेखांतून घेतला गेला. त्यानंतर भाजप -सेना यांची बहुप्रतिक्षित युती जाहीर झाली, आणि त्या बातमीच्या विश्लेषणाने अनेक अग्रलेख सजले. मग पाठोपाठ तिकीट वाटपातील नाराजी, विविध पक्षांत त्यामुळे उफाळलेली बंडखोरी हा रसभरीत विषय सालाबादाप्रमाणे चघळला गेला. याखेरीज भाजपसमोर शिवसेनेची झालेली दुरवस्था अत्यंत रोकड्या शब्दात मांडणारे लोकसत्ता आणि सकाळ यांचे अग्रलेख उत्तम होते. पुण्यात तीन तासांत झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे गेलेले १८ बळी यांची दखल सामना आणि तरुण भारत बेळगाव यांनी घेतली. यातले एक आश्चर्य म्हणजे पुण्यात सर्वाधिक खपणाऱ्या सकाळला हा विषय अग्रलेखासाठी घ्यावासा वाटला नाही. बहुदा या अगोदरच पेपरमधून बरंच लिहून आलं असल्याने, असे घडले असावे. न्यायमूर्ती ताहिलरामानी यांच्यावर झालेल्या कथित अन्यायावर अग्रलेख लिहिणाऱ्या वृत्तपत्रांनी त्यामागील सत्य बाहेर आल्यावर मौन बाळगलेले दिसले. एकट्या मुंबई तरुण भारतने मात्र त्यावर उत्तम अग्रलेख लिहिला आहे. असाच एकुलता एक अग्रलेख शनिवारी लोकसत्तात आला. ' जागतिक लोकानुनयवाद' या नव्याने येऊ घातलेल्या संकल्पेनेचा छान उहापोह त्यात केला आहे. कुठे आहे कॉंग्रेस पक्ष ? हा publish [postmainimage] => /2019/10/mahatmas1s1_201910305801.jpg [postimage] => /2019/10/mahatmas1s1_201910305801.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 07 Oct 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => आठवड्याचा अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2103] => Array ( [PostID] => 14132 [post_title] => वॉर, पलायनवादी मनोरंजन करणारा सिनेमा [post_content] => [post_excerpt] => टायगर श्रॉफ प्रत्यक्ष आयुष्यात हृतिक रोशनला आपला आदर्श समजतो. नृत्य आणि एक्शनसाठी तो हृतिकला फॉलो करतो. बलदंड शरीर, पायांमधील लवचिकता आणि फ्री किक मारण्याचं कौशल्य हे या दोघांमधील साम्य आहे. या सिनेमात त्याला हृतिकसोबत काम करायची संधी मिळाली आहे आणि तो त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. 'स्टुडंट अपने मेंटर से भी आगे निकल गया' असं एक वाक्य सिनेमात आहे. टायगर श्रॉफ काही प्रमाणात हे सिध्द करतो. [post_shortcontent] => टायगर श्रॉफ प्रत्यक्ष आयुष्यात हृतिक रोशनला आपला आदर्श समजतो. नृत्य आणि एक्शनसाठी तो हृतिकला फॉलो करतो. बलदंड शरीर, पायांमधील लवचिकता आणि फ्री किक मारण्याचं कौशल्य हे या दोघांमधील साम्य आहे. या सिनेमात त्याला हृतिकसोबत काम करायची संधी मिळाली आहे आणि तो त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. 'स्टुडंट अपने मेंटर से भी आगे निकल गया' असं एक वाक्य सिनेमात आहे. टायगर श्रॉफ काही प्रमाणात हे सिध्द करतो.

 वॉर, पलायनवादी मनोरंजन करणारा सिनेमा

  गांधी जयंतीच्या दिवशी वॉर नावाची फिल्म प्रदर्शित होणं हा कमाल विरोधाभास आहे. फिल्मकडे फक्त धंदा म्हणून बघणाऱ्यांना औचित्याचं काही देणं घेणं नसतंच मुळी हे खरं. गांधी जयंती ते येऊ घातलेला रविवार असा मोठा वीक एन्ड मिळतोय हेच फिल्मच्या निर्मात्यांसाठी महत्वाचं आहे आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी फिल्मनं दणक्यात कमाई केली. हा आठवडा संपेपर्यंत फिल्मनं मोठा आकडा गाठला असेल. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ हे स्टार आणि त्यांच्या सोबतीला एक्शन, गाणी आणि परदेशातील चकचकीत लोकेशन्समुळे सामान्य प्रेक्षकांची पावलं सिनेमागृहांकडे वळणार हे निश्चित होतं. पण एक फिल्म म्हणून ती कशी झाली आहे हे पाहणं आवश्यक आहे. खालिद (टायगर श्रॉफ) हा 'रॉ' या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचा एजेंट आहे. कबीर (हृतिक रोशन) या त्याच्या माजी सीनियर आणि आता देशाशी बेईमानी केलेल्या एजेंटचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात येते. दोन वर्षांपूर्वी त्यांची टीम रिझवान ईलयासी या पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार आणि आता व्यावसायिक झालेल्या आतंकवाद्याच्या शोधात असताना एका हल्ल्यात त्यांचा सौरभ नावाचा सहकारी ऐनवेळी गद्दारी करत [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/War-poster.jpg [postimage] => /2019/10/War-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2104] => Array ( [PostID] => 14116 [post_title] => पहिले ते मराठीकारण - धन्यवाद आदित्य ठाकरे! [post_content] => [post_excerpt] => मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार? [post_shortcontent] =>

शिवसेनेला कार्यकर्ते पुरवणारा समाज मराठी आहे, पण पैसे पुरवणारे मात्र वेगळ्या समाजातले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये न शिकल्याने मराठी माध्यमांचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषेचा मराठी माणसांशी काय संबंध आहे याची आदित्य ठाकरे या तरुण राजकारण्याला कल्पना असण्याचे कारण नाही. बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात उद्धवची आणि आदित्यची काळजी घ्या, असे शिवसैनिकांना आर्जवाने सांगितले, त्यांनीही ते मनावर घेऊन शिवसेना कोसळू दिली नाही. एवढेच नव्हे तर आदित्याच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला तरुण संसदीय राजकारणात उतरला यापेक्षा अधिक मराठी समाजाने शिवसेनेसाठी काय करायला पाहिजे? मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार?

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२५ जुलै १९५९ या दिवशी दैनिक 'मराठा’च्या अंकात आचार्य प्र. के. अत्रे यांनी तरुणांना आवाहन करताना 'शिवसेना उभारा' असे म्हटले होते.  जानेवारी १९६३ मध्ये दैनिक 'मराठा’मधून अत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेना या संघटनेबद्दल विचार मांडले होते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी. या दोघांच [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/IMG-20191003-WA0027.jpg [postimage] => /2019/10/IMG-20191003-WA0027.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 05 Oct 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => राजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2105] => Array ( [PostID] => 13712 [post_title] => आपले वाङ्‌मय- पन्नास वर्षे झाली तरी, तेच ते... [post_content] => [post_excerpt] => आपण ज्या लोकांच्या हाती राज्यसूत्रे देणार ती मंडळी मराठी वाङ्‌मयास उत्तेजन देतील अशा सरकारचीच असली पाहिजे [post_shortcontent] => कवी लिहितो तेव्हा त्याला कालचे, आजचे आणि उद्याचे सगळेच स्पष्ट दिसत असते. त्यामुळेच बहुधा विंदा करंदीकर लिहून गेले असावेत- सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!  माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन  तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... दिवंगत  ज्येष्ठ  लेखक बाळ सामंत यांचा प्रस्तुत लेख वाचताना आपल्या ओठी ही कविता आपसूकच येते. लेख आहे तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचा.  त्यात मराठी समाज, मराठी वाचन संस्कृती, साहित्यिकांचे समाजातले हरवत चाललेले स्थान, व्यासंग-पांडित्य याबाबत वाढत असलेली समाजाची उदासीनता अशा सांस्कृतिक स्खलनाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.  पन्नास वर्षांपूर्वीच्या या लेखात, तीस वर्षांपूर्वीच्या एका विधानाचा (म्हणजे आजपासून ८० वर्षांपूर्वीच्या) हवाला देण्यात आलेला आहे. आज हा लेख वाचताना आपण जर आजची स्थिती पाहिली तर सामंतांनी व्यक्त केलेल्या काळजीला शंभराने गुणावे लागेल  आणि पुन्हा म्हणावे लागेल तेच ते आणि तेच ते! परंतु या स्थितीतही मराठीत शिल्लक आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा हात धरून ‘बहुविध’ डिजिटल मल्टिमिडियाचे  प्रयत्न सुरु आहेत, याची सदस्यांना जाणीव असेलच. ललित मासिकाच्या १९६९ सालच्या अंकातील हा लेख या महिन्याच्या 'चिंतन' या सदरात देत आहोत. बाळ सामंत (२७ मे १९२४- १८ जानेवारी २००९) हे हरहुन्नरी लेखक होते. इंग्रजी साहित्याचा त्यांचा प्रगाढ अभ्यास होता.  मराठी नाटक, नाट्यसंगीत  यापासून तर थेट जगातील प्रणयाची विभिन्न अं [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/admin-ajax.jpg [postimage] => /2019/10/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Oct 2019 [post_author] => 3039 [display_name] => बाळ सामंत  [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,ललित,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2106] => Array ( [PostID] => 14108 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती [post_shortcontent] => चित्रस्मृती 

जेव्हा "शोले "मध्ये  डॅनी डेन्झोपा होता....

शीर्षक वाचून एव्हाना दोन तीन प्रतिक्रिया नक्कीच   उमटल्या असतील, रमेश सिप्पी दिग्दर्शित " शोले "वर इतके आणि इतक्यांदा लिहिले गेले आहे की आता नवीन ते काय वाचायला मिळणार? अगदी त्यावर पुस्तकही आले आहे.... आणि असाही प्रश्न असेलच की, गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोपाला विचारले गेले पण त्याच वेळेस तो नरेंद्र बेदी दिग्दर्शित 'खोटे सिक्के 'मध्ये तो डाकू जंगा ( अजित)च्या विरोधात गावाला मदत करीत असलेल्या सात मित्रांपैकी एक होता. तेथे सकारात्मक भूमिका  साकारत असल्याने पुन्हा त्याच पठडीतील 'शोले 'मध्ये विकृत वाटणारा डेंजरस  व्हीलन साकारण्यास असे काय ते आव्हान असे मानतच त्याने "शोले " नाकारला हेदेखील माहित्येय असाही एक सूर एव्हाना उमटला असेल. ( पण कदाचित काहीना आश्चर्य वाटेल पण चित्रपटाच्या जुन्या आठवणीत जाताना 'माहितीतील गोष्टी 'च पुन्हा अतिशय आवडीने  ऐकणारा/वाचणारा मोठा वर्ग आहे) आता एक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी. ती म्हणजे, 'खोटे सिक्के 'देखिल अकिरा कुरोसावा दिग्दर्शित 'सेव्हन समुराय 'वरच बेतला आहे. इतका की त्यात फिरोझ खान आणि एकूण सात मित्र खलनायक डाकूचा खातमा करतात. हा अगदी तद्दन फिल्मी मसाला असलेला सिनेमा होता. 'शोले 'च्या पटकथा व संवादावरची मेहनत ( अर्थात सलिम जावेदचे) आणि त्याचा सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम याचा इफेक्ट जबरा होता. संपूर्ण मुंबई आणि ठाणे, डोंबिवलीत फक्त आणि फक्त मिनर्व्हा चित्रपटगृहातच हा फंडा होता. इतरत्र मात्र हा भव्य चित्रपट पस्तीस एमएमचा पडदा आणि मोनो साऊंड सिस्टीम असा होता. डॅनी डेन्झोपाने 'शोले [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/sholey.jpg [postimage] => /2019/10/sholey.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2107] => Array ( [PostID] => 13714 [post_title] => शंभर वर्षांपूर्वींचे चटकदार - तीर्थयात्रा वर्णन [post_content] => [post_excerpt] => सबंध ग्रंथांत पारतंत्र्याविषयी कोठेही चकार शब्द आलेला नाही. देवधर्म याविषयी अत्यादर पण पारतंत्र्याविषयी चुकूनसुद्धा चित्कार नाही. [post_shortcontent] => अंक –वाङ्गमय शोभा, मे १९६६ नाशिकचे सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी यथासांग तीर्थयात्रा पुऱ्या केल्या. त्यांची टांचणे, टिपणे बरोबरच्या मंडळींनी ठेवली होती. या साहित्याचा उपयोग करून नाशिक येथील त्यावेळचे विद्वान गणेशशास्त्री लेले यांनी तीर्थयात्रा प्रबंध हे प्रवासवर्णन लिहिले व १८८५ साली नाशिक येथेच छापून प्रसिद्ध केले. या दुर्मिळ ग्रंथाचे पुनर्मुद्रण, देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्याच्या आधारे हा लेख तयार केला आहे. शंभर-सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळी प्रवासाची आगगाडीने बहाले केलेली आजची सुखसाधने ज्यावेळी उपलब्ध नव्हती त्याकाळी महाराष्ट्रांतील एक मातबर सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी केलेल्या देशपर्यटनाच्या संबंधींची माहिती, त्यांच्याबरोबर यात्रेस गेलेल्या मंडळींनी टिपून ठेवलेला तीर्थयात्रेचा जमाखर्च व इतर संबंधीच्या माहितीच्या आधारे ‘तीर्थयात्रा प्रबंध’ नांवाचा ग्रंथ रसिकवर्य गणेशशास्त्री लेले यांनी लिहिलेला आहे. प्रस्तावनेंत शास्त्रीबुवा लिहितात की, “या ग्रंथात प्राधान्यें करून तीर्थयात्रांचे वर्णन आहे.  श्रीमंत रघुनाथराव हे पहिल्या प्रतीचे सरदार मोठे उदार. स्वधर्मनिष्ठ व सदाचारसंपन्न असून त्यांजजवळ इंग्रज सरकारीचीही मोठी मेहेरबानगी आहे. त्यांची राजनिष्ठा पाहून चक्रवर्ती महाराणीसाहेब ह्यांनी प्रसन्न होऊन संतोषाने त्यांस ‘कंपॅनियन ऑफ दी मोस्ट एक्झॉल्टेड ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया’ हा किताब दिलेला आहे.” असा मोठा गौरवपर उल्लेख चरित्रकार करतात. उत्तर भारताच्या प्रवासानंतर कांही वर्षानी सरदारांनी दक्षिण भारतभर प्रवास केला तो आगगाडीने. उत्तर भारताचा प्रवास संपूर्ण केला तो इ.स. १८५१ मध्ये तर दुसऱ्या प्रवासास प्रारं [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/vinchurkar.jpg [postimage] => /2019/10/vinchurkar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Oct 2019 [post_author] => 3020 [display_name] => द. के. केळकर [Post_Tags] => इतिहास,प्रवासवर्णन,दीर्घा,वाङ्मय-शोभा,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2108] => Array ( [PostID] => 14103 [post_title] => कोर्ट [post_content] => [post_excerpt] => भारतीय चित्रपटातून आजवर असंख्य वेळा न्यायालय व तिथे चालणारे खटले याचं अतिरंजित चित्रण आपण पाहिलय. ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘मिलॉर्ड, मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूँ’, ‘तारीख पे तारीख’ असे संवाद आपल्याला अतिपरिचित झालेले आहेत. टोकाचे भ्रष्ट किंवा सत्शील वृत्तीचे न्यायाधीश आणि वकील याच प्रतिमा भारतीय चित्रपटांनी आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. ‘कोर्ट’मध्ये न्यायाधीश, वकिल, आरोपी, साक्षीदार आणि न्यायालयीन कामकाज सर्वकाही आणि त्यापलिकडचं बरचं काही आहे. पण आपण चित्रपटाच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाही. आणि हेच ‘कोर्ट’चं प्रमुख वैशिष्ट आहे.   [post_shortcontent] => भारतीय चित्रपटातून आजवर असंख्य वेळा न्यायालय व तिथे चालणारे खटले याचं अतिरंजित चित्रण आपण पाहिलय. ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘मिलॉर्ड, मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूँ’, ‘तारीख पे तारीख’ असे संवाद आपल्याला अतिपरिचित झालेले आहेत. टोकाचे भ्रष्ट किंवा सत्शील वृत्तीचे न्यायाधीश आणि वकील याच प्रतिमा भारतीय चित्रपटांनी आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. ‘कोर्ट’मध्ये न्यायाधीश, वकिल, आरोपी, साक्षीदार आणि न्यायालयीन कामकाज सर्वकाही आणि त्यापलिकडचं बरचं काही आहे. पण आपण चित्रपटाच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाही. आणि हेच ‘कोर्ट’चं प्रमुख वैशिष्ट आहे.

कोर्ट

सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट मध्ये केला गेलाय, यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकानी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडलेत. ‘कोर्ट’ला रुढार्थाने कथा नाही. पण जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात, यातील काही प्रमुख पात्र मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलिकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश् [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/images.jpg [postimage] => /2019/10/images.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2109] => Array ( [PostID] => 13960 [post_title] => मराठी भाषाशिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. विभा सुराणा यांचे प्रयत्न [post_content] => [post_excerpt] => अमराठी लोकांना मराठी शिकण्यासाठी आाता कोर्स उपलब्ध आहे! [post_shortcontent] =>

भाषाशिक्षणामध्ये प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांच्या अध्ययन व अध्यापनपद्धतींचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यांच्या अध्यापनाचे एक शास्त्र आहे. पण त्याचा फारसा विचार न करता पारंपरिक पद्धतीने अमराठी भाषकांना मराठी भाषा आपल्याकडे शिकवली जात होती व आजही शिकवली जाते. एखादी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीच्या मार्गदर्शनाची, अभ्याससामग्रीची आवश्यकता असते. अमराठी भाषाकांना मराठी शिकवताना प्रथम भाषा म्हणून तयार केलेली अभ्यासाची साधने फारशी उपयोगी पडत नाहीत हे लक्षात येऊनही ती निर्माण करण्यासाठी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर आजवर फारसे प्रयत्न झालेले नव्हते. मराठीमध्ये अमराठी भाषकांसाठी अनेक पुस्तके आहेत, पण ती श्रेणिबद्ध नव्हती. जागतिक स्तरावर द्वितीय भाषा म्हणून भाषेचे अध्यापन करताना ज्या पद्धतींचा अवलंब केला जातो व ज्या निकषांवर श्रेणिवार अध्ययन सामग्री तयार केली जाते त्यांचा विचार मराठीच्या बाबतीत फारसा झालेला नव्हता. मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे न्यून दूर करण्याचा प्रयत्न केला. कसा ते सांगताहेत मराठी अभ्यास केंद्राची प्रतिनिधी ऐश्वर्या धनवडे हिने घेतलेल्या मुलाखतीत... (अधिक वाचा)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------       publish [postmainimage] => /2019/09/10590470_10204005523834504_365606460012262695_n.jpg [postimage] => /2019/09/10590470_10204005523834504_365606460012262695_n.jpg [userfirstname] => Aishwarya [userlastname] => [post_date] => 03 Oct 2019 [post_author] => 2353 [display_name] => ऐश्वर्या धनवडे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2110] => Array ( [PostID] => 13208 [post_title] => गांधीहत्येपूर्वीचा ११ वा महिना... मुक्काम नौखाली [post_content] => [post_excerpt] => गांधीजी म्हणाले, “पांच रुपये पडतील माझ्या सहीला!” मी पांच रुपये देऊ केले; पण ते त्यांनी न घेतां इंग्रजी सही दिली. [post_shortcontent] => स्वातंत्र्य मिळण्याच्या आणि सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली दिल्लीत सुरू होत्या तेव्हा कलकत्त्यात हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या होत्या.  त्या दंगली शांत करण्यासाठी महात्मा गांधींनी ७ नोव्हेंबर १९४६ ला नौखालीत पोचले. गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक असामान्य पैलूंपैकी त्यांचे धैर्य ही एक अत्यंत महत्वाची बाब. गांधीजी नौखालीत असताना कर्नाटकमधील एक मराठी छायाचित्रकार-पत्रकार नारायणराव कुलकर्णी हे  गांधीजींची छायाचित्रे आणि स्वाक्षरी मिळविण्यासाठी तिथे गेले होते. त्या दौऱ्याची तयारी, तपशील आणि गांधीजींसोबतचा अनुभव यावर आधारित हा लेख त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या एप्रिल १९४७ च्या अंकासाठी लिहिला होता. आज महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे, त्या निमित्तानं ही उजळणी- महान कार्याच्या सिद्धीसाठी महात्मा गांधींची अभूतपूर्व पायी यात्रा गेल्या फेब्रुवारी महिन्यांत मला नौखालीला जाण्याची आणि गांधीजींची भेट घेण्याची महत्त्वाची संधी मिळाली. कर्नाटकांत प्रेस-फोटोग्राफर म्हणून काम करीत असतांना बहुतेक सगळ्या हिंदी पुढाऱ्यांचे फोटो व स्वाक्षऱ्या मी मिळविल्या आहेत; पण छायाचित्रांच्या या संग्रहांत अद्याप गांधीजींचा स्वाक्षरीयुक्त फोटो नव्हता. हा फोटो मिळविण्याकरिता गेल्या वर्षापासून मी प्रयत्न करीत होतो. त्यासाठी मी मुद्दाम मुंबईस भरलेल्या ए. आय्. सी. सी. च्या बैठकीला गेलो होतो. पण गांधीजी मुंबईस असूनही बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. कदाचित् गांधीजींची स्वारी मीरत काँग्रेसच्या अधिवेशनास येईल या आशेने मी मीरतलाही गेलो होतो; पण बंगाल सोडून ते आले नाहीत. शेवटी मीच नौखालीला जाण्याचे ठरविले. “सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः ” या न्यायाने प्रथम पैशाची व्यवस्था करणे भाग [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/B09u40FCIAASZwc.jpg [postimage] => /2019/09/B09u40FCIAASZwc.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Oct 2019 [post_author] => 2881 [display_name] => नारायणराव कुलकर्णी [Post_Tags] => इतिहास,किर्लोस्कर,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2111] => Array ( [PostID] => 14058 [post_title] =>  ॲक्शन, ॲक्शनपट आणि मराठी  [post_content] => [post_excerpt] => मोठ्या प्रमाणात ॲक्शनप्रेमी प्रेक्षकवर्ग असुनही मराठी चित्रपटसृष्टीत ॲक्शन बेतानेच असते. कारण, बजेट आणि कलाकारांची ॲक्शनप्रती असलेली अनास्था किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरीक तंदुरुस्तीचा अभाव. त्यामुळे मराठीत एकतर साहसदृश्य विरहीत हाणामारी असते किंवी असलीच तर आटोपशीर पद्धतीने त्याचे चित्रीकरण होते. त्यामुळे खुप मोठा सिनेप्रेक्षक वर्ग मराठी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात नाही. केवळ आशयघन चित्रपट, हे मराठी मागे लागलेले बिरूद तोट्याचे ठरते. आजही शंभरात जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरतात. त्यामुळेच कदाचित मोठ्या संख्येने सिनेरसिक हिंदी चित्रपटच पाहात असावा. [post_shortcontent] => मोठ्या प्रमाणात ॲक्शनप्रेमी प्रेक्षकवर्ग असुनही मराठी चित्रपटसृष्टीत ॲक्शन बेतानेच असते. कारण, बजेट आणि कलाकारांची ॲक्शनप्रती असलेली अनास्था किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरीक तंदुरुस्तीचा अभाव. त्यामुळे मराठीत एकतर साहसदृश्य विरहीत हाणामारी असते किंवी असलीच तर आटोपशीर पद्धतीने त्याचे चित्रीकरण होते. त्यामुळे खुप मोठा सिनेप्रेक्षक वर्ग मराठी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात नाही. केवळ आशयघन चित्रपट, हे मराठी मागे लागलेले बिरूद तोट्याचे ठरते. आजही शंभरात जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरतात. त्यामुळेच कदाचित मोठ्या संख्येने सिनेरसिक हिंदी चित्रपटच पाहात असावा.    

 ॲक्शन, ॲक्शनपट आणि मराठी

व्यावसायिक चित्रपट म्हटले की त्यात हाणामारी ही कुठेनाकुठे तरी येतेच. पूर्वी चित्रपटात हाणामारी, साहसदृश्ये अत्यल्प असायची. पण, चवीने पाहिली आणि चर्चिली जायची. कालांतराने त्याचे प्रमाण वाढत गेले. दारासिंग, धर्मेन्द्र हे नायक ताकदीच्या जोरावर ॲक्शनसीन द्यायचे कारण ते बलदंड शरीरयष्टीचे होते. पण, हिंदी सिनेमात खऱ्या अर्थाने अँग्री यंग मॅन हे बिरुद मिरवले ते अमिताभ बच्चन यांनी! दिवार, जंजीर, अमर अकबर अँथनी, पासून ते शहेनशहा पर्यंत बच्चन साहेबांनी सिनेमातील ॲक्शनस्टार म्हणून नाव कमावले. पण, कुली चित्रपटातील हाणामारीच्यावेळी त्यांना पुनीत इस्सार ह्या दुय्यम कलाकाराचा गुद्दा पोटात बसला आणि साहेबांचा जीव तळमळला. तो गुद्दा त्यांच्या जीवावरच बेतला असता. [post_status] => publish [postmainimage] => /2019/10/Bakal.jpg [postimage] => /2019/10/Bakal.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Oct 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2112] => Array ( [PostID] => 14039 [post_title] => अवकाश कवेत घेणारी माणसं... [post_content] => [post_excerpt] => जर देशात, जगात बदल आणायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सांघिक कामाचं महत्त्व समजणं गरजेचं आहे. [post_shortcontent] => माणसाचं मोठेपण अनेक गोष्टींवर अवलंबून असतं हे आजवर ऐकलेलं, वाचलेलं आत्ता अनेक अनुभवांती उमजू लागलं आहे मला. सहज सुंदर दिसणारं ते यश, प्रसिद्धी, कर्तृत्व यासाठी किती घटक, सवयी आणि गोष्टी कारणीभूत असतात ना! मी कायम म्हणते की, सहवासांच्या बाबतीत मी फार भाग्यवान आहे. अनेक दिग्गजांना फार जवळून अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची, ऐकण्याची संधी मला वेळोवेळी मिळालीय. ही संधी माझ्यासाठी केवळ त्यांना भेटण्याचं निमित्त किंवा त्यांच्यासोबत एखादा फोटो घेण्याची लगबग यासाठी नसतेच हेही माहितीय मला. त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीकडून जे काही घेता येईल, शिकता येईल यासाठी असते. आपल्या खुजेपणाची जाणीव होऊन न्यूनगंड येण्यापेक्षा त्यांच्या मोठेपणामुळे प्रेरणा घेण्यासाठी असते. त्यांच्या एकाच अंगणात गुण्यागोविंदाने नांदणारं कर्तृत्व आणि साधेपणा पाहत थक्क होण्यासाठी असते. आणि आत्मावलोकन करण्यासाठी तर नक्कीच असते! शक्यतो अशा अनुभवांनंतर,भेटींनंतर, "हे अनुभव माझे आहेत आणि केवळ माझ्यासाठीच आहेत. मला कुणालाच दाखवायचे नाहीत." असं म्हणत मग मी माझ्यापुरते डायरीत लिहून ठेवते. आणि जेव्हाही प्रेरणेची गरज जाणवते तेव्हा ती डायरी उघडून गुपचूप त्यांची पारायणं करते. हे असं मी त्या अनुभवांना पर्सनलाईज्ड असल्यामुळे माझ्यापुरतं दडवून ठेवत असले तरी माझ्या एका मनाला कायम वाटतं की या मोठ्या, प्रसिद्ध माणसांचा हा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. त्यांच्या वागण्यातील शालीनता, आणि आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडेही बारकाईने लक्ष पुरवण्याची सवय हे सगळं सगळ्यांना अनुभवता यावं. हे असं कायम वाटत असलं तरी काही वेळा ते फार प्रकर्षाने जाणवतं आणि मग पर्सनलाईज्ड अनुभवांपलीकडच्या, इतरांनाही प्रेरणा देतील अशा गोष्टी [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/this-mural-outside-exhibition.jpg [postimage] => /2019/09/this-mural-outside-exhibition.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Sep 2019 [post_author] => 3019 [display_name] => रुचिरा सावंत [Post_Tags] => अनुभव कथन,विज्ञान- तंत्रज्ञान,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2113] => Array ( [PostID] => 14014 [post_title] => संपादकीय - भाषा आणि धर्म [post_content] => [post_excerpt] => जात, धर्म, पंथ, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन ‘मराठी भाषक’ म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत? [post_shortcontent] => सुमारे अकरा कोटी मराठी भाषक असलेल्या महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्नांवर शंभर माणसे संघटित करतानाही दमछाक होते आणि जातिधर्माच्या मुद्द्यावर साधी शिट्टी मारली तरी हजारो लोक आपल्या प्रतीकांसह स्वयंप्रेरणेने एका झेंड्याखाली येतात हा कुठला महाराऱष्ट्र आहे? महाराष्ट्रात चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतके धर्मसुधारक आणि फुले, आंबेडकरांपासून इतके समाजसुधारक होऊन गेले तरी त्यांच्यापासून आपण काहीच शिकलो नाही? कोठून आला हा जात्यभिमान आणि धर्माभिमान? याचा परिणाम म्हणा किंवा परिणती म्हणा भाषेचे राजकारण करणारे राजकीय पक्षही आज जातिधर्माच्या वळचणीला गेलेले दिसतात. भाषेच्या प्रश्नावर मते मिळत नाहीत किंवा ती जातही नाहीत असा त्यांचा अनुभव आहे. आपल्या देशात मराठी भाषकांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या ध्रुवीकरणातून निवडणुका जिंकता येतात असा आत्मनिश्वास निर्माण झाल्यानंतर शिवसेनेसारख्या मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षानेही मराठीचा हात सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला हे आपण पाहतोच आहोत. राज्यात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ, किंवा मुंबईत मराठीसाठी भाषा भवन निर्माण होण्यापेक्षा अयोध्येत राममंदिर निर्माण होणे हा शिवसेनेचा अग्रक्रम बनतो आणि मराठी भाषक हिंदूंचा त्याला पाठिंबा मिळतो हा या पक्षाचा दोष नाही तर तो स्वतःची भाषिक ओळख विसरलेल्या मराठी समाजाचा आहे... 

------------------------------------------------------------------------------

९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190929-WA0003-1.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190929-WA0003-1.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 30 Sep 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => समाजकारण,राजकारण,भाषा,संपादकीय - मराठी प्रथम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2114] => Array ( [PostID] => 14028 [post_title] => आठवड्याचा अग्रलेख- ३० सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => गेल्या आठवड्यातील अग्रलेखांचा, मुद्दा-आधारीत परामर्श व त्या विषयावरील सर्व अग्रलेखांची लिंक या साप्ताहिक लेखात. [post_shortcontent] => गेल्या आठवड्यात प्रमुख मराठी वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांतून सर्वाधिक ट्रेंडिंग असलेला विषय अर्थातच येत्या विधानसभा निवडणुका हा होता. त्या शिवाय आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली नियुक्ती चर्चिली गेली. नरेंद्र मोदींची अमेरिका यात्रा अर्थातच काही अग्रलेखांच्या रडारवर होती. याखेरीज पुन्हा बालाकोट मध्ये सुरु झालेल्या दहशतवादी हालचाली, पुण्यातली ढगफुटी आणि अनावस्था, डिजिटल जनगणना, पीएमसी बॅंकेवरील निर्बंध इत्यादी विषय प्रामुख्याने गेल्या आठवड्यात अग्रलेखांतून मांडले गेले. पण यातला सर्वाधिक दखल घेण्याजोगा आणि उल्लेखनीय विषय होता शरद पवार आणि त्यांची इडी चौकशी. एक डाव पवारांचा या मटाच्या अग्रलेखात पवारांनीच इडीची कशी पळता भुई थोडी केली याचं वर्णन आहे. https://bit.ly/2nMf1v6 सकाळ हा तर बोलून चालून पवारांचा घरचा पेपर. मात्र त्याने या प्रकरणी नेहमीप्रमाणे काठावरची भूमिका घेतली आहे. https://bit.ly/2mUerLq [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. तुमको हमारी उमर लग जाये ” " ल   ता   मं   गे   श   क   र " गळ्यातील सप्तसूरांना साजेसं सात अक्षरी नाव ..... रसिकांच्या जवळ जवळ तीन पिढ्या एकाच सुरेल सप्तसूरांच्या धाग्यात ओवल्या गेल्या आहेत आणि तो धागा आहे " लता मंगेशकर " भालजी पेंढारकरांना लताच्या स्वरात श्रीकृष्णाच्या बासरीचा साक्षात्कार झाला . आणि खरंच , लताच्या गळ्यातून जे काही मंगल अलौकिक स्वर बाहेर पडतात त्यांना दैवी ह्या पलीकडे दुसरा कोणता शब्दच नाही . पु ल देशपांडे म्हणतात की " अतिपरिचयाने सुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही ते म्हणजे लताचे सूर ” . म्हणूनच वाटत कि लताच्या स्वरासाठी खरंतर कोणतीही उपमा शिल्लकच उरली नाहीये . लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता , आहे आणि या पुढेही असणार आहे .... कारण “ लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे “ .... स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत स्वरधारांचा स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो . कधीही , कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची ऐकणाऱ्याचं समाधानच होत नाही . अशा या अद्वितीय , उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीने आज वयाची नव्वदी पूर्ण केली . खरंच ???  .... [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Lata-Mangeshkar1.jpg [postimage] => /2019/09/Lata-Mangeshkar1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => संगीत रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2116] => Array ( [PostID] => 13234 [post_title] => मोलकरीण - मध्यमवर्गीय दुखरा कोपरा [post_content] => [post_excerpt] => धुण भांडी फकस्त तुमच्या तीन जणांचंच होईल. पाहुणा कोणी आला तर तेची भांडी, कपडे होणार नाहीत. [post_shortcontent] => मोलकरणी आणि त्यांच्या नाना तऱ्हा हा आजही सगळ्या मध्यमवर्गीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. काळ बदलला तशा मोलकरणी बदलल्या असं आपण म्हणतो तेंव्हा अलिकडेच टीव्हीवर झळकलेली एक जाहिरात सगळ्यांना आठवेल.  एक गृहिणी मोलकरणीला विचारते, ‘काय गं काल आली नाहीस आणि येणार नाही हे कळवलं सुद्धा नाहीस’. त्यावर ती (टंच) मोलकरीण टेचात सांगते, ‘मी येणार नसल्याचं काल फेसबुकवर टाकलं होतं आणि साहेबांनी ते लाईकसुद्धा केलं होतं!’ मोकरणी मॉडर्न होण्याची सुरुवात आणि त्या मॉडर्न झाल्याचा ताप पन्नास वर्षांहून अधिक जुना आहे हे १९६६ सालचा हा लेख वाचून लक्षात येते. अतिशय धमाल आणि फर्मास शैलीतील हा लेख वाचताना, पन्नास वर्षांपूर्वी आठ ते दहा रुपये महिना एवढ्या पगारात मोलकरणी मिळायच्या हे वाचून आणि आजचे दर आठवून जरासे चुकचुकायलाही होते. नर्म विनोद, उपहास, स्वतःवरच विनोद करण्यातली खुमारी हे सर्व काही या लेखात आहे- ********** अंक – वाङ्मय शोभा, एप्रिल १९६६ वास्तविक ह्या विषयावर आजपर्यंत बरीच लेखणी झिजली आहे म्हणजे प्रश्नांची! भांडी घासून आणि धुणं धुऊन दमलेले हात लिहिण्यासाठी निदान ह्या विषयावर तरी पुन्हा पुढे सरसावले हे तरी नवलच मी म्हणते. पोटतिडिक – खरं म्हणजे हाततिडिक – स्वस्थ बसू देत नाही. तसं पाहिलं तर ह्या विषयावर लिहून का हा प्रश्न सुटणार आहे? नाही! तरी आम्ही लिहितोच. त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे, मोलकरणी अजून लेख वाचायला लागल्या नाहीत. त्या रेडिओ सिलोन ऐकतात, संप करतात, पाच वारी पातळं नेसून, पोनी टेल घालून भांडी घासायला येतात! (उद्या एकादीनं हातात रिस्टवॉच घातलं तरी त्यात आश्चर्य नाही.) डोक्यात गजरे-वेण्या माळतात, (आम्हाला दोन चाफ्याची फुलं घ्यायची तरी चार प्रश्न पडत [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/maid.jpg [postimage] => /2019/09/maid.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Sep 2019 [post_author] => 2994 [display_name] => लीला देवधर [Post_Tags] => विनोद,ललित,वाङ्मय-शोभा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2117] => Array ( [PostID] => 13945 [post_title] => अमिताभचा 'पडता काळ ' [post_content] => [post_excerpt] => अनेकांना तरी कल्पना आहे की, त्याच्या करियरची सुरुवातच ओळीने चित्रपट पडत पडत झाली. [post_shortcontent] =>

चित्रस्मृती 

  अमिताभचा 'पडता काळ '   एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर 'गंगा जमुना सरस्वती '( १९८८)पासून त्याच्या फ्लाॅप चित्रपटांची रांग लागली ते दिवस आले असतील. या चित्रपटाचे अपयश अगदी ताजे असतानाच त्याच आठवड्याच्या इलेस्ट्रेटेड विकली या इंग्रजी साप्ताहिकाच्या कव्हरवरचा हताश अमिताभ आजही आठवतोय. 'माझे दिवस संपले ' असे त्याच्या मुलाखतीचे हेडिंग त्या कव्हरवरच होते. तर काहींच्या डोळ्यासमोर 'मृत्यूदाता ' ( १९९७) पासून त्याने गचाळ पटकथेवरील विस्कळीत चित्रपटात भूमिका केल्याने ओळीने त्याचे चित्रपट अपयशी ठरले तो 'बॅड पॅच ' आला असेलच. चित्रनगरीत 'कोहराम 'च्या मुहूर्ताला हजर राहिलो असता खुद्द अमिताभच्या देहबोलीत फारसा  आत्मविश्वास नसल्याचे जाणवले आणि आश्चर्य वाटले... पण अनेकांना तरी कल्पना आहे की, त्याच्या करियरची सुरुवातच ओळीने चित्रपट पडत पडत झाली. के. ए. अब्बास दिग्दर्शित 'सात हिन्दुस्तानी ' ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) यशस्वी ठरणे अवघडच होते. त्यानंतर तो खरं तर 'फोकस'मध्ये आला ह्रषिकेश मुखर्जींच्या 'आनंद '( १९७१) मध्ये, पहिले यश लाभले ते एस. रामनाथन दिग्दर्शित 'बाॅम्बे टू गोवा '( १९७२) मध्ये! तर त्याला अँग्री यंग मॅनची पाॅवरफुल इमेज मिळाली ती प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर ' ( १९७३) च्या खणखणीत यशाने..... पण याच प्रवासात त्याचे काही चित्रपट पडद्यावर आले तोच गेलेदेखिल. पण त्यातील दोन चित्रपटांची नावे आवर्जून घ्यायला हवीत,    रवि नगाईच दिग्दर्शित ' [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/ami-mumtaz.jpg [postimage] => /2019/09/ami-mumtaz.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2118] => Array ( [PostID] => 13245 [post_title] => बिनपैशांचे खेळ [post_content] => [post_excerpt] => पतंग, पतंगीचा आकार, तिचं वजन आणि हवेचा जोर या सगळ्यांच्या मिश्रणातून तिचा बरावाईट स्वभाव घडत जातो. [post_shortcontent] => अंक – मौज दिवाळी २००८ ********** अलीकडे मी मुलं पाहतो. त्यांचे खेळ-खेळणी पाहतो. त्यांच्या खेळण्यांवर आणि खेळण्यासाठी होणार खर्च पाहतो. अत्यंत काळजीनं, मुलांना कुठलाही अपाय होऊ नये या दृष्टीनं डिझाईन केलेली त्यांची खेळणी, प्ले-ग्राऊंड्स पाहतो, त्या वेळी वाटतं, की कुठं होतं हे सारं माझ्या लहानपणी? केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्या वेळच्या माझ्या पिढीला हे मिळू शकलं नाही. की आताच्या सांस्कृतिक, आर्थिक गरजा बदलल्या? मुलांना अधिकाधिक संरक्षणाच्या आवरणाखाली आवळलं, की पालकांनी फक्त कायदेकानूंच्या कसोट्यांनुसार मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करताना मुलांचं बाल्य हरपलं? ते खरंच हरपलं, की आम्ही वाढलो तेव्हा आमचंच बाल्य हरपलं होतं? आणि आता आहे हेच खरं आहे? या सगळ्याला कारणीभूत काय आणि कोण? समजा, असेल आमचं बाल्य हरपलं, पण आयुष्यात आमचं कुठं काय अडलं? केवळ महाग किमतींच्या खेळण्यांमुळे बुद्धिमत्ता वाढते असं कुठं आहे? खेळताना इजा न होता वाढलेली मुलंच शूर होतात असं कुठं आहे? माझ्या लहानपणी कुठं होती खेळणी मला? होते ते सगळे समवयीन मित्रमैत्रिणी. होती ती केवळ घरातीलच नव्हे, तर आजुबाजूची सगळीच आदरणीय वडीलधारी मंडळी. होते ते आश्र्वासक वातावरण. आणि होते ते सतत मनावर घडत जाणारे संस्कार. या संस्कारांवर आणि बिनपैशांच्या खेळण्यांशी खेळतच आमचा पिंड वाढला. आज मी या गोष्टींचा विचार करायला लागलो तर मला माझं बालपण आठवतं. आजुबाजूचं पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं माझ्या भोवतालच जग आठवतं, माणसं आठवतात. माझे सवंगडी आठवतात अन् त्यांच्याबरोबर मी जे बिनपैशांचे खेळ खेळत वाढलो ते खेळ आठवतात... माझं बालपण—नुसतं बालपणच नाही तर जन्मापासून ते कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं, अन् त्यानंतर लग्न [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/collage.jpg [postimage] => /2019/09/collage.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Sep 2019 [post_author] => 2993 [display_name] => दिलीप वि. चित्रे [Post_Tags] => मौज,दीर्घा,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2119] => Array ( [PostID] => 13951 [post_title] => मराठी शाळांचे इंग्रजीकरण घातक! [post_content] => [post_excerpt] => मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांच्या भावनांक वाढीच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. [post_shortcontent] =>

मातृभाषेतून शिक्षण हेच मुलांच्या सर्वांगीण विकासाचे पायाभूत तत्त्व  मानले जाते. ते भाषिक दुरभिमानातून किंवा अस्मितेतून जन्मलेले नाही तर अनुभवातून आणि संशोधनातून सिद्ध झालेले आहे. तरीही पालक आपल्या मुलांच्या भौतिक प्रगतीसाठी इंग्रजीसारख्या परभाषेची माध्यम म्हणून निवड करतात. याचे वैयक्तिक व सामाजिक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. प्रश्न केवळ मराठीच्या संवर्धनाचा नाही तर मुलांच्या बौद्धिक व भावनिक विकासाचाही आहे. इंग्रजी माध्यमातून शिकले तरच इंग्रजी सुधारते ह्या गैरसमजापोटीही पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवतात. त्यातून ना मुलांचे इंग्रजी सुधारत ना मराठी. मातृभाषेच्या बरोबरीने इंग्रजीवरही प्रभुत्व संपादन करता येते याचे अनेक दाखले प्रयोगशील मराठी शाळांनी दिलेले आहेत. शासनही पालकांचे इंग्रजी माध्यामासंबंधीचे गैरसमज दूर करण्याऐवजी मराठी शाळांचे इंग्रजीकरण करीत सुटले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी ते कसे घातक आहे हे सांगताहेत वैशाली विवेक नाडकर्णी... (पुढे वाचा)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या महाराष्ट्राची प्रथम भाषा ही लोकभाषा मराठी आहे. या मराठी भाषेने सर्वच क्षेत्रात अनेक नामवंत जन्माला घातले. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान या व अशा सर्वच क्षेत्रात मराठी माध्यमातून शिक्षण [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20141229-WA0015.jpg [postimage] => /2019/09/IMG-20141229-WA0015.jpg [userfirstname] => Vaishali [userlastname] => [post_date] => 26 Sep 2019 [post_author] => 2992 [display_name] => वैशाली नाडकर्णी [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2120] => Array ( [PostID] => 13940 [post_title] => बरान - माजिद मजिदी [post_content] => [post_excerpt] => बरानचा अर्थ पाऊस.तिचं नाव बरान असतं...लतीफ हा लेट लतीफ नसतो पण होतो. ठरवला जाण्यासाठी बहुधा. नाही पडला तरी किंवा न पडला तरी पावसाची वाट पाहणारा... म्हणजे तो जे करतोय ते प्रेमातल्या त्याग नावाच्या फिल्म गोष्टी पैक्षा किती तरी पुढचं प्रामाणिक आहे याची जाणीव नसलेला. किवा हे जे आहे ते प्रेम आहे तेही न समजणारा.यंदा मान्सुन लांबतोय. पडला तरी, नाही पडला तरी तो धुवून काढणारच आहे. [post_shortcontent] => बरानचा अर्थ पाऊस. तिचं नाव बरान असतं... लतीफ हा लेट लतीफ नसतो पण होतो. ठरवला जाण्यासाठी बहुधा. नाही पडला तरी किंवा न पडला तरी पावसाची वाट पाहणारा... म्हणजे तो जे करतोय ते प्रेमातल्या त्याग नावाच्या फिल्म गोष्टी पैक्षा किती तरी पुढचं प्रामाणिक आहे याची जाणीव नसलेला. किवा हे जे आहे ते प्रेम आहे तेही न समजणारा. यंदा मान्सुन लांबतोय. पडला तरी, नाही पडला तरी तो धुवून काढणारच आहे.  

बरान माजिद मजिदी

---- स्क्रीनवर पाटी येते “सोव्हिएत यूनियननं १९७९साली अफगाणिस्तानवर चढाई केली. त्यानंतर दहा वर्षांनी सोव्हियेत युनियन तिथून जाईस्तोर ह्या देशाच्या इतिहासातलं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. नागरीयुद्धानं सुरू झालेलं विनाशपर्व, तालिबानींची पुन्हा कसलेली पकड आणि त्यातच सलग तीन वर्षांचा भीषण दुष्ळाळ ही लाखो अफगाणींच्या स्थलांतराची प्रमुख कारणं ठरली. इराणमध्ये आजमितीस पंधरा लाखहून अधिक अफगाणी निर्वासित राहत असून, अफगाणींची स्वतःचं घर- देश न पाहिलेली एक आख्खी युवा पिढी निर्वासित म्हणून इराणमध्ये जन्माला आली असल्याचा अंदाज युनोनं वर्तविला आहे. ---- शेवटः कोसळणाऱ्या पावसानं धूवून निघत असलेले, चिखलात उमटलेला ‘बरान'च्या पावलाचा एक ठसा... त्याला पाहणाऱ्या लतीफच्या चेहेऱ्यावर पसरलेलं निरागस समाधानाचं स्मित. थिएटर सोडत असताना, एक प्रेक्षक दुसऱ्याला चुकचुकत म्हणतोय, “येडा, सगळं गमावून बसला...” तिचं नाव ‘बरान’ आणि बरानचा अर्थ बारीश... पाऊस... ---- सुरुवातः लतिफ भटारखान्यातीन रोट्या मोजून त्याचं गाठोडं पाठीवर घेतो. एक रोटी खात खात निघतो. एका तरुण इराणी जोडप्याची चाललेली थट्टा मस्करी पाहातो. एका पॉ [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/baran.jpg [postimage] => /2019/09/baran.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2121] => Array ( [PostID] => 13926 [post_title] => निवडक अग्रलेख - २५ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => पाकिस्तान व त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर म्हणूनच जगभर हास्यास्पद ठरण्याची वेळ आली आहे. [post_shortcontent] => आजचा निवडक अग्रलेख पुढारीचा पुढारी - तुणतुण्याचं काय ?
https://bit.ly/2lwZ76L संपादक - विवेक गिरधारी  *** आजचे अन्य अग्रलेख तरुण भारत बेळगाव -‘युती’चे घोडे https://bit.ly/2mvs17w सकाळ - मूळ स्वभाव जाईना https://bit.ly/2l0MxwA तरुण भारत नागपूर - डिजिटल जनगणनेचा क्रांतिकारी निर्णय! https://bit.ly/2mzzuSU   [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/categ [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Imran-Khan-Trump_16d62a36fa3_large.jpg [postimage] => /2019/09/Imran-Khan-Trump_16d62a36fa3_large.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 25 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,पुढारी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2122] => Array ( [PostID] => 13232 [post_title] => मुंबई समाचार- वय वर्षे १९८ [post_content] => [post_excerpt] => पारसी ६५, युरोपियन्स १४, मुसलमान ६, हिंदु-गुजराती ९ = ९६ व सरकारी ५० मिळून एकूण १४६ प्रती होतात. [post_shortcontent] => मराठी वृत्तपत्रसृष्टीत वृत्तपत्र व्यवसायाला शेठजींचा उद्योग असे म्हटले जाते आणि संपादकांना उपहासाने शेठजींची चाकरी करणारे पत्रकार असे म्हटले जाते. याचे कारण महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि लोकमत या तिन्ही प्रमुख मराठी वृत्तपत्रांचे मालक शेठजी म्हणजे मारवाडी आहेत. मराठी मालक असलेली सकाळ, पुढारी, गावकरी,नवाकाळ आणि इतर काही वृत्तपत्रे यशस्वी असली तरी या तीन प्रमुख वृत्तपत्रांचा दरारा आणि आर्थिक पसारा त्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे आजचा लेख पूर्णाशांने पहिले भारतीय वृत्तपत्र असलेल्या मुंबई समाचार या वृतपत्राविषयी आहे. अतिशय रंजक माहिती आणि इतिहास सांगणारा वि. कृ. जोशी यांचा हा लेख ७२ वर्षांपूर्वीचा आहे. हे वृत्तपत्र सातत्याने प्रकाशित होत असल्याबद्दल या लेखात वृत्तपत्राचे कौतुक करण्यात आले आहे. त्यानंतरही या परंपरेत खंड पडलेला नसून गेली १९८ वर्षे हे वृत्तपत्र अविरत सुरु आहे. लवकरच ते २०० वे वर्ष साजरे करणार असून त्याचे सध्याचे संपादक आहेत निलेश दवे. अंक-  मुंबई समाचार, एप्रिल १९४७ ********** आजकालच्या जुन्या वर्तमानपत्रांत सर्वात जुने वर्तमानपत्र कोणते असा अनेक वेळा प्रश्न केला जातो; पण ह्या प्रश्र्नास समर्पक असे उत्तर आतापावेतो कोणी दिल्याचे आढळत नाही. वर्तमानपत्रांची प्रथा हिंदुस्थानात प्रथम १७८० साली युरोपियनांनी सुरू केली, तेव्हापासून आतापर्यंत वृत्तपत्रसृष्टींत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. सुरुवातीला, म्हणजे जवळ जवळ १८९० पावेतो वृत्तपत्रांना स्थिरता नव्हती असे आढळून येते. नवीन नवीन वर्तमानपत्रे निघावीत व एकदोन वर्षे, किंबहुना एक-दोन अंक निघावेत व त्यांचा अंत व्हावा अशी स्थिती चालू [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/mumbai-samachar-.jpg [postimage] => /2019/09/mumbai-samachar-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Sep 2019 [post_author] => 2990 [display_name] => वि. कृ. जोशी [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,वृत्तपत्रांचा इतिहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2123] => Array ( [PostID] => 13902 [post_title] => निवडक अग्रलेख - २४ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => एकेकाळी, अमेरिकेतील माध्यमांमध्ये भारताचे प्रतिबिंब फारसे पडत नसे. जेव्हा पडे तेव्हा विपरीत असे. [post_shortcontent] => पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकी भारतीयांवरची जादू ओसरलेली तर नाहीच, किंबहुना तिचा अंमल अधिकच वाढलेला दिसतो. ह्यूस्टनच्या या स्टेडियमची श्रोतृक्षमता ५० हजार होती. पण हजारो नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थितीस नकार द्यावा लागला, असे संयोजकांनी म्हटले आहे. खुद्द अमेरिकेतल्या प्रचारसभाही इतक्या मोठ्या क्वचितच होतात. मात्र, ट्रम्प यांनाही गर्दीचे अतोनात वेड असून गेल्या निवडणुकीत ते दरएक सभेचे वर्णन 'आजवरच्या इतिहासातली सर्वांत मोठी' असे करण्यास चुकत नसत. तेव्हा, ह्यूस्टनच्या स्टेडियममध्ये मोदींनी भेट दिलेला विक्रमी श्रोतृवृंद पाहून ते खूष झाले नसते तरच नवल. या मेळाव्यात या दोन्ही नेत्यांनी परस्परांची 'भूरि भूरि प्रशंसा' केली आणि या स्तुतिसुमनांचा सुगंध केवळ स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जगभर क्षणात पसरला. आजचा निवडक अग्रलेख मटाचा महाराष्ट्र टाईम्स - नव्या ताकदीची खूण https://bit.ly/2le0jMn संपादक - अशोक पानवलकर *** आजचे अन्य अग्रलेख लोकमत - ह्युस्टनमधील शक्तीप्रदर्शन https://bit.ly/2mItiZ9 तरुण भारत नागपूर - सर्वात मोठे आर्थिक निर्णय! https://bit.ly/2kF4Wia "...काही वेळा 'शहाणा' शब्द नकारात्मक अर्थानेही वापरला जातो. एखादा माणूस गरजेपेक्षा जास्त चतुराई दाखवत असेल तर ‘जास्त शहाणपणा दाखवू नकोस’ असं म्हटलं जातं. नेपाळी भाषेप्रमाणे मुंबईया हिंदीमध्ये ‘श्याना – श्याणा’ असं म्हणण्याची पद्धत आहे. गरजेपेक्षा जास्त शहाणपण दाखवणाऱ्याला मराठीत ‘दीडशहाणा’ म्हटलं जातं. याच अर्थाने उर्दू आणि हिंदीमध्ये ‘डेढअक्कल’ म्हणण्याची पद्धत आहे. 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' अशी मराठीत म्हणही आहे. स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य बैलास काम करायला लावले तर त्याला भूक लागून जास्त दाणावैरण आणावी लागेल, या धास्तीने बैल दावणीला नुसता बांधून ठेवतो अन् रिकाम्या बैलासाठी वैरणपाणी करत राहतो. म्हणजे अति शहाण्याचा  उद्देश तर साध्य होत नाहीच, तरी त्याला करायचे ते काम करावेच लागते..." भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवणाऱ्या  ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या सदरातील साधना गोरे यांचा -  'ज्ञ' ज्ञानाचा - हा लेख (अधिक वाचा) 

---------------------------------------------------------------------

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – छडी लागे छमछम! (भाग – दोन)

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट मातीची! (भाग – एक)

ज्ञ [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190816-WA0008.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190816-WA0008.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 23 Sep 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => ज्ञानरंजन,लोकमत,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2125] => Array ( [PostID] => 13879 [post_title] => Sacred Games १ आणि २ - नेटफ्लिक्स वरील स्वातंत्र्याचा दुरुपयोग [post_content] => [post_excerpt] => सेन्सॉर नकोच.... कोणीतरी पाच ढुढ्ढाचार्य ठरवणार आपल्यासाठी काय चांगले आहे / नाही.  तेसुद्धा सरकारच्या इच्छेप्रमाणे बदलणार...त्यांची धोरणे आणि कायद्याचे अर्थ बदलणार....त्यापेक्षा आपणच ठरवू काय बघायचे आणि काय नाही.  स्वातंत्र्य त्यांनाही असावे...काहीही दाखवण्याचे. स्वातंत्र्य आपल्यालाही असावे...काय  बघायचे/बघायचे नाही हे ठरवण्याचे. [post_shortcontent] => सेन्सॉर नकोच.... कोणीतरी पाच ढुढ्ढाचार्य ठरवणार आपल्यासाठी काय चांगले आहे / नाही.  तेसुद्धा सरकारच्या इच्छेप्रमाणे बदलणार...त्यांची धोरणे आणि कायद्याचे अर्थ बदलणार....त्यापेक्षा आपणच ठरवू काय बघायचे आणि काय नाही.  स्वातंत्र्य त्यांनाही असावे...काहीही दाखवण्याचे. स्वातंत्र्य आपल्यालाही असावे...काय  बघायचे/बघायचे नाही हे ठरवण्याचे.

Sacred Games १ आणि २

- नेटफ्लिक्स वरील स्वातंत्र्याचा दुरुपयोग ✍ सुहास किर्लोस्कर सिनेमा बघण्याचे तंत्र बदलत आहे. आता इंटरनेट चॅनेल एकामागोमाग एक येत आहेत आणि आपल्याला बघण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होत आहेत.  आता कौशल्य आपलेच....काय बघायचे आणि काय नाही.....रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था झाली आहे. सिनेमा व्यतिरिक्त वेबसिरीज उपलब्ध होत आहेत.  त्याचा मुख्य उद्देश तुम्हाला पुढील भाग बघायला भाग पाडणे.  सहा तासाची कथा असेल तर सहा एपिसोड करता येतात आणि त्यात पाणी घालून दहा एपिसोड बनवता येतात.  पाणी म्हणजे काय? तर हिंसाचार आणि सेक्स.  कथेच्या अनुषंगाने याचा प्रवेश होत असेल तर माफ करता येते पण निव्वळ स्वातंत्र्य आहे म्हणून याचा वापर केला तर? सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित Sacred Games या वेबसिरीज मध्ये असाच हिंसाचार आणि सेक्सचा अतिरेक झाला आहे.....कथेची मागणी नसताना !*  दिल्ली क्राईम ही वेबसिरीज स्वातंत्र्याचा चांगला उपयोग म्हणून बघता येईल....बघावीच.  सॅक्रेड गेम्स ? वेळ जात नसला तरी या वेब चॅनेल वर अनेक पर्याय उपलब्ध आहेत....Drama, Action, Thriller, Classic, Suspense, Crime, Rom-Com, Historical Biographical, वगैरे. सेन्सॉर नकोच.... कोणीतरी पाच ढुढ्ढाचार्य ठ [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/secred-games-2.jpg [postimage] => /2019/09/secred-games-2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,वेब सिरिज,स्थित्यंतर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2126] => Array ( [PostID] => 13217 [post_title] => मुंबईत मराठी माणसाचं खच्चीकरण झालंय! [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक लोकल-ट्रेनची जी क्षमता आहे त्याच्या किमान पाचपट लोक मेंढरांपेक्षा वाईट अवस्थेत रोज प्रवास करतात. [post_shortcontent] => केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषाच संपूर्ण देशाला एकत्र जोडू शकते अशा आशयाचं विधान केल्यावर भाषा आणि अस्मिता यांचा प्रश्न पुन्हा धगधगू लागला आहे. मुंबईत तर गेली अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी संस्कृती हा भावनिक आणि त्यामुळे राजकीय प्रश्न झालेला आहे. शिवसेनेने मराठी अस्मितेवर स्वार होऊन सत्ता मिळवली आणि गेली तीन दशके मुंबई महापालिका ताब्यात असूनही मराठीच्या नावानं गळा काढण्याखेरिज काहीही केलेलं नाही. केवळ पोकळ घोषणाबाजी. ३५ वर्षांपूर्वी सेनेकडून किती अपेक्षा होत्या आणि माणूससारख्या साप्ताहिकालाही सेनेच्या मराठी प्रेमाचा उमाळा  खरा वाटत होता. १९८४ सालातील हा लेख वाचताना मराठीची आजची अवस्था आणि सेनेनं मारलेल्या कोलांटउड्या दोन्ही प्रकर्षानं लक्षात येतात आणि निराशा दाटून येते. या लेखात व्यक्त झालेली मराठीच्या खच्चीकरणाची भीती खरी ठरली आणि हिंदुत्व पांघरुन सेनेनं मराठीच्या तव्यावर केवळ स्वतःची पोळी खमंग भाजून घेतली हे आता स्पष्ट लक्षात येतंय. ********** अंक – माणूस, जानेवारी, १९८४ दिवसेंदिवस मोडकळीस येत असलेल्या मुंबईत मराठी माणसाचे काय स्थान आहे? आज मुंबईत तुम्ही कोठेही फिरा, बसमधून, टॅक्सीमधून, लोकलमधून प्रवास करा, तुमचे मराठीशिवाय चालेल; पण तुम्हाला हिंदी येत नसेल तर महाराष्ट्राच्या या राजधानीत तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. काही वर्षांपूर्वी शाहीर साबळे यांनी ‘आंधळं दळतंय!’ नावाचं एक सुंदर प्रहसन लिहिले होतं. त्यात त्यांनी मराठी माणूस मुंबईत कसा परका होत चाललाय हे प्रभावीपणे दाखवलं होतं. आज मुंबईत मराठी माणूस नुसता परकाच झालेला नाही तर त्याची जोरदार पीछेहाट शेजारच्या उपनगरांतून चालू झालेली आहे. याचा सर्वच दोष राज्यकर्त्यांवर जात अस [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/लोकल.jpg [postimage] => /2019/09/लोकल.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Sep 2019 [post_author] => 2973 [display_name] => अभय गोखले [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,माणूस,राजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2127] => Array ( [PostID] => 13709 [post_title] => मायेची ऊब [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

काही मुलांच्या मनात भूतदया (प्राणिप्रेम) काठोकाठ भरलेले असते, स्वत:च्या तोंडातला घास मुक्या प्राण्याला देण्याइतके!...वाचा ही गोष्ट!!

त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. जोराचा वाराही सुटला होता. झाडं वेडीवाकडी हलत होती. मधूनमधून चकमकाटात विजा कडाडत होत्या. जिकडेतिकडे पाणीच पाणी झालं होतं. सगळे लोक दारं बंद करून आपापल्या घरात बसले होते. अशा वेळी मांजराचं एक चिमुकलं पिल्लू त्याच्या आईला शोधत म्यांव म्यांव करत इकडेतिकडे फिरत होतं. भिजून चिंब झालं होतं बिचारं. बराच वेळ झाला, त्याला काही त्याची आई सापडली नाही. आता तर ते थंडीने कुडकुडू लागलं. त्याच्या तोंडून म्यांव म्यांव पण नीट फुटेना. आस-याकरता ते इकडेतिकडे पाहायला लागलं. समोरच एक बंगला होता. ते बंद फाटकाखालून आत शिरलं. बंगल्याच्या पाय-यांपर्यंत आलं आणि कशाबशा त्या मोठाल्या पाय-या चढून व्हरांड्यात आलं. तिथे कोरडं होतं सगळं. त्याला जरा बरं वाटलं. त्याने अंग घुसळून पाणी झटकलं. आता जरा पुढे होऊन भिंतीपाशी बसणार एवढ्यात एक जाड बुटाचा पाय त्याला दिसला. पिल्लाने हळूच डोळे बारीक करून वर बघितलं. बापरे! केवढा मोठा हा माणूस! अंगात खाकी कपडे, पायात जाड बूट, हातात मोठा दंडा. पिल्लू घाबरलं. तरीही त्याने धीर करून म्यांव म्यांव केलं आणि त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहू लागलं. जणू ते म्हणत होतं, “दादा, दादा, मला थोडा वेळ इथे कोरड्या जागेत बसू दे ना!” पण दादा कसला तो, त्याने दंडा उगारला. हाट् हाट् करत तो पिल्लाच्या दिशेने धावला. पिल्लू पळालं उड्या मारत, पडत पाय-यांवरून परत पावसात गेलं. फाटकाच्या दिशेने जाऊ लागलं. त्याच्या मनात विचार आला, ‘एवढा मोठा व्हरांडा. मी [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Untitled_Artwork3-rrr.jpg [postimage] => /2019/09/Untitled_Artwork3-rrr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Sep 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2128] => Array ( [PostID] => 13833 [post_title] => ह्रषिदांचा 'नौकरी [post_content] => [post_excerpt] => ह्रषिदांचा 'नौकरी [post_shortcontent] =>

ह्रषिदांचा 'नौकरी

चित्रस्मृती    ह्रषिदांचा 'नौकरी ' माहित्येय? राज कपूर व राजेश खन्ना होते.... ह्रषिकेश मुखर्जींच्या दिग्दर्शनातील राज कपूर असं म्हणताच पटकन 'अनाडी ' ( १९५९) आठवणारच. सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी... करीत विलक्षण भाबडा राज कपूर ( पडद्यावरील व्यक्तिरेखेनुसार अर्थातच) आणि केवळ नजरेने बोलणारी नूतन आठवणारच. ललिता पवारची मिस डिसाही लक्षवेधक ठरली. ह्रषिदांच्या 'आशिक '( १९६२) मध्येही राज कपूर होता. आणि ह्रषिदांच्या चित्रपटातील राजेश खन्ना असे म्हणताच आनंद ( १९७१), बावर्ची ( १९७२) आणि 'नमक हराम ' ( १९७३) असे चित्रपट आठवणार. ( काहीना 'नमक हराम ' म्हटलं की अमिताभ बच्चन आठवतो तो भाग वेगळा). पण तुम्हाला ह्रषिदांच्या चित्रपटात राज कपूर आणि राजेश खन्ना एकत्र आले असा चित्रपट आठवतोय? बघा थोडासा ताण देऊन... ह्रषिदांच्या असली नकली, सत्यकाम, गुड्डी, मिली, चुपके चुपके, अभिमान, खुबसुरत अशा अनेक चित्रपटांची अगदी सहज आठवण येतेच. अगदी त्यांचा रहस्यरंजक 'बुढ्ढा मिल गया 'देखिल आठवेल...पण 'नौकरी "? 'नमक हराम 'चेच निर्माते आरएसजे कम्बाईन 'नौकरी 'चे निर्माते होते.  ह्रषिदांच्या या चित्रपटात राज कपूर आणि राजेश खन्ना एकत्र आले ही सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मोठी बातमी होती. आता आवर्जून उत्तरार्ध का म्हटलं? तर 'प्रेम कहानी ' ( १९७५), 'मेहबूबा ' ( १९७६) या आजही गाणी लोकप्रिय असलेल्या या चित्रपटांना रसिकांनी नाकारले आणि राजेश खन्नाचा 'पडता काळ ' सुरु झाला... अशा वेळी ह्रषिकेश मुखर्जींचा चित्रपट मिळणे आणि तोही राज कपूरसोबत ही खूपच आशादायक गोष्ट होती. जाहिरा नावाची एक अभिनेत्री होती [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/naukri.jpg [postimage] => /2019/09/naukri.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2129] => Array ( [PostID] => 13862 [post_title] => निवडक अग्रलेख - २० सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => मतदान यंत्र बिनचूक आहे, असे निर्णय अनेक उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. [post_shortcontent] => अक्षम आणि म्हणून पराभूत माणसे आपल्या अपयशाची कारणे भेदाभेदाच्या राजकारणात शोधत असतात. जातीय समीकरणातून आपल्याला नालायक ठरविले जात आहे, असे कारण अपयशानंतर समोर केले जाते. तसेच समकालीन राजकारणात मतदान यंत्रालाच सारा दोष दिला जातो आहे. अगदी गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी ‘‘एकदा ईव्हीएम गेले तर भाजपही जाईल. मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल.’’ असे विधान केले होते. त्यासाठी त्यांनी सोनिया आणि ममता यांची भेट घेतली होती. या निमित्ताने विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याची संधी साधून घेण्याचा हा प्रयत्न होता, मात्र महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीपासून आप, बसपा सारखे पक्षही यापासून दूरच राहिले. या पक्षांनी नेमके का असे केले, यावर नंतर चर्चा करू, मात्र केवळ मतदान यंत्रामुळेच निवडणुका जिंकता येतात असा विचार ‘राजकीयदृष्ट्या चूक’ आहे, हे किमान शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने तरी मान्य करावे. तळागाळापर्यंत पाझरलेली कार्यकर्त्यांची फळी असते, नेतृत्व असते आणि संघटन मजबूत असावे लागते. म्हणूनच मनसेच्या स्थापनेच्या वेळी पवारांनी राज ठाकरे यांना सकाळी उठा आणि राज्यभर फिरा, असा सल्ला दिला होता. राज ठाकरे गेल्या दोन दशकात नाशिकच्या पलिकडे गेले नाहीत. पूर्ण राज्याचा दौरा कधी केला नाही अन्‌ अशा नेत्याने केवळ यंत्राने निवडणूक जिंकता येते, असे मानणे सहज आहे. मात्र ज्यांना जनता कळते, ज्यांनी पक्ष संघटना उभी केली आहे आणि आपल्या बळावर सत्ता आणली आहे, अशा मायावती, केजरीवाल, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना हे नक्कीच कळते की मतदानयंत्रांत छेडछाड करता येत नाही आणि केवळ यांत्रिक करामतीने सत्ता हस्तगत करता येत नाही. आजचा निवडक अग्रलेख तरुण भारत नागपूरचा तरुण [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/2_10_07_35_ballate-paper-or-evm_1_H@@IGHT_300_W@@IDTH_400.jpg [postimage] => /2019/09/2_10_07_35_ballate-paper-or-evm_1_H@@IGHT_300_W@@IDTH_400.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 20 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,निवडक अग्रलेख,तरुण भारत नागपूर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2130] => Array ( [PostID] => 13760 [post_title] => अशीही आमची अद्भुतरम्य नभसफारी! [post_content] => [post_excerpt] => ‘प्रत्यक्ष नेहरू तारांगणात आलोय असं वाटतंय,’ अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. [post_shortcontent] =>

"१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता १ ली ते ४ थीच्या मुलांसोबत या विषयाला अनुसरून गप्पा करण्यास सुरुवात झाली. तेव्हा ‘आकाश’ हा शब्द ऐकल्यावर काय आठवते? प्रदर्शनात काय- काय मांडता येऊ शकते? अवकाश तयार करण्यासाठी मांडणीचा विचार कसा करता येईल?  प्रदर्शनाची वेळ कोणती असावी या सर्व बाबींचा मुलांसोबत विचार केला गेला. ‘आकाश’ म्हटल्यावर काय आठवते असे मुलांना विचारल्यावर  परी, राक्षस, देव, आत्मा, भूत, सुपरमॅन, पॅराग्लायडिंग याबरोबरच ढग, पाऊस, इंद्रधनुष्य, ग्रह, तारे, अवकाशयान, अंतराळवीर, एलियन्स, कृष्णविवर, यमराज, तुटता तारा, देवाकडे गेलेली माणसे असे अनेकविध प्रतिसाद मुलांनी दिले. ते ऐकून आम्ही सर्व ताई अवाकच झालो. युट्यूबवरील चित्रफितींमधून  अवकाशयानात खगोलशास्त्रज्ञ कसे राहतात, काम कसे करतात, आकाश, ग्रह, सूर्यमाला याविषयीची सर्व माहिती मुलांनी ताईंसोबत समजून घेतली. याकरिता ताऱ्यांचे अंतरंग, आकाशाशी जडले नाते, ऑक्सफर्डचा पृथ्वी हा खंड, इत्यादी पुस्तकांचाही आधार घेतला."  मुंबईतील अ. भि. गोरेगावकर शाळेतील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक विभागातील शिक्षक सानिका सावंत आपल्या शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी सांगतायत... (अधिक वाचा)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोळ्यात माझ्या असे एक आकाश

        श्व [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/New-Doc-2019-09-16-00.43.21_1.jpg [postimage] => /2019/09/New-Doc-2019-09-16-00.43.21_1.jpg [userfirstname] => Sanaika [userlastname] => Sawant [post_date] => 19 Sep 2019 [post_author] => 2966 [display_name] => सानिका सावंत [Post_Tags] => शिक्षण,अनुभव कथन,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2131] => Array ( [PostID] => 13830 [post_title] => [post_content] => [post_excerpt] => चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, त्याच्या स्वतःच्या अनुभव विश्वातून तो करत असलेली साहित्य निर्मिती व त्या साहित्य निर्मितीचे वाचकांवर होणारे परिणाम या आणि अशा अनेक गोष्टींच्या मागे दडलेल्या वास्तव आणि रंजकतेचं चित्रण चित्रपट माध्यमात झाल्याची उदाहरणं अगदी मोजकीच आहेत. लेखकाच्या कथनातून अनेक चित्रपट तयार झालेले असले तरीही लेखकाने लिखाणासाठी पात्र व त्यांच्या परिस्थितीचा घेतलेला धांडोळा द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी असं लांबलचक शीर्षक असलेल्या चित्रपटात आपल्याला पहायला मिळतो. [post_shortcontent] => चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, त्याच्या स्वतःच्या अनुभव विश्वातून तो करत असलेली साहित्य निर्मिती व त्या साहित्य निर्मितीचे वाचकांवर होणारे परिणाम या आणि अशा अनेक गोष्टींच्या मागे दडलेल्या वास्तव आणि रंजकतेचं चित्रण चित्रपट माध्यमात झाल्याची उदाहरणं अगदी मोजकीच आहेत. लेखकाच्या कथनातून अनेक चित्रपट तयार झालेले असले तरीही लेखकाने लिखाणासाठी पात्र व त्यांच्या परिस्थितीचा घेतलेला धांडोळा द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी असं लांबलचक शीर्षक असलेल्या चित्रपटात आपल्याला पहायला मिळतो.   द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी   पुस्तक वाचकाशी   संवाद साधतात, लेखकाचा अनुभव शब्दात मांडून वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. चित्रपटाच्या प्रेक्षकाला मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतून प्रतिमाच अवलोकन करावं लागतं. सराईत प्रेक्षक त्या प्रतिमां मागील अन्वयार्थ समजून घेतो. चित्रपट आणि साहित्य ही दोन्ही माध्यम प्रेक्षक व वाचकाला घडवत असतात, उन्नत करत असतात. चित्रपटाचा इतिहास उणापूरा एकशे तेवीस वर्षाचा आहे पण साहित्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. चित्रपटातील गोष्ट सांगण्याचा घटक साहित्याकडूनच आलेला आहे. जगभरात निर्माण झालेल्या साहित्यावर अनेक चित्रपटांच्या कथावस्तू उभ्या राहिल्या आहेत. मारिया पुझोच्या गॉडफादर पासून अँगथा क्रिस्तीच्या मर्डर ऑफ द ओरिएंटल एक्सप्रेस सारखी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील. चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/the-guernsey.jpg [postimage] => /2019/09/the-guernsey.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2132] => Array ( [PostID] => 13836 [post_title] => निवडक अग्रलेख १९ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांकडे शत्रू म्हणून बघणाऱ्यांनाही राज्याचा कारभार हाकताना गुण्यागोविंदाने संवाद करावाच लागत असतो. [post_shortcontent] => आपल्याकडे महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांनी कितीही गर्जना केल्या तरी स्वबळावर सत्ता स्थापन करणे त्यांना कधीच जमू शकलेले नाही. बाळ ठाकरे किंवा शरद पवार यांना हिंदूहृदयसम्राट आणि जाणता राजा वगैरे अतिशयोक्त पदव्या दिल्याने त्यांच्या कर्तृत्वाच्या या मर्यादेकडे दुर्लक्ष करता येत नाही. या पार्श्वभूमीवर ममता बनर्जी असो वा जयललिता, वा मायावती किंवा चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक, मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव असे अनेक प्रादेशिक नेते उठून दिसतात. त्यांचा आपापल्या राज्यावरील प्रभाव इतका जबरदस्त, की राष्ट्रीय पक्षांशी दोन हात करून एक किंवा अधिक वेळा स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पैकी, तूर्तास चर्चेत असलेले असे दोन नेते म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणजे ममता आणि अलीकडेच मुख्यमंत्रीपद गमावलेले चंद्राबाबू नायडू. गेली चार वर्षे केंद्र सरकारला कडवा विरोध करणाऱ्या ममता, चक्कं नरेंद्र मोदींची भेट मागतात. आणि सीबीआयला भाजपचा हस्तक म्हणणारे चंद्राबाबू स्वतःच्या नातलगाच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करतात. या दोन्ही घटनांवर आधारलेला आजचा निवडक अग्रलेख पुढारीचा. पुढारी - ममता आणि चंद्राबाबू  https://bit.ly/2lYfmKd संपादक - विवेक गिरधारी  *** आजचे अन्य अग्रलेख लोकमत - हे तो छत्रपतींचे राज्य! https://bit.ly/2kR40Y0 publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 19 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,पुढारी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2133] => Array ( [PostID] => 13703 [post_title] => पांढरेशुभ्र वाळवंट [post_content] => [post_excerpt] => ‘मैत्री’ केंद्र जवळ आल्याची खूण म्हणजे पांढऱ्या बर्फात उभा असलेला, लहानशा टेकडी एवढा भलामोठा काळाभोर कातळ! भारतीयांनी त्याचे नाव किती सुंदर ठेवले आहे- ‘शिवलिंग’! [post_shortcontent] =>

‘मैत्री’ केंद्र जवळ आल्याची खूण म्हणजे पांढऱ्या बर्फात उभा असलेला, लहानशा टेकडीएवढा भलामोठा काळाभोर कातळ! भारतीयांनी त्याचे नाव किती सुंदर ठेवले आहे- ‘शिवलिंग’!

[caption id="attachment_13707" align="alignright" width="300"] शिवलिंग[/caption] निसर्गसुंदर गोव्यातील सागरकिनारी वसलेल्या NCPOR (National Centre For Polar and Ocean Research) या संस्थेतील आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मी आणि माझ्यासमवेत अंटार्क्टिकातील भारतीय संशोधन केंद्रात निघालेले माझे आठ सहकारी सदस्य या अद्भुत मोहिमेत सहभागी होण्यासाठी सज्ज झालो. संमिश्र भावना मनात दाटून आल्या होत्या.  खूप उत्सुकता, अभिमान आणि वर्षभर प्रियजन भेटणार नाहीत म्हणून वाटणारी हुरहूर! ८ जानेवारी २०१७ रोजी आम्ही केपटाऊनसाठी प्रयाण केले. केपटाऊन विमानतळावर आमचे स्वागत झाले. हे दक्षिण आफ्रिकेतील एक सुंदर शहर आहे. केपटाऊनच्या नुसत्या दर्शनानेच प्रवासाचा थकवा पार पळून गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही केपटाऊनमधील भारतीय वकिलातीला भेट दिली, तसेच काही प्रेक्षणीय स्थळे बघितली.  फक्त उन्हाळ्याच्या मोसमात अंटार्क्टिकातील हवाई तळावर ये-जा करता येते. ही व्यवस्था करणाऱ्या ‘अंटार्क्टिक लाँजिस्टिक सेंटर इंटरनँशनल’ (ALCI) या  विमान कंपनीचे ऑफिस केपटाऊनमध्ये आहे. तेथे आम्हांला अंटार्क्टिकाला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विमानप्रवासाची इत्थंभूत माहिती दिली गेली. या विमानात बसताना, आपल्या जवळ फक्त एक लहान ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [postimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Sep 2019 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => ज्ञानरंजन,अनुभव कथन,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2134] => Array ( [PostID] => 13815 [post_title] => निवडक अग्रलेख - १८ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => राजकारणात येण्यासाठी न्यायाधीशाची नोकरी सोडून आलेला, काँग्रेसचे धोरण संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने नाही म्हणून उमेदवारी नाकारणारा नेता. [post_shortcontent] => एखादा दिवस असाही येतो की दहा -बारा वर्तमानपत्रांतील एकही अग्रलेख विशेष भावत नाही. मग कोणता अग्रलेख निवडावा असा प्रश्न पडतो. अशावेळी जो अग्रलेख वाचकांना अधिक माहिती देणारा असेल, ज्ञान किंवा विचार बाजूला ठेवू, तो लेख निवडण्याकडे माझा कल असतो. कॉंग्रेसमधील समाजवादी असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे आमदार, मंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे १०१ व्या वर्षी परवा निधन झालं. सुमारे २५ वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या या नेत्याची नेटकी आणि सुयोग्य माहिती देणारा अग्रलेख तरुण भारत बेळगाव मध्ये आला आहे. राजकारणासारख्या बरबटलेल्या क्षेत्रात राहूनही, तीन वेळा हाती आलेले मुख्यमंत्रीपद नाकारून, वस्तुस्थितीला सामोरे जाणारे नेते फार विरळा पहायला मिळतात. खताळ-पाटील हे अशांपैकीचं एक म्हणावे लागतील. म्हणूनच नव्या पिढीला अशा नेत्याचा परिचय करून देणारा हा लेख मला माहितीपूर्ण वाटला. आजचा अग्रलेख तरुण भारत बेळगाव चा. https://bit.ly/2kGyf47 तरुण भारत बेळगाव, संपादक- जयवंत मंत्री *** आजचे अन्य अग्रलेख महाराष्ट्र टाईम्स - आघाडी झाली; युतीचे काय ? https://bit.ly/2mh7t2p सकाळ - तेलाचा दाह https://bit.ly/2kFrtvu स्वायत्त महाविद्यालयांमधे विषयाशी निगडीत गुणवत्ता विकास/कौशल्य विकसन अभ्यासक्रमांचे (श्रेयांकने- २, तास- ३०)  आयोजन करण्याची सोय आहे. त्याअंतर्गत आमच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकसन अभ्यासक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. ३० तासांच्या ह्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षा/प्रकल्प पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन श्रेयांकने दिली जातील. पदवीला मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मराठी बरे असले तरी मराठी टंकलेखन (टाइपिंग) येत नसल्याने किंवा व्यवसायिक वापराच्या दृष्टीने मराठी टंकलेखन कसे करावे हे ठाऊक नसल्याने या मुलांना डिजिटल माध्यमे वापरण्याचा आत्मविश्वास अजिबात नसतो. कारण मराठी डिजिटल  माध्यमांचा वापर करायचा तर मराठी टंकलेखन करता येणे ही पहिली अट आहे. हे लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची आखणी केली. त्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या सहयोगाने आयोजित केलेल्या इनस्क्रिप्ट युनिकोड कार्यशाळेचा हा वृत्तांत...

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham

संपर्क क्र. – डॉ. प्रकाश परब (९८९२८१६२४०), साधना गोरे (९९८७७७३८०२)

——————————————————————————————————————————————————————————————————— publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190906-WA0015.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190906-WA0015.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Sep 2019 [post_author] => 2847 [display_name] => डॉ. नीलांबरी कुलकर्णी [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2137] => Array ( [PostID] => 13784 [post_title] => वेब सिरीज या माध्यमाचे मूल्यमापन आणि वस्तुनिष्ठता! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

वेब सिरीज या माध्यमाचे मूल्यमापन आणि वस्तुनिष्ठता!

तुम्ही नुकतीच एखादी वेब सिरीज पाहून संपवली आहे का? तुम्हाला प्रचंड जबरदस्त भावनानुभव आलाय का? काहींना तर आता आपण जीवनात काय करावं? असा तात्पुरता एक्जीसटेनशिअल क्रायसेस निर्माण करणारा प्रश्न पडला असेल! गंमत आहे आपण सिनेमे तर खूप आधी पासून पाहत आलोय! नाही म्हटलं तरी भारतीय टीव्ही सुद्धा कळत नकळत अनेक वर्ष कन्ज्युम करत आले आहोत! पण कधीच असा प्रश्न समोर येत नसावा! सिनेमावर लिहताना, एखाद्या सिनेमाचे मूल्यमापन करताना आपल्या मनात ठोस अशी मतं असतात. हा ठोसपणा स्टार्स आणि रेटिंगच्या पलीकडे आपल्या मनात अगदी नेमका आणि निश्चित असतो. कदाचित कधीकधी आपल्याला तो दुसऱ्याला समजावता येणार नाही, पण आपल्यापुरता तरी तो आपल्याला ठाऊक असतो! याच्या उलट वेब शो, सिरीज या मध्यमाबद्दल आपल्या मनात ठोस अशी वस्तुनिष्ठता नसते. इथे आपला भावनानुभव सर्वव्यापी झालेला असतो! ही बाब चांगली की वाईट हे बाजूला ठेऊन थोड्या वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून याकडे पाहूया! प्रथम आपण सिनेमा कसा पाहतो आणि सिरीज कश्या पाहतो यातला फरक मांडून पाहू. सिनेमा सहसा आपण सलग पाहतो (अर्थात मध्यांतर असला तरी), त्या सिनेमाबद्दल थोडीफार जुजबी माहिती आपल्याला आधीच आलेली असते तरीही त्या सिनेमातल्या, कथानकातल्या विश्वाशी आपण अनोळखीच असतो. सिनेमा सुरु झाला की अर्ध्या पाऊण तासात आपण त्या विश्वाशी परिचित होत असतो. आपली आकलनशक्ती कथानक, त्याचं विश्व, त्यातली पात्रं सर्व गोष्टींवर एकाच वेळी काम करत असते. कुठल्या एका गोष्टीवर विशिष्टरित्या आपण अभावितपणे लक्ष देत नाही. त्यामुळे सिनेमाचा भावनिक परिणाम आपल्यावर फार झाला तरी आपल्या कलात्मक वस्तुनिष्ठेला सहसा ठेच लागत नाही! इथे [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => वेब सिरिज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2138] => Array ( [PostID] => 13792 [post_title] => निवडक अग्रलेख - १७ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => स्पर्धा जिंकण्याच्या नादात आपण कोणापुढे मान तुकवीत आहोत, याचा विचार फडणवीस यांनी तरी करायला हवा. [post_shortcontent] => लोकसत्ता - उपयोगशून्य स्वामी https://bit.ly/2mcOsOC साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी परवा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेत ते काल सहभागी झाले.  त्या प्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचे संविधानिक पद विसरून भोसलेंना जाहीर मुजरा केला. देवेंद्र फडणवीसांनी मुजरा केला नाही पण उदयनराजेंना उद्द्येशून थेट सांगितलं की ‘‘छत्रपतींनी आदेश द्यायचा,’’ या दोन्ही कृतींवर सडकून टीका करणारा लोकसत्ताचा अग्रलेख सर्व लोकशाहीप्रेमींनी वाचावा असा आहे. आजचा निवडक अग्रलेख तोच. कुबेरांनी घेतलेली हजेरी रास्त आहे. फक्त यातली गंमतीची बाब अशी की फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील, शरद पवार असोत की राज ठाकरे, हे सगळे मुरलेले राजकारणी आहेत. आपल्या कृतीचे किंवा वक्तव्याचे काय परिणाम होणार आहेत याचा त्यांना पुरेपूर अंदाज असतो. किंबहुना इच्छित परिणाम साधण्यासाठीच ते अशी वक्तव्ये करत असतात.  अर्थात कुबेरांना हे ठाऊक नाही असे नाही. पण अग्रलेखाच्या उत्तरार्धात त्यांनी या कृतीमागील  राजकारणाची दखल घेतली असती तर हा लेख अजून खुलला असता, असं मला वाटतं. :) दैनिक लोकसत्ता, संपादक- गिरीश कुबेर *** आजचे अन्य अग्रलेख सामना - पळपुटे कोण ? https://bit.ly/2kAMffH तरुण भारत बेळगाव -स्नूकर-बिलियर्ड्सचा ‘सेनापती’ https://bit.ly/2mjyzWP पुढारी - गोंधळलेला पाकिस्तान महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाला मराठी भाषा, समाज व संस्कृतीचे प्रश्न एकतर दुर्लक्षित करावेसे वाटतात किंवा त्यांना फक्त प्रतीकात्मक महत्त्व द्यावेसे वाटते. मराठी भाषेची गळचेपी करणारे निर्णय राज्यकर्त्यांकडून घेतले जातात. मुंबई महानगरपालिकांच्या शाळा सीबीएससी आणि आयसीएससीला जोडणे किंवा आंतरराष्ट्रीय  मंडळाला जोडणे, आश्रमशाळांचे माध्यम इंग्रजी करणे, मराठी शाळांमध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा करणे असे निर्णय ह्या गळचेपीचाच भाग आहेत. शिक्षणातून भाषा हटली की त्या भाषेचे मरण अटळ आहे, हे कळायला फार दूरदृष्टीची गरज नाही. पण इतकं साधंही सरकारला कळेनासं झालं आहे. 'पहिले ते मराठीकारण' (मराठीकरण नव्हे) ही मराठीअभ्यास केंद्राची भूमिका आहे. शासनाच्या मराठीविषयक धोरणांचा लेखाजोखा मांडणारे 'पहिले ते मराठीकारण' हे सदर म्हणजे केंद्राच्या भूमिकेचे दृढीकरणच असेल. महानगरपालिकेच्या निर्णयाची चिकित्सा करणारा डॉ. दीपक पवार यांचा हा पहिला लेख - 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळ्या मार्गाने मराठी शाळांचा गळा घोटायचा ठरवलेला दिसतो आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून त्या जागी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे, मराठी शाळांमध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून शिकवणे आणि आता महानगरपालिकेने सीबीएससी आणि आयसीएससी शाळांचा प्रस्ताव ठेवणे हे एकापेक्ष [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20141229-WA0018.jpg [postimage] => /2019/09/IMG-20141229-WA0018.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 16 Sep 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => राजकारण,शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2140] => Array ( [PostID] => 13699 [post_title] => स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क [post_content] => [post_excerpt] => ॲल्विन श्वार्त्झ या लेखकाने लिहिलेलं हे एक मजेदार पुस्तक आहे, ज्याला ब्रेट हेलक्विस्ट या चित्रकाराने अचूक वातावरणनिर्मिती करणारी चित्रं काढलेली आहेत. ही तीन भागांची मालिका आहे. आता ‘अंधारात घाबरवण्यासाठी सांगायच्या गोष्टींचं’ पुस्तक मजेदार का, तर ते ज्या प्रकारे लिहिलंय, त्यात याचं कारण सापडेल. या कथा तशा स्वतंत्र नाहीत, दंतकथांसारख्या आहेत. [post_shortcontent] => आपल्याकडे भय/भूतपटांना, आणि खरं म्हणजे बरेच प्रमाणात कथांनाही, मोठ्यांच्या चित्रपटांचं, साहित्याचं लेबल लावून ठेवलेलं दिसतं. खरं तर त्याची काही गरज नाही. तात्पुरती भीती ही नक्कीच आपलं मनोरंजन करू शकते आणि आपल्या विचारांना, कल्पनांना नवी दिशाही देऊ शकते. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क.' वाचा या चित्रपटाचा आस्वाद- पुस्तकाचा सिनेमा  कसा होतो, या प्रश्नाचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही, आणि अनेक लेखक दिग्दर्शक हे रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने साधताना दिसतात. म्हणजे काही वेळा पुस्तकाचं कथानक जसं आहे तसं, आणि संपूर्णपणे आपल्याला चित्रपटात आणलेलं दिसतं. काही वेळा त्यातल्या थोड्याच भागाला महत्त्व देत बाकीचा गाळला जातो, तर कधीकधी त्यात थोडेफार बदलही केले जातात. प्रसंग वाढवणं, घटनांचा क्रम बदलणं, नवी पात्र आणणं, किंवा मूळ कथेतली कमी करणं, असे हे वेगवेगळ्या प्रकारचे बदल असतात. पण जेव्हा पुस्तकांची मांडणी सिनेमात रूपांतर करण्यासाठी सोयीची नसते, तेव्हा काढलेले मार्ग हे अधिकच गुंगवणारे असतात. तुम्ही कदाचित आपल्याकडे नुकत्याच लागून गेलेल्या ‘स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क’ या सिनेमाबद्दल ऐकलं असेल. त्याच्या रूपांतराविषयी हे म्हणता येईल. ॲल्विन श्वार्त्झ या लेखकाने लिहिलेलं हे एक मजेदार पुस्तक आहे, ज्याला ब्रेट हेलक्विस्ट या चित्रकाराने अचूक वातावरणनिर्मिती करणारी चित्रं काढलेली आहेत. ही तीन भागांची मालिका आहे. आता ‘अंधारात घाबरवण्यासाठी सांगायच्या गोष्टींचं’ पुस्तक मजेदार का, तर ते ज्या प्रकारे लिहिलंय, त्यात याचं कारण सापडेल. या कथा तशा स्वतंत्र नाहीत, दंतकथांसारख्या आहेत. लेखकाने कुठेकुठे ऐकल्या – वाचल्या, ल [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [postimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 16 Sep 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2141] => Array ( [PostID] => 13781 [post_title] => निवडक अग्रलेख - १६ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => 'वाटले तर तुम्ही नाणेफेक करून आमदार ठरवा, पण आमच्या गावातले खड्डे बुजवा…' असे म्हटले होते. [post_shortcontent] => महाराष्ट्र टाईम्स- पाहती पक्वान्न क्षेत्रींचे ते…... https://bit.ly/2mehVYw { सातारचे महाराज उदयनराजे भोसले तीन-चार महिन्यांपूर्वी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठवून 'राष्ट्रवादी'चे खासदार झाले. मात्र, 'कमळा'ने त्यांचा 'भुंगा' केलाच. त्यांच्या दिव्यदृष्टीला आता कमळाच्या आतूनच प्रगत महाराष्ट्र दिसू लागला आहे. बारामतीकरांचे शेजारी इंदापुरी हर्षवर्धन पाटील यांच्याइतका तरबेज सत्ताकुक्कुट तर शोधून सापडणार नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष-काँग्रेस-भाजप अशी कोणतीही शय्या त्यांना चालते. कोकणी भास्कर जाधवांना 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा शरद पवारांच्या कृतज्ञतेपोटी त्यांचा गळा (जाहीर) दाटून आला होता. आज त्यांचा तोच गळा 'मातोश्री'वर भरून येतो आहे. महाराष्ट्राला पाठीत खंजीर खुपसण्याची थोर परंपरा आहेच. पण आज खंजीर बनविणारे कारागीर अहोरात्र मेहनत करीत असूनही पुरवठा कमीच पडतो आहे. } उपमा आणि अलंकारांनी सजलेला आजचा निवडक अग्रलेख मटाचाच महाराष्ट्र टाईम्स, संपादक- अशोक पानवलकर *** मुंबई तरुण भारत - फुटलेल्या हौदाचा आलाप https://bit.ly/2kNGf33 { पवारांचे अनुयायी पक्षातली सध्याची ओहोटी पाहून, “किनार्‍यावर घर बांधू नका, साहेब समुद्र आहेत,” अशा फुशारक्या मारतानाही दिसतात. परंतु, ते समुद्र वगैरे नाहीत तर ठिकठिकाणचे सुभेदार, सरंजामदार गोळा करून उभारलेल्या हौदाचीच भूमिका शरद पवारांनी वठवली. आता तोच हौद चारही बाजूंनी बेफान फुटलाय, तुटलाय, त्याला पडलेले भगदाड कसे बुजवायचे, ही पवारांपुढची मुख्य समस्या आहे आणि त्यासाठीच त्यांचा सारा [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/71131977.jpg [postimage] => /2019/09/71131977.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 16 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => महाराष्ट्र टाईम्स,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2142] => Array ( [PostID] => 13745 [post_title] => आयुषमानची "ड्रिमगर्ल" [post_content] => [post_excerpt] => सिनेमाची कथा आणि पटकथा फसलेली असली तरी विनोदनिर्मिती आणि कलाकारांचं अचूक टायमिंग यावर सिनेमा तरून जातो व मासेसचं मनोरंजन करण्यात यशस्वी होतो. आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा आपल्या विनोदाची जाण उत्स्फूर्त अभिनयाने खिळवून ठेवतो. [post_shortcontent] => सिनेमाची कथा आणि पटकथा फसलेली असली तरी विनोदनिर्मिती आणि कलाकारांचं अचूक टायमिंग यावर सिनेमा तरून जातो व मासेसचं मनोरंजन करण्यात यशस्वी होतो. आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा आपल्या विनोदाची जाण उत्स्फूर्त अभिनयाने खिळवून ठेवतो.  

ड्रिमगर्ल 

  निषिद्ध समजले गेलेले विषय असलेल्या पटकथा निवडून त्यात आपलं उत्तम योगदान देऊन चांगले चित्रपट करणे यात आयुष्यमान खुराणा तरबेज आहे. दिग्दर्शक राज  शांडिल्यच्या ड्रीमगर्ल या सिनेमातही त्याने हा प्रयत्न केला आहे. पण या सिनेमावर त्याच्याच विकी डोनर या सिनेमाची छाप स्पष्टपणे जाणवते. तांत्रिकदृष्ट्या काहीसा फसलेला हा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर तो वाहून नेतो. यात अन्नू कपूर, विजय राज मनज्योत सिंह आणि इतर काही कलाकार त्याला मदत करतात. लहानपणी इच्छा नसताना रामलीलामध्ये सीतेची भूमिका करावी लागलेला आणि त्यामुळे स्त्रियांच्या आवाजात बोलण्याची कला अवगत केलेला करमवीर सिंह विसाव्या वर्षापर्यंत सीता आणि राधेची भूमिका करत राहतो. आता मोठं झाल्यावर वडिलांवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेला करम एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवतो. तिथे त्याला पूजा नावाच्या मुलीच्या आवाजात ग्राहकांशी बोलावं लागत असतं. लोक तासनतास त्याला मुलगी समजून त्याच्याशी बोलत असतात आणि त्याच्या प्रेमात पडतात. यातून अनेक गोंधळ निर्माण होतात आणि गुंता वाढत जातो. सिनेमाची कथा आणि पटकथा फसलेली असली तरी विनोदनिर्मिती आणि कलाकारांचं अचूक टाय [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/dreamgirl.jpg [postimage] => /2019/09/dreamgirl.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2143] => Array ( [PostID] => 13737 [post_title] => निवडक अग्रलेख - १४ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => मुळात संघाची स्थापना करणारे डॉ. केशव हेडगेवार हेच कॉंग्रेस सेवादल नावाच्या संघटनेतून घडले होते. [post_shortcontent] => पुढारी - पंचमढीचे स्मरण https://bit.ly/2kllETI गुरुवारच्या केंद्रीय कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत, रा. स्व. संघाच्या प्रचारकांच्या धर्तीवर ' प्रेरक ' नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्या अनुषंगाने संघाची कार्यपद्धती, कॉंग्रेसने आपल्याच जुन्या सेवादलाची केलेली उपेक्षा, १९९९ साली पंचमढी अधिवेशनात केलेल्या अशाच संघटनात्मक प्रस्तावांचा पडलेला विसर, इत्यादींचा माहितीपूर्ण उहापोह करणारा हा लेख आजचा निवडक अग्रलेख आहे. दैनिक पुढारी, संपादक- विवेक गिरधारी *** सकाळ - दो और दो पाँच https://bit.ly/2kllyLQ संकटात असलेली अर्थव्यवस्था आणि सरकारातील मंत्र्यांची बेफिकिरी यांची हजेरी घेणारा अग्रलेख. सामना - हेडलाईन्स मॅनेजमेंट https://bit.ly/2lO3GcU सकाळचाच विषय सामनाच्या अग्रलेखाचाही असला तरी त्यांनी टीकेतून मोदी आणि शहा यांना मात्र वगळलं आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. लोकमत - न्यायाधीशांवरच अन्याय https://bit.ly/2kJbRXH न्यायमुर्तींच्या बदल्या करतना त्यांचा सन्मान v कार्यकाल पाहून त्यांना काम करण्याची संधी सामान्यपणे दिली जाते. न्या. ताहिलरामानी यांना मेघालयात पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निवडवृन्दाने त्यांचा खरे तर अपमानच केला आहे. महाराष्ट्र टाईम्स - शिस्त हवीच https://bit.ly/2lQ3aLk एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना व्यवहार्य मार्ग अस [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/1cc4bc29-d673-4821-aa8d-a630ad044872.jpg [postimage] => /2019/09/1cc4bc29-d673-4821-aa8d-a630ad044872.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 14 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2144] => Array ( [PostID] => 13695 [post_title] => केमिकल इंजिनियर- सर्वव्यापी क्षेत्र ! [post_content] => [post_excerpt] => केमिकल इंजिनियरिंग ही इंजिनिअरिंगची तुलनेने नवीन शाखा आहे. सन १८८०मध्ये Manchester Technical School मध्ये ही शाखा उदयास आली. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र या विज्ञानशाखांचा मेळ घालणारे हे तंत्रज्ञान! रसायनशास्त्रज्ञ जी रसायनिक प्रक्रिया प्रयोगशाळेत करतो, ती इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमीत कमी खर्चात घडवून आणणे, हे केमिकल इंजिनियरचे काम असते, असे ढोबळपणे सांगता येईल. [post_shortcontent] =>

आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा- 'केमिकल इंजिनियर' नक्की काय काम करतात!

आपल्या घरी दररोज दुधाचे विरजण लावून दही बनते. ही झाली घरगुती प्रक्रिया. पण बाजारात तयार पॅकबंद दही सहज मिळते. हे विकतचे दही दाट असते, खात्रीलायक गोड असते. कोणत्याही हवामानात त्याची चव सारखीच लागते. पण घरचे दही असे खात्रीलायक गोड नसते. साधेसे दही जेव्हा कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात करायचे असते, तेव्हा केमिकल इंजिनियरची मदत लागते. कोणत्याही कंपनीला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करायचे असते. त्यामुळे कमी प्रमाणात कच्चा माल (Raw Materials) वापरून ग्राहकांना हवेसे वाटेल असे दही बनवायचे असते. मग दही बनवण्याची प्रक्रिया कशी असावी, ती किती प्रमाणात केल्यावर जास्तीत जास्त फायदा होईल, कच्चा माल किती वापरणे योग्य, किती ऊर्जा देणे आवश्यक आहे; हे सारे ठरवणे असते केमिकल इंजिनियरचे काम! तू कधी चहा बनवलायस? हो ना? मग तू केमिकल इंजिनियरिंगची झलक अनुभवलीच आहेस! जेव्हा आपण चहा-पावडर उकळत्या पाण्यात घालतो, तेव्हा चहा- पावडरमधील द्रव्ये उकळत्या पाण्यात मिसळतात, मग गॅसची ज्योत आपल्याला हवी तेवढी ठेवतो. म्हणजेच ऊर्जेवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक घराची चहा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी साखर आधी घालतात, तर कोणी चहा-पावडर नंत [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Sep 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => शिक्षण,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2145] => Array ( [PostID] => 13626 [post_title] => उमेद [post_content] => [post_excerpt] => ह्या कादंबरीची नायिका चाळिशीची घडस्फोटिता आहे. संसारात होरपळलेली ती ह्या ‘स्पा’मधे विश्रांतीसाठी, उपचारासाठी येते. [post_shortcontent] => मराठी मासिकं-साप्ताहिकं ही तसं पहायला गेलं तर कायम कसल्या नां कसल्या संकटांनी घेरलेली असतात. मग ते संकट टीव्ही, मालिकांमुळे झालेला खपावर परिणाम असेल वा नवनवीन लेखन मिळवणं कसं अवघड जातं, हे असेल... म्हणजे जयवंत दळवींच्या शब्दात पुन्हा एकदा सांगायचं तर मराठी व्याकरणात भले तीन काळ असतील पण मराठी जगतात कायम एक चवथा काळ असतो – पडता काळ!.. तेव्हा अशा परिस्थितीत ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाने या ऑगस्ट महिन्यात एकवीसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे हे निश्र्चितच अभिनंदनीय आहे. एका विशिष्ट भूमिकेतून विद्या बाळ शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांशी विविध विषयांवर सातत्याने संवाद साधत राहिल्या. स्त्रियांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. माणूसपण जागवणारं ‘भान’ सजगपणे जगण्याचा खोल आत्मविश्वास अन् सकारात्मकतेनं, विचारशीलतेनं संवाद साधण्याचा विश्र्वास त्यांनी समाजातल्या मोठ्या गटाला देऊ केलेला आहे. या निमित्ताने ‘अक्षरधारा’ ऑगस्ट २०१९ च्या अंकात ‘अक्षरधारा’च्या कार्यकारी संपादिका स्नेहा अवसरीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यात एखादं मासिक कसं टिकवून ठेवता येतं ह्याचा उलगडा विद्या बाळ यांच्या विचार आणि कार्यप्रणालीत दिसतो. तो सकारात्मक दृष्टिकोण समजून घेण्यासाठी हे वाचायलाच हवे. त्यात म्हटलं आहे- मासिकांच्या पडत्या काळातच विद्याताईंनी हे मासिक सुरू केलं होतं. तीस वर्षानंतरही मासिकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मासिकाची गरज या सम [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/उमेद.jpg [postimage] => /2019/09/उमेद.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Sep 2019 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => निवडक नियतकालिके [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2146] => Array ( [PostID] => 13447 [post_title] => साकेत महाविद्यालयात रंगला श्रावण महोत्सव! [post_content] => [post_excerpt] => आपल्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. [post_shortcontent] => मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. कल्याण येथील साकेत महाविद्यालयातील श्रावण सोहळ्याचा हा वृत्तांत...

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham

'अभिनेता ' शेखर कपूर...

देव आनंदचा भाचा रोमॅन्टीक हीरो म्हणूनच सिनेमात पदार्पण करणार हे अगदीच स्वाभाविक आहे ना? तरीदेखील शेखर कपूर असे म्हणताक्षणी डोळ्यासमोर येते ते 'मासूम ', 'मिस्टर इंडिया ', 'बॅन्डिक्ट क्वीन ' अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा दिग्दर्शक. तीच त्याची चांगली ओळख. हाच शेखर कपूर खरं तर 'नायक ' म्हणून चित्रपटसृष्टीत आला होता हे फारच कमी जणांना माहिती असेल, पण तसा तो येणे स्वाभाविक होते. याचे कारण म्हणजे, तो चेतन, विजय आणि देव या आनंदबंधुंचा तो भाचा. याच आनंद बंधुंच्या नवकेतन फिल्मच्या 'जान हाजिर है ' ( १९७५) या चित्रपटाव्दारे शेखर कपूर अभिनयाच्या क्षेत्रात आला. जोडीला प्रेम किशन आणि नताशा हे नवीन चेहरे होते. मनोहरनाथ रंगरु दिग्दर्शित या चित्रपटाने मुंबईत जमुना थिएटरमध्ये मॅटीनी शोला तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. संगीतकार जयकुमार ( म्हणजे जय पार्टे) यांच्या हम ना रहेंगे तुम ना रहोगे, सावन आया बादल आये, अरे मेरी छम्मक छल्लो या गाण्यानी तेव्हा भरपूर लोकप्रियता संपादली. बिनाका गीतमालामध्येही या गाण्याना स्थान मिळाले हे त्या काळात यशाचे परिमाण मानले जाई... पहिलचं पिक्चर हिट झाला म्हणजे शेखर कपूरची फिल्मी सुरुवात चांगली झाली. त्यानंतर त्याला केतन आनंद दिग्दर्शित 'टूटे खिलौने ' ( १९७८)मध्ये शबाना आझमीचा नायकाची भूमिका मिळाली. खूपच मोठी संधी [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/shekhar-kapoor.jpg [postimage] => /2019/09/shekhar-kapoor.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 13 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2148] => Array ( [PostID] => 13240 [post_title] => हिंदूंच्या मरणोत्तर गंमतीजंमती [post_content] => [post_excerpt] => एके दिवशी भिकंभट आपल्या एका भोळ्या यजमानास म्हणाले, ‘काल आपले वडील स्वप्नात फारच दुःखी कष्टी दिसले.’ [post_shortcontent] => मराठी साहित्यात विनोदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आणि विनोदी लेखकाला विदुषकी चाळ्यांमधून बाहेर काढून व्यंग, उपहास, वक्रोक्ती यांतून समाजातील विविध वाईट-घातक प्रवृत्तींवर प्रहार करण्याचे काम सर्वप्रथम कोल्हटकरांनी केले. त्यांनी विनोदाला हेतूची जोड देऊन, सामाजिक सुधारणाविषयीच्या आस्थेची धार देऊन त्यांस गंभीर लेखनाच्या तोडीस तोड स्थान मिळवून दिले. हिंदू चालीरीती, समज, मरणोत्तर क्रियाकर्मे आणि त्याविषयीचे आकलन यांच्यावर प्रहार करताना या लेखात कोल्हटकरांनी जे काही विनोद केले आहेत, त्यातून त्यांचे ज्ञान, अभ्यास, पांडित्य दिसून येते.  भोंदू आणि धार्मिक भोळेपणावर प्रहार करताना तर त्यांच्या प्रतिभेला कमालीचा बहर येतो. नेट लावून हा लेख वाचताना आपल्या सर्व संस्काराची सालपटे काढून ठेवल्यासारखे वाटते. हा लेख आठ दशकांहून अधिक जुना आहे, यावरुन कोल्हटकरांच्या धाडसाचीही कल्पना येते. ********** मरणोत्तर अंक – उद्यान – संक्रातीचा खास अंक मानवी जीवनाला रंगभूमीची उपमा देण्यात येते ती कितीतरी सार्थ आहे! या लाक्षणिक रंगभूमीवर बरी वाईट कामे करून मनुष्य मृत्युरूपी पडद्याच्या आत अंतर्धान पावतो, तो पुन्हा म्हणून दिसत नाही. वास्तविक रंगभूमीवरील नटांनासुद्धा पुढील पडदा किंचित बाजूला सारून आतून प्रेक्षकांकडे पहाण्याची सक्त मनाई असते. तथापि तिला न जुमानता एखादा नट प्रेक्षकांची संख्या अजमावण्याकरिता किंवा त्यात आपल्या परिचयाचे कोणी आहे की काय हे पहाण्याकरिता पडद्याच्या फटीतून बाहेर पहातोच. नाटकमंडळीच्या परिचयांतला एखादा प्रेक्षक पडद्याच्या आत गेल्यास आपले पडद्यामागील अस्तित्व इतर प्रेक्षकांस जाहीर करण्याकरिता मुद्दाम पडदा किलकिला करून आपल्या तोंडाचे प्रदर्शन करितो. पण मृत्युरूप [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/hindus-offering-water-to-the-soul-of-their-105082.jpg [postimage] => /2019/09/hindus-offering-water-to-the-soul-of-their-105082.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Sep 2019 [post_author] => 2944 [display_name] => श्री. कृ. कोल्हटकर [Post_Tags] => विनोद,दीर्घा,श्री. कृ. कोल्हटकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2149] => Array ( [PostID] => 13473 [post_title] => देशविदेशाचे लोक शिकतायत ऑनलाइन माध्यमातून मराठी! [post_content] => [post_excerpt] => केवळ मातृभाषेची सेवा आणि कामातला आनंद या भावनेने मी हे उपक्रम चालवत आहे. [post_shortcontent] =>

“आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन शोधली जाते. बातम्यांपासून तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टी आपण ऑनलाइन शिकतो. परदेशी भाषादेखील आपण ऑनलाइन शिकतो. पण मग भारतीय भाषाही ऑनलाइन, घरबसल्या शिकायची सोय का नाही? संस्कृत आणि हिंदीच्या बाबतीत ही सोय बऱ्यापैकी दिसते. मात्र इतर भारतीय भाषांबद्दल अशी स्थिती नाही. हे लक्षात आल्यावर २०१२ साली मी ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली. पुढे त्याचा विस्तार करत गुजराथी शिकण्याचीही सोय केली. हे सर्व उपक्रम पूर्णपणे मोफत आहेत. केवळ मातृभाषेची सेवा आणि कामातला आनंद या भावनेने मी हे उपक्रम चालवत आहे.” भाषाशिक्षणाच्या आपल्या ऑनलाइन व मोफत उपक्रमाविषयी सांगताहेत, भाषाशिक्षक कौशिक लेले... (अधिक वाचा)

---------------------------------------------------------

महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांत तुम्ही जर्मन, फ्रेंच, चायनीज, जपानी भाषा शिकवणारे शिकवणीवर्ग पाहिले असतील किंवा त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये बघितल्या असतील. भारतभर असे वर्ग व्यवसायिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पण मराठी, गुजराथी, तमिळ, उडिया इ. भारतीय भाषा शिकवणारे वर्ग इतक्या मोठ्या व्यावसायिक प्रमाणावर तुम्ही पाहिले आहेत का? भारतातच असे वर्ग नाहीत तर परदेशांत तशी सुविधा असण्याची शक्यता किती कमी असेल? असे असले तरी परदेशी व्यक्तीसुद्धा भारतीय भाषा शिकतात. ह्या विदेशी व्यक्तींच्या संपर्कात येणारी भारतीय व्यक्ती त्यांना शिकवते किंवा ते भारतात येऊन एखाद्या विद्यापीठात, AI [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/online-marathi.png [postimage] => /2019/09/online-marathi.png [userfirstname] => Kaushik [userlastname] => Lele [post_date] => 12 Sep 2019 [post_author] => 2911 [display_name] => कौशिक लेले [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2150] => Array ( [PostID] => 13683 [post_title] => दुसरी महाराणी [post_content] => [post_excerpt] => लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्‍वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं. [post_shortcontent] => लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्‍वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं.  

दुसरी महाराणी

- शिरीष कणेकर   ‘लता म्हणजे ब्रॅडमन, आशा म्हणजे सोबर्स. अष्टपैलू.’ इति आर. डी. बर्मन. ‘जगात दोनच भोसले झाले. एक शिवाजीराव आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले.’ इति मी. ‘मला आयुष्यभर एक सल आहे. मी कायम ‘नंबर टू’ राहिले.’ इति आशा भोसले. ‘आमची आशा भन्नाट गाते. मला सगळ्यात आवडणारं तिचं गाणं म्हणजे रोशनचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ इति लता मंगेशकर. मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इतक्या लोकांशी बोलल्यावर माझं असं इम्प्रेशन झालंय आणि ते चुकीचं नाही की आशा लतापेक्षा काकणभर जास्तच लाडकी आहे, पण कमी नाही. हे आशालाही माहित्येय, पण तिच्या हातातला केशरी दुधाचा प्याला ओठांपर्यंत जाईपर्यंत त्यात मिठाचा खडा पडतोच. तो अहेतुकपणे टाकणारी कोण तर सख्खी थोरली बहीण. तिनं काय केलं? काही नाही, फक्त गायली, गायली आणि गायली. लता आधी आली, मोठी झाली व मोठीच राहिली. आम्ही कानसेनांनी स्वेच्छेनं तिची गुलामी पत्करली. आशा हतबुद्ध झाली आणि तरीही दिमाखदार चौकार आणि षटकार मारत राहिली. हार मानणं तिच्या रक्तातच नव्हतं. मास्टर दीनानाथांचं रक्त. तेच थोरलीत होतं, तेच धाकटीत ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/asha-bhonsle.jpg [postimage] => /2019/09/asha-bhonsle.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => संगीत रसास्वाद,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत,संगीत जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2151] => Array ( [PostID] => 13675 [post_title] => निवडक अग्रलेख - १२ सप्टेंबर २०१९ [post_content] => [post_excerpt] => ती झोपडपट्टीत गेली. रस्त्यावर गाणी गायली. मुलांत क्रिकेट खेळली. रिक्षा चालवली. भाषणं केली. माध्यमांच्या नाना प्रश्नांना तोंड दिले. ट्रोलर्सना भिडली. [post_shortcontent] => ********** ऊर्मिला, यह तो होना ही था!  https://bit.ly/2me9AEn ऊर्मिला हरली. पण, तिचं म्हणणं होतं, माझा विश्वासघात केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी. काँग्रेसमध्ये असं होत नाही. कारवाईचं सोडा, तिचे गोपनीय पत्रच जगजाहीर करण्यात आले. मुळात ऊर्मिला पक्षात आली संजय निरुपम यांच्यामुळे. नंतर महिनाभरात निरुपम यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाली. कुलाब्याचे मिलिंद देवरा मुंबई अध्यक्ष झाले. दोन महिन्यांत देवराही गेले. अध्यक्ष झाले धारावीचे एकनाथ गायकवाड. आता ऊर्मिलाची दखल घेणार तरी कोण? उर्मिला मातोंडकरच्या गच्छंतीमागील खरी कारणे सांगणारा दैनिक दिव्य मराठी  चा लघुलेख आजचा निवडक अग्रलेख आहे.  संपादक- दीपक पटवे

आजचे अन्य अग्रलेख 

लोकमत -  मानवी आयोगाची चिंता  https://bit.ly/2lNboUv मानवी आयोगाची चिंता काश्मीर आणि आसाम येथील नागरी हक्कांबद्दल जागतिक मानवाधिकार आयोगाने व्यक्त केलेली चिंता आणि भारत सरकार समोरील आव्हान. तरुण भारत नागपूर - या रे या, सारे या...!    https://bit.ly/2kFmJFZ केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन्‌ शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. सकाळ - आमचं ठरलंय, तरीही...   अमेरिकेच्या नासाचं ‘अपोलो-११’ चंद्रावर चार दिवसांत पोचलं होतं आणि आपलं ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोचायला ४८ दिवस का लागले, ते समजून घेऊया. हा अंक तुमच्या हात पडेल तेव्हा आपल्या ‘चांद्रयान-२’नं चंद्रावर सोडलेला ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरला असेल आणि त्यातून ‘प्रज्ञान’ ही फिरती गाडी बाहेर पडून आपलं काम करू लागली असेल. त्याबद्दलच्या बातम्याही वृत्तपत्रांत येऊ लागल्या असतील. तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की, अमेरिकेच्या नासाचं ‘अपोलो-११’ चंद्रावर चार दिवसांत पोचलं होतं आणि आपलं ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोचायला ४८ दिवस का लागले? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. त्याचं थोडक्यात उत्तर असं- अवकाशामध्ये प्रदीर्घ प्रवास करून दूरवर जायचं तर दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर प्रवासाचा मार्ग अगदी सरळ असला पाहिजे आणि दोन, यानाचा वेग प्रचंड असायला हवा. यानाला प्रचंड गतीने जायचं असेल, तर त्याला आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणात इंधन घ्यावं लागणार. त्यामुळे यानाचं वजन वाढणार. त्या अवजड वजनाच्या यानाला अवकाशात घेऊन जायचं तर त्यासाठी लागणाऱ्या या रॉकेटची बांधणीही अवाढव्य असली पाहिजे आणि त्या रॉकेटलाही इंधनाची मोठी टाकी असायला हवी. ‘अपोलो-११’ यानाला अवकाशात घेऊन गेलं ते ‘सॅटर्न-५’ हे रॉकेट. त्या रॉकेटची क्षमता तासाला ३९ हजार किमी अंतर कापण्याची होती! शिवाय एकावेळी ४३ टन वजन अवकाशात घेऊन जाण्याची क्षमताही त्याच्याकडे होती. या रॉकेटने अवकाशात झेप घेतल्यानंतर पृथ्वीभोवती एक फेरी मारली. दुसरी फेरी मारतानाच ‘सॅटर्न-५’ या रॉकेटनं, आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, कमांड मोड्युल आणि ल्युनार मोड्युल यांना चंद्राच्या मार [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/205237-chandrayan.jpg [postimage] => /2019/09/205237-chandrayan.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Sep 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2153] => Array ( [PostID] => 13642 [post_title] => बदलती समीकरणे - दै. पुढारी [post_content] => [post_excerpt] => पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसलेल्या दोन्ही कॉंग्रेसची अवस्था आज त्याचं ३० वर्षांपूर्वीच्या शेकाप, जनता दलासारखी झाली आहे [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ११ सप्टेंबर २०१९ ********** वाङमय चौर्य हा काही नवीन प्रकार नाही. पुस्तकांप्रमाणे वृत्तसृष्टीतही हे सर्रास पहायला मिळते. पण आज दैनिक प्रहारने आपल्या शिरपेचात एक नवीन तुरा खोवला आहे. रविवारी ८ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या तरुण भारत नागपूरच्या अग्रलेखातील शब्दच नव्हे तर तब्बल चार ओळी जशाच्या तश्या चोरून त्यांनी चक्कं स्वतःच्या अग्रलेखात वापरल्या आहेत. प्रहारच्या संपादकीय मंडळाच्या या पराक्रमाचे आता प्रेसक्लब मध्ये कसे कौतुक होईल याबद्दल कुतूहल आहे. :)  https://bit.ly/2kfq0M6 {{ ‘चांद्रयान-२’ ही मोहीम भारताची असली तरीही अखिल मानव जातीच्या कल्याणाची होती. त्यामुळे भारताच्या यशाकडे सा-या जगाचे लक्ष लागून होते. शनिवारच्या उत्तररात्री सारे जग अवकाशाकडे डोळे लावून बसले होते. अगदी अखेरच्या टप्प्यात विक्रम रोव्हरचा संपर्क तुटला. तरीही ऑर्बिटर चंद्राच्या भोवती फिरतो आहे आणि तो बरीच माहिती देणार आहे. एका अर्थाने हा फसलेला प्रयोग नाही. नेतृत्व जिथे अपयशाची जबाबदारी घेते आणि यशाचे श्रेय मात्र आपल्या सहका-यांच्या पदरात टाकत असते, तिथे असले क्षणिक प्रयोग लक्ष्य न गाठू शकल्याचे नैराश्य टिकूच शकत नाही. }} आणि इच्छूकांसाठी तरुण भारतच्या मूळ अग्रलेखाची लिंक इथे - https://bit.ly/2k4pUXq लोकमत - डॉनचा मानभावीपणा https://bit.ly/2m37BCy {{ यातले वास्तव हे की . आपण बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशातून पाकिस्तान त्याचे सैन्य किंवा त्या प्रदेशावरील ताबा कधी मागे घेणार नाही हे नेहरुंना [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/b056e47e7d8e663b8b41513607691a56.jpg [postimage] => /2019/09/b056e47e7d8e663b8b41513607691a56.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 11 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2154] => Array ( [PostID] => 13236 [post_title] => पोर्तुगालमध्ये १४ वर्षांचा कारावास भोगणारा स्वातंत्र्यसेनानी [post_content] => [post_excerpt] => पोर्तुगीझांनी लागलीच त्यांना जिवंत वा मृत आणून देण्यासाठी १०,००० रुपये बक्षीस लावले. ते भूमिगत झाले. [post_shortcontent] => गोवा मुक्ती संग्रामाचे प्रतिक झालेले प्रखर देशभक्त मोहन रानडे यांचे अलिकडेच म्हणजे २५ जून २०१९ रोजी निधन झाले.  शिक्षक म्हणून एकेकाळी त्यांनी गोव्यात केलेला प्रवेश आणि त्यांच्या कारवायांचा धसका घेऊन १९५५ साली त्यांना पोर्तुगीजांनी केलेली अटक हा एकेकाळी गाजलेला कालखंड. त्यांना  पोर्तुगालमध्ये न्यायालयात हजर करुन २६ वर्षांची शिक्षा देण्यात आली. पुढे  १९६९ साली त्यांची सुटका झाली तेंव्हा प्रचंड उत्साहाने त्यांचे भारतात स्वागत झाले होते. रानडे यांच्या मनात हा देशभक्तीचा पलिता अगदी पोरसवदा वयापासूनच पेटलेला होता. त्यांच्या सुटकेच्या दोन वर्ष आधी 'अमृत'मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख- ********** अंक – अमृत, ऑगस्ट १९६७ ‘मुलांनो, तुमच्या भावना व तुमच्या मनाची तळमळ मी जाणतो. पण तुम्हाला अजून वेळ आहे. परत घराकडे जा, शिकून मोठे व्हा, मग हे मायभूमीला स्वतंत्र करण्याचे व्रत घ्या’ अशा धीरोदात्त शब्दात बॅ. सावरकर यांनी चार मुलांना उपदेश केला. यापैकी एक होते, मोहन रानडे. बंगालमध्ये निरपराध हिंदूंची ते केवळ हिंदू आहेत, या कारणासाठी चालू असलेली हत्या पाहून अगदी पंधरासोळा वर्षांची मुले संतप्त झाली. अन्यायाचा प्रतिकार झालाच पाहिजे, आपण सर्वशक्तीनिशी तो नाहीसा केलाच पाहिजे. अन्यायाच्या प्रतिकाराची भावना जिवंत असेल तर ते राष्ट्र स्वतंत्र होऊ शकेल व स्वातंत्र्य टिकवू शकेल. अन्यायाच्या प्रतिकाराची भावना जिवंत असणे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. म्हणून ही चार मुले मुंबईला सावरकरांकडे ‘आम्हाला बंगालमध्ये पाठवा’ असे सांगण्यासाठी गेली होती. सावरकरांनी त्यांच्या राष्ट्रप्रेमाचे, धर्मप्रेमाचे, अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या भावनेचे मनापासून कौतुक केले. मोहन रानडे यांचे मूळचे [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/mohan-ranade.jpg [postimage] => /2019/09/mohan-ranade.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Sep 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,अमृत,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2155] => Array ( [PostID] => 13437 [post_title] => झुनझुनवाला महाविद्यालयात साकारली ‘सावित्री’! [post_content] => [post_excerpt] => आपल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. [post_shortcontent] => मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. मुंबईतील घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील 'सावित्री'च्या प्रयोगाचा आणि विद्यार्थ्यांच्या गीत गायन स्पर्धेचा  हा वृत्तांत.

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: htt [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190906-WA0009.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190906-WA0009.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Sep 2019 [post_author] => 2847 [display_name] => डॉ. नीलांबरी कुलकर्णी [Post_Tags] => प्रासंगिक,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2156] => Array ( [PostID] => 13628 [post_title] => इट :  चॅप्टर टू - परिणामातही दुय्यम [post_content] => [post_excerpt] =>     २०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते  जरा काळजीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व   आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या. [post_shortcontent] => २०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते  जरा काळजीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व  आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या.

इट :  चॅप्टर टू - परिणामातही दुय्यम

- गणेश मतकरी २०१७ मधे स्टीवन किंगच्या १९८६ मधे लिहिलेल्या आणि त्याच्या साहित्यातल्या सर्वात महत्वाच्या पुस्तकांमधली एक मानली जाणाऱ्या कादंबरीवर सिनेमा आला तेव्हा चाहते  जरा काळजीतच होते. एकतर ही कादंबरी हजार, जवळजवळ अकराशे पानांची. भयकथा हे त्याचं वरवरचं रुप असलं, तरी त्यापलीकडे अनेक गोष्टींना कवेत घेणारी. नॉस्टॅल्जिआ, अमेरिकन संस्कृती आणि समाज, सामाजिक अन्याय, वर्णद्वेष, लहान मुलांचं विश्व   आणि त्यात होणारे बदल, भूतकाळचं सावट, अशा अनेक थीम्स त्यात विणलेल्या. त्याची रचनाही विशेष. इट कादंबरीचा प्रमुख कथाभाग आहे  तो दोन काळात विभागलेला. पहिला काळ १९५७/५८ तर दुसरा १९८४/८५. १९५७ च्या कथानकात काही मुलांचा सामना डेरी या गावात आलेल्या पेनीवाईज हे नाव लावणाऱ्या भयकारक अमानवी अस्तित्वाशी होतो. ही मुलं शपथ घेतात, की त्याचा नायनाट झाला नसेल तर तो करण्यासाठी आपण जिथे कुठे असू तिथून डेरीमधे परत येऊ. ही शपथ ते कशी पूर्ण करतात ते दुसऱ्या काळातल्या  कथानकात येतं. कादंबरीत मुलांची गोष्ट आणि मोठ्यांची गोष्ट ही समांतर घडते.      त्यामुळे आपण आलटून पालटून दोन्ही काळात डोकावत [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IT-poster.jpg [postimage] => /2019/09/IT-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2157] => Array ( [PostID] => 13532 [post_title] => पावसाचं तांडव [post_content] => [post_excerpt] => २६ जुलै २००५ साली जो पूर आला होता, तसा पूर गेल्या बऱ्याच म्हणजे जवळपास १०० (अंदाजे) वर्षांत आला नव्हता असं बदलापूरमधल्या वृद्धांचं, अनुभवी लोकांचं म्हणणं होतं. पण त्यापेक्षा अगदी किंचित कमी तरीही भीषण परिस्थिती लगेच १४ वर्षांत का येते? गेल्या १४ वर्षांत बदलापूरमध्ये झालेले प्रचंड बदल, तथाकथित विकासकामे ह्यासाठी कारणीभूत आहेत का? [post_shortcontent] =>

पावसाच्या तडाख्याने अनेक शहरांना पुराने घेरलं. बदलापूर, मागोमाग कोल्हापूर, सांगली इथल्या लोकांचे प्रचंड हाल झाले. ही परिस्थिती अनुभवल्यानंतर केलेलं हे वृत्तांकन-

२६ जुलैला वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. अपेक्षेप्रमाणे आभाळ दाटून आलं. काळेसावळे ढग दाटी करून उभे होते. गार वारा वाहत होता. पाऊस पडायला लागला. बघताबघता मुसळधार बरसू लागला. मग कोसळायलाच लागला. आधी छान वाटणाऱ्या पावसाची आता भीतीच वाटायला लागली. आकाशात तांडव नृत्य चाललं होतं. रात्री तर विजांचा कडकडाट होऊ लागला होता. रात्रभर पाऊस सुरू होता. एवढा पाऊस होता की, मला रात्री अडीचपर्यंत झोपच आली नाही. पाण्याने उल्हास नदीची पातळी ओलांडली आणि हळूहळू पाणी गावात शिरायला लागलं. सकाळी जाग आली तीच हेलिकॉप्टरच्या आवाजाने. वांगणीमध्ये अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या रेस्क्यू टीमचं ते हेलिकॉप्टर होतं. तो आवाज ऐकला आणि परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवलं. लोकलगाड्या बंद होत्या. माझ्या, आईच्या whatsapp वर हळूहळू बरेच फोटो यायला लागले. बदलापूर पश्चिमेला उल्हास नदी वाहते. तिचं पाणी गावात आलं. ते पाणी साचून राहिलं. पाण्याची पातळी काही ठिकाणी तर ६ ते ८ फूट एवढी होती! सगळ्यांचा भीतीने थरकाप उडाला. काहींनी तळमजल्यावरची घरं सोडून सगळं सामान पहिल्या मजल्यावर हलवलं. पश्चिमेच्या बाजारपेठेत पाणी शिरलं. दुकानं, घरं, दवाखाने, सगळ्याचंच नुकसान झालं. टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी बदलापूरमध्ये येऊन पोहोचले. त्यांचं रिपोर्टिंग सुरू झालं. प्रशासनाचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केलं. पावसाने थैमान घातलं हो [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/342851-whatsapp-image-2019-07-27-at-8.40.07-am-1.jpeg [postimage] => /2019/09/342851-whatsapp-image-2019-07-27-at-8.40.07-am-1.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Sep 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => प्रासंगिक,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2158] => Array ( [PostID] => 13623 [post_title] => आश्वासक पण अपुरे - दै. महाराष्ट्र टाईम्स [post_content] => [post_excerpt] => काश्मीरमध्ये या निर्णयानंतर 'एकही गोळी सुटलेली नाही..' असे सरकार म्हणत असले तरी काश्मीर खोऱ्यातील जनजीवन अजून सुरळीत झालेले नाही [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- १० सप्टेंबर २०१९ ********** मुंबई तरुण भारत-पाकिस्तानला दणक्यावर दणके https://bit.ly/2k4iaEO {{ गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार सियालकोट-जम्मू-राजस्थान असा हल्ला करण्याची पाकिस्तानची योजना असून त्यासाठीच मसूदला मोकळे करण्यात आले. इमरान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 'कोणत्याही थरापर्यंत जाऊ'च्या दिलेल्या धमकीचा अर्थ हा होता, असेही यातून स्पष्ट होते. तसेच मसूद अझहरची अटक पाकिस्तानने मनात नसतानाही केवळ जागतिक दबावातून केल्याचेही समजते. आता तर मसूदने आपल्या अंड्यापिल्लांना भारतात हल्ला करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्याचेही समोर आले. परंतु, असे करून पाकिस्तान साध्य काय करणार? }} सकाळ- शत-प्रतिशत राजकीय https://bit.ly/2lMQwMZ केंद्र सरकारच्या पहिल्या १०० दिवसांतील कामगिरीला झोडून काढणारा अग्रलेख वाचावा असा. लोकमत - अर्थकारण बुडाले, आता.. https://bit.ly/2m9Uhwr घोषणाबाजीत मग्न असलेले सरकार आणि त्याचे आर्थिक आघाडीवरील अपयश यांचा ताळेबंद दिव्य मराठी - संकल्पासोबत संपर्कही कायम https://bit.ly/2koNQVP [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/categor [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/71052414.jpg [postimage] => /2019/09/71052414.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 10 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2159] => Array ( [PostID] => 13464 [post_title] => भाषेचा लळा लागण्यासाठी नाट्यवाचन! [post_content] => [post_excerpt] => ‘आज्ञा असावी’, ‘बसा मंडळी’, ‘काय हालहवाल?’ असे संवाद वर्गात नित्याचे होतात. [post_shortcontent] => "नाट्यवाचनानं जेव्हा वेग घेतलेला असतो तेव्हा वर्गातील सगळं वातावरण नाट्यमय होतं. मी वर्गात येताना माझं स्वागतही नाटयपूर्ण ललकारीनं होतं. सई परांजपेंचं ‘अति तिथं माती’ चालू असण्याचा परिणाम वर्गातही दिसत असतो. म्हणजे नाटकाची सुरुवात जशी ‘समशेर बहादूर, चक्रमादित्यमहाराज येत आहेत हो’ अशी होते तशी वर्गातल्या माझ्या प्रवेशालाही ‘सावधान, वर्षाताई, अदितीताई येत आहेत हो, होशियार’ अशा ललकाऱ्या होतात. ‘आज्ञा असावी’, ‘बसा मंडळी’, ‘काय हालहवाल?’ असे संवाद वर्गात नित्याचे होतात. मुलांच्या वापरातील शब्दांवरून मुलं कोणती नाटकं वाचत आहेत, याचा अंदाज येतो. ग्रंथालयातून मुलं आर्वजून वेगवेगळी नाटकं वाचायला नेतात, असं ग्रंथालयाच्या ताई सांगतात.  पुस्तकं विकत आणायला गेल्यावर मुलांचे पाय आपसूकच नाटकांच्या पुस्तकांकडे वळतात, असं पालक सांगतात. या काळात  मुलांच्या वह्यांमध्ये कोणता अभ्यास दिसेलच असं नाही. पण तरीही प्रत्यक्ष अनुभव, अनुकरण आणि निरीक्षण यांतून मुलं बरंच काही शिकत असतात." पुणे येथील अक्षरनंदन शाळेतील शिक्षक अदिती मराठे 'भाषेचा लळा लागण्यासाठी नाट्यवाचन!' ह्या लेखातून सांंगतायत त्यांच्या या अनोख्या उपक्रमाविषयी... (अधिक वाचा)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गेली बरीच वर्ष आमच्या शाळेत चौथीच्या टप्प्यावर ‘नाट्यवाचन’ हा उपक्रम घेतला जातो. सादरीकरणासाठी नाटक निवडल्यानंतर सा [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190816-WA0004.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190816-WA0004.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Sep 2019 [post_author] => 2910 [display_name] => अदिती मराठे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2160] => Array ( [PostID] => 13583 [post_title] => चंद्रमाधवीचे प्रदेश -दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => ट्विटर तुकडय़ांतून वा फेसबुकी चव्हाटय़ावरून एखाद्या वैज्ञानिक घटनेचा बाजार मांडणे वेगळे आणि समाजाच्या अंगी विज्ञानभावना बिंबवणे वेगळे. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- ९ सप्टेंबर २०१९ ********** आजचा प्रत्येक वृत्तपत्राचा अग्रलेख अर्थातच चांद्रयान २ च्या ऐतिहासिक घटनेला समर्पित आहेत. महाराष्ट्र टाईम्स - नाही चांद्रस्पर्श तरीही... https://bit.ly/2kBRY4P लोकमत - न रुकावट, न निराशा https://bit.ly/2k5O6IX तरुण भारत नागपूर - चंद्र आहे साक्षीला...https://bit.ly/2k4pUXq सामना- सलाम! https://bit.ly/2m5IfUL तरुण भारत बेळगाव - संपर्क आणि संकल्पाचे दिवस https://bit.ly/2kbubIQ [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] पुढारी - चंद्रारोहणातला आशय https://bit.ly/2lEAnt6 सकाळ - ओंजळीत येईल चंद्र https://bit.ly/2LSgcVa मुंबई तरुण भारत - खांदा मोदींचा होता म्हणून https://bit.ly/2kyMIil मात्र तौलनिक मांडणी आणि यशाच्या जोडीने डोळ्यात अंजन घालण्याची भूमिका घेणे, यासाठी लोकसत्ताचा लेख हा आजचा निवडक अग्रलेख लोकसत्ता - चंद्रम [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/ISRO.jpg [postimage] => /2019/09/ISRO.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 09 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => लोकसत्ता,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2161] => Array ( [PostID] => 13573 [post_title] => नव्या मुलांना हवेत नवे शिक्षक - महाराष्ट्र टाईम्स [post_content] => [post_excerpt] => होय... नव्या मुलांना अशा नव्या शिक्षकांची गरज आहे! [post_shortcontent] => शिक्षक दिनाच्या तोंडावर शिक्षकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आपण पाहिले. शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या या घटकाची होत असलेली उपेक्षा, सुस्थित शिक्षकांनी आपल्या पेशाबद्दलची सोडलेली आस्था आणि आजची स्थिती याची सर्व बाजूंनी चिकित्सा करणारा मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्षा डॉ. वीणा सानेकर यांचा आजच्या महाराष्ट्र टाईम्समधील हा लेख. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/new-kids-want-new-teachers/articleshow/71025172.cms [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/71025172.jpg [postimage] => /2019/09/71025172.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 08 Sep 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,महाराष्ट्र टाईम्स [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2162] => Array ( [PostID] => 13561 [post_title] => मराठी राज्यात इंग्रजीच प्रथम! - लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य किंवा तत्सम सामाजिक प्रश्नावर तत्परतेने भाष्य करणारा हा वर्ग मराठीच्या प्रश्नावर चिडीचूप आहे. [post_shortcontent] => मुंबई महानगरपालिकेने नुकताच मराठी शाळांमध्ये इंग्रजी  प्रथम भाषा असण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासन आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाच्या करू पाहत आहे. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य किंवा तत्सम सामाजिक प्रश्नावर तत्परतेने भाष्य करणारा वर्ग मराठीच्या प्रश्नावर चिडीचूप आहे. या पार्श्वभूमीवरील मराठी प्रथमचे संपादक डॉ. प्रकाश परब यांचा आजच्या लोकसत्तामधील 'मराठी राज्यात इंग्रजीच प्रथम' हा लेख - https://www.loksatta.com/lokrang-news/english-first-language-in-maharashtra-abn-97-1967137/ [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/मराठी-१.jpg [postimage] => /2019/09/मराठी-१.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 08 Sep 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,लोकसत्ता,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2163] => Array ( [PostID] => 13526 [post_title] =>  मशरूम साम्राज्य! [post_content] => [post_excerpt] => मशरूम्स प्रसिद्ध आहेत, त्या एका रात्रीत अचानक उगवून वर येण्यासाठी. त्यांच्या या अचानक फोफावण्यावरून इंग्रजीमध्ये ‘अचानक, अनपेक्षितपणे निर्माण होणाऱ्या गोष्टीसाठी ‘पॉप अप लाइक अ मशरूम’ असा शब्दप्रयोग प्रचारात आला. [post_shortcontent] =>

गरमागरम मशरूम सूपचे घुटके घेताना किंवा मशरूमचे चटपटीत पदार्थ खाताना तुम्ही निसर्गातील एका मोठ्या ‘फंगी किंगडम’चा हिस्सा असलेल्या अनोख्या गोष्टीचा आनंद घेताय हे समजून घ्या-

असं समजा की तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती?’च्या हॉटसीटवर बसला आहात आणि दहा लाखांसाठी प्रश्न विचारण्यात आलाय की, ‘असं काय आहे जे वनस्पती नाही, पण शाकाहारी आहारात समाविष्ट केलं जातं?’ जरा गुगली प्रश्न आहे ना? या प्रश्नाचं उत्तर आहे- अळंबी म्हणजे मशरूम्स. पावसाळ्यामध्ये अचानक एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर किंवा रस्त्याच्या कडेला जमिनीतून वर आलेल्या पाहायला मिळतात. जगभरात युरोपपासून ते जपानपर्यंत वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीत स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या मशरूम्स जर वनस्पती नाहीत तर मग काय आहेत? फक्त पावसाळ्यातच दिसतात का? त्यांचेही प्रकार असतात का? ...अळंब्यांच्या अद्भूत विश्वात जरा डोकावूया. अळंबी/ मशरूम्स या वनस्पतींच्या गटात, वर्गात बसत नाहीत. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असते, ज्याच्यामुळे त्या सूर्यकिरणांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करून, वाढू शकतात. अळंब्यांमध्ये हे हरितद्रव्य नसते. कारण अळंबी काही वनस्पतींसारखी स्वतंत्र जिवंत गोष्ट नाही. प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी रचना, वैशिष्ट्ये असल्याने बुरशीचा जीवसृष्टीत स्वतंत्र विभाग ‘फंगी किंगडम’ मानला जातो. फंगीदेखील प्राण्यांप्रमाणेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तसेच त्या वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. अन्न मिळवण्यासाठी फंगी भोवतालच्या वातावरणात काही पाचक द्रव्ये सोडतात आणि त्याद्वारे आवश्यक ती [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Giant-Mushroom-rr.jpg [postimage] => /2019/09/Giant-Mushroom-rr.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 08 Sep 2019 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2164] => Array ( [PostID] => 13556 [post_title] => साहो च्या निमित्ताने... [post_content] => [post_excerpt] => जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करून बनलेला हा चित्रपट आशय,पटकथा,सादरीकरण आणि अभिनय या सर्व बाबतीत अगदीच सुमार आहे.केवळ मोठंमोठे लोकेशन्स,महागड्या गाड्या, व्हीएफएक्सचा भडिमार आणि अतर्क्य मारधाड या सूत्रांवर मनोरंजनाची व्याख्या ठरवणारा हा चित्रपट पहिल्या आठवड्यात तिकीट खिडकीवर चांगला गल्ला जमवत असला तरी बाहुबलीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरताना दिसत नाही. [post_shortcontent] => जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करून बनलेला हा चित्रपट आशय,पटकथा,सादरीकरण आणि अभिनय या सर्व बाबतीत अगदीच सुमार आहे.केवळ मोठंमोठे लोकेशन्स,महागड्या गाड्या, व्हीएफएक्सचा भडिमार आणि अतर्क्य मारधाड या सूत्रांवर मनोरंजनाची व्याख्या ठरवणारा हा चित्रपट पहिल्या आठवड्यात तिकीट खिडकीवर चांगला गल्ला जमवत असला तरी बाहुबलीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरताना दिसत नाही.   साहो च्या निमित्ताने...   गेल्या दशकभरात हिंदी चित्रपट प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांचा ताबा दाक्षिणात्य सिनेमांनी घेतला आहे. त्यामुळे प्राईम टाईमला तर जवळजवळ हिंदी चित्रपटाचे प्रसारण हद्दपार झाले आहे.प्रचंड मारधाड,आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या नायकासोबत नायिकेचा रोमान्स,फँमिली ड्रामासाठी सोडलेल्या जागा , कायम किंचाळत असलेला खलनायक अशा प्रकारचा सर्व मसाला ठासून भरलेल्या पध्दतीचा हा सिनेमाचा प्रकार मोठया प्रमाणात यशस्वी होऊ लागल्यावर व्यावसायिक गणितं जुळून आलेला हा  प्रवाह आता थेट मोठया पडद्यावर अवतरताना दिसतोय. दिग्दर्शक एस एस राजमौलीच्या बाहुबली भाग १ व २ या महत्वाकांक्षी चित्रपटाच्या यशाने आता दाक्षिणात्य चित्रपटांच्या निर्मात्यांसाठी बॉलीवूडसाठी हिंदी  भाषेत आपला चित्रपट बनवून तो वितरित करण्याची दारे खुली झाली आहेत.नुकताच प्रदर्शित झालेला 'साहो' या प्रवाहाचे उत्तम उदाहरण. जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करून बनलेला हा चित्रपट आशय,पटकथा,सादरीकरण आणि अभिनय या सर्व बाबतीत अगदीच सुमार आहे.केवळ मोठंमोठे लोकेशन्स,महागड्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/saaho-still.jpg [postimage] => /2019/09/saaho-still.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2165] => Array ( [PostID] => 13537 [post_title] => तिरपागड्या हिशेबाचा लेखक- दै. महाराष्ट्र टाईम्स [post_content] => [post_excerpt] => कंपूशाही नाकारणारा, कुठल्याही खुर्चीकडे आशाळभूतपणे न पाहणारा लेखक मराठीत लिहिता राहणे, पटणे, पचणे अंमळ कठीणच होते. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ७ सप्टेंबर २०१९ ********** सकाळ - कुंपण ओलांडणारे शेत! https://bit.ly/2lYSnhT लोकमत - अतिउत्साहातील घोडचूक https://bit.ly/2lZYO4k दिव्य मराठी - पारंपारिक संकेतव्यूह नाकारणारा लेखक https://bit.ly/2k90dVQ प्रहार - मुंबईला अतिक्रमणाची ‘मिठी’ https://bit.ly/2kktOvD लोकसत्ता- द्वंद्वनगरचे आधारवड.. https://bit.ly/2lIRgCM [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] सामना - रस्त्यांवरील बेबंदशाही; कायदा हवाच, पण ... https://bit.ly/2kktRaN पुढारी - द्राविडी प्राणायाम https://bit.ly/2kydQ0W तरुण भारत, बेळगाव - साखर उद्योगाला इथेनॉलचा डोस https://bit.ly/2jZYmlY महाराष्ट्र टाईम्स - तिरपागड्या हिशेबाचा लेखक https://bit.ly/2knb2DW {{ खुरटलेल्या आयुष्यांची माणसे, त्यांचे प्रमाथी शरीरसंबंध, त्यांच्या जगण्यातील रोखठोकपणा थेट मांडणारी [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/71012018.jpg [postimage] => /2019/09/71012018.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 07 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => महाराष्ट्र टाईम्स,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2166] => Array ( [PostID] => 13206 [post_title] => मंदीला कसे हटवावे? १९३१ मधील चर्चा [post_content] => [post_excerpt] => विक्रीची कला ही निःशक्त झालेल्या व्यापाराला नवे चैतन्य प्राप्त करून देणारी अजब गुटिका आहे. [post_shortcontent] => आर्थिक मंदीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे ‘ही मंदी राजकीय असून, परिस्थिती तेवढी वाईट नाही’ असे सत्ताधारी व समर्थक म्हणत आहेत. १९२९ साली अमेरिकेत आजवरची सर्वात मोठी आणि दीर्घ मंदी सुरु झाली होती. भारतावर त्याचे परिणाम दिसायला साधारण दोन वर्षे लोटली असावी.  त्यावेळी देशातील मंदीच्या निमित्ताने झडलेले खालील युक्तिवाद वाचणे हा एक अनुभव आहे. आजही कालसुसंगत वाटतील असे लेख देण्याचा ‘पुनश्र्च’चा दावा अधोरेखित करणारा अत्यंत उद्बोधक मजकूर, किर्लोस्कर या मासिकात, १९३१ साली प्रसिद्ध झाला होता. (बहुविध डॉट कॉम मधील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. उद्योगविश्व सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी ९८३३८४८८४९ या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू....) कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने १९२० साली शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. १९२९ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले. पुढे किर्लोस्करने सामाजिक-साहित्यिक मासिक म [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/1929.jpg [postimage] => /2019/09/1929.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Sep 2019 [post_author] => 2886 [display_name] => शं. वा. किर्लोस्कर [Post_Tags] => इतिहास,अर्थकारण,किर्लोस्कर,उद्योगविश्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2167] => Array ( [PostID] => 13521 [post_title] => चित्रस्मृती  [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती  - आर. के. स्टुडिओचा श्रीगणेशोत्सव.... [post_shortcontent] =>
चित्रस्मृती
आर. के. स्टुडिओचा श्रीगणेशोत्सव....
          'शोमनशीप ' आणि  राज कपूर असे नातेसंबंध बहुचर्चित   असले तरी त्याच्यात एक 'उत्सवी ' वृत्ती असल्याचे आर. के. स्टुडिओतील होळी आणि श्रीगणेशोत्सव या सणांनी कायमच सिध्द केले. ती देखिल राज कपूरची एक ओळख.
     चेंबूरला १९४८ साली आर. के. स्टुडिओची वास्तू उभी राहताना 'चित्रपट निर्मिती 'बरोबरच तेथे सामाजिक घटकांनाही स्थान मिळालेय यात त्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टुडिओ मालक तद्दन फिल्मी नव्हते हेच अधोरेखित होते. आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट तात्कालिक समाजाला खूप जवळचे वाटले.  चित्रपती व्ही शांताराम यांच्या परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतही 'नवरंग ' ( १९५८)  चित्रपटापासून आजही  श्रीगणेशोत्सव साजरा होतो आहे.
     तर राज कपूरच्या निधनानंतर ( १९८८) आर. के. स्टुडिओच्या 'होळीचा रंग ' उडणे बंद झाले. आणि तेव्हापासून प्रत्येक होळीला आर. के.च्या होळीच्या 'राहिल्या केवळ आठवणी '. पण श्रीगणेशो [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/RK-ganpati-1.jpg [postimage] => /2019/09/RK-ganpati-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2168] => Array ( [PostID] => 13419 [post_title] => क. जे. सोमय्या महाविद्यालयात रंगले पद्मश्री पद्मजा फेणाणींचे स्वर! [post_content] => [post_excerpt] => आपल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. [post_shortcontent] => मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. मुंबईतील विद्याविहार येथील क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी प्रबोधनाच्या उद्घाटन सोहळ्याचा  हा वृत्तांत.

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.c [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190906-WA0008.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190906-WA0008.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Sep 2019 [post_author] => 2495 [display_name] => प्रा. मीरा कुलकर्णी [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2169] => Array ( [PostID] => 13219 [post_title] => मराठी सैनिकाची छावणी- बलुचिस्तानात [post_content] => [post_excerpt] => माझ्यासमोर आलेल्या लोकांत तुझं वय सर्वांत कमी आहे. सैन्यांत येण्यांत तूं घाई केलीस असं मला वाटतं [post_shortcontent] => (अंक – किर्लोस्कर, मार्च १९४७) भारतात राज्य करण्यासाठी भारतीय लष्कराची आवश्यकता भासल्यावर इस्ट इंडिया कंपनीने कंपनीच्या अंतर्गत, कलकत्त्यामध्ये १७७६ साली मिलिटरी डिपार्टमेंट सुरु केले आणि त्यात भारतीयांची भरती सुरु केली. आज आपण भारतीय लष्कराचे जे सामर्थ्यवान स्वरुप पाहतो त्याचे मूळ या विभागात आहे. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतीय लष्कराला दोन्ही महायुध्दांमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढावे लागले. तेंव्हाच्या भारतीय सैनिकांची मनोवस्था कशी असेल याची आपण फार कल्पना करु शकत नाही आणि त्याबद्दल फार लिखाणही झालेले नाही. त्याचप्रमाणे एकुण लष्कराविषयीसुद्धा ‘देशभक्ती आणि कर्तव्य’ या भावनांच्या पलिकडे आपण विचार करत नाही. स्वातंत्र्यपूर्व भारतीय लष्करातले वातावरण आणि लष्कराकडे पाहण्याची एक वेगळी नजर देणारा हा लेख अगदी अनोखा आहे. नारायण पुराणिक हे स्वतःच १९४१ साली सैन्यात भरती झाले होते, त्या अनुभवावर आधारित हा लेख त्यांनी ‘किर्लोस्कर’च्या मार्च १९४७च्या अंकात लिहिला होता. माझें सैनिकी जीवन : एका महाराष्ट्रीय सैनिकाची जीवनकथा श्री. नारायण पुराणिक हे १९४१ सालांत हिंदी लष्करांत गेले. गेल्या पांच वर्षांत त्यांनी लष्करी जीवनाचे निरीक्षण केले. अनेक अनुभव घेतले. नुकतेच ते लष्करांतून मुक्त होऊन परत नागरिकांत आले आहेत. त्यांनी या लेखमालेत आपल्या लष्करी जीवनाचे मार्मिक विवेचन केले आहे. मी भरती झालो १० ऑक्टोबर १९४१ रोजी मी सैन्यांत नांव दाखल केले. “तुला कशासाठी सैन्यांत जावंसं वाटतं?” हा प्रश्न त्यावेळी माझ्या अनेक मित्रांनी आणि नातेवाइकांनी विचारला. मी एका स्पष्ट उद्देशाने सैन्यांत शिरत होतो; तो उद्देश [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/019WDZ000000247U00048000SVC2.jpg [postimage] => /2019/09/019WDZ000000247U00048000SVC2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Sep 2019 [post_author] => 2884 [display_name] => नारायण पुराणिक [Post_Tags] => इतिहास,किर्लोस्कर,दीर्घा,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2170] => Array ( [PostID] => 13260 [post_title] => वाचनाचे पर्यावरण! [post_content] => [post_excerpt] => सुसंकृत व विचारी समाज घडण्यासाठी उत्तम वाचनालये हवीतच आणि मुले वाचनाकडे वळावीत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे पालक व शिक्षक हवेत आणि अर्थातच मुलांना आकर्षक वाटेल असे वाचन-साहित्य व वाचनाचे पर्यावरणही! [post_shortcontent] =>

‘पुस्तकांचा सहवास माणसाला सुसंस्कृत व्हायला मदत करतो.’ म्हणूनच वाचनाशी मैत्री करायलाच हवी.

वयम् दोस्तांनो, सांगली-कोल्हापूर भागातील पुरामुळे जे अतोनात नुकसान झाले, त्यात काही पुस्तकेही पाण्याखाली गेली. सांगली येथील नगर वाचनालयाचे नुकसान झाल्याची दु:खद बातमी वाचली. त्या वाचनालयाला पुस्तकांचे वैभव परत मिळावे, म्हणून मराठी प्रकाशक परिषदेने सक्रिय पुढाकार घेतल्याचे समजले. या बातम्या वाचताना डोळ्यांसमोर तरळली ठिकठिकाणी पाहिलेली वाचनालये. काही वाचनालये मनात कायमची घर करून बसली आहेत- वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयाची भव्यता भावली होती. सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयातील मुलांचा विभाग इतका आकर्षक होता की, तेथे एकदा आलेले मूल परत परत येत राहील. बदलापूरच्या श्याम जोशी यांची लायब्ररी म्हणजे तर अलिबाबाची गुहाच! तेथे कित्येक दुर्मीळ पुस्तके आहेत आणि ती सहज सापडतात. जोशीकाका स्वत: प्रेमाने काढून देतात. मी जेव्हा जेव्हा परदेशी जाते, तेव्हा तेथील लायब्ररीला आवर्जून भेट देते. अलीकडे ‘स्वीडन’ या युरोपीय देशात गेले असताना तेथील वाचनालयाला भेट दिली आणि त्याच्या प्रेमात पडले. इतके की, १५ दिवसांचा दौरा संपवून परत येताना जसे आपण तेथील मित्रांना, आवडलेल्या झाडा-फुलांना ‘बाय बाय’ करतो ना, तशी मी त्या लायब्ररीला ‘गुडबाय’ करून आले. तिचे काही फोटो काढून माझ्यापाशी ठेवले. त्या लायब्ररीचे डिझाइन इतके लडिवाळ होते की, तेथे नियमित जाण्याचा लळा लागलाच पाहिजे. प्रवेशदारापाशी मेपलच्या कृत्रिम पानांची कमान व रंगीत फुलांच्या वेली जणू ‘या, स्वागत आहे’ म्हणत होत्या. वाचनालयात प्रत्येक विभागाला वेगवेगळी रंगसंगती! त्या संगतीनुसार ते [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190821-WA0004.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190821-WA0004.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 06 Sep 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => शिक्षण,अनुभव कथन,पालकत्व,बालसाहित्य,व्यक्तिमत्व विकास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2171] => Array ( [PostID] => 13384 [post_title] => ऑस्ट्रेलिया - मेलबर्नमधील 'माझी शाळा' [post_content] => [post_excerpt] => मेलबर्नमध्ये 'माझी शाळा' सुरू करणारे  प्रसाद पाटील ह्या लेखातून त्यांच्या शाळेची गोष्ट सांगतायत. [post_shortcontent] =>

आपली मातृभूमी सोडून गेलेल्या व्यक्तीला आपल्या देशाची, आपल्या मातीची तीव्र ओढ वाटत असते; याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या मराठीजनांना आपल्या मुलांची नाळ मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी जोडून ठेवावीशी वाटते, ही आशादायक आणि अभिमानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियातल्या  मेलबर्नमध्ये 'माझी शाळा' सुरू करणारे  प्रसाद पाटील ह्या लेखातून त्यांच्या शाळेची गोष्ट सांगतायत... 

--------------------------------------------------------

संबंधित लेखः-

इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट…

‘प्रवास’ गोष्टींच्या पुस्तकांतला अन् पुस्तकांचा!

आज ५ सप्टेंबर शिक्षकदिन, अन् आजच मेलबर्नमधील 'माझी शाळा' पाचव्या वर्षात पदार्पण करतेय. ५ सप्टेंबर २०१५ रोजी, वय वर्ष ५ ते १५ वयोगटातील १६ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रगीताने शाळेचा पहिला वर्ग भरला. 'अ' अननसाचा गिरवून मराठी शाळेचा श्रीगणेशा झाला. त्यापैकी काही विद्यार्थी शाळा सोडून गेले, त्यातले काही पुन्हा परत आले. त्यापैकी ९ विद्यार्थी शाळेत नियमित येत राहिली आणि आज चांगलं मराठी लिहू वाचू लागलीत. आज शाळेत ३ वर्ग असून ४३ विद्यार्थी हजेरी पटावर आहेत. ६ शिक्षक विनामोबदला शाळेत शिकवायचे काम करत आहेत. पालकांच्या सहका [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/Group-Kids.jpg [postimage] => /2019/09/Group-Kids.jpg [userfirstname] => Prasad [userlastname] => Patil [post_date] => 05 Sep 2019 [post_author] => 2908 [display_name] => प्रसाद पाटील [Post_Tags] => शिक्षण,भाषा,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2172] => Array ( [PostID] => 13484 [post_title] => अभिनेत्री साधनाची संगीतमय वाटचाल- व्हीडिओ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अभिनेत्री साधनाची संगीतमय वाटचाल 2 सप्टेंबर हा अभिनेत्री साधनाचा जन्मदिवस. साधनाच्या वाट्याला पडद्यावर आलेली गाणी पाहून कोणत्याही अभिनेत्रीला तिचा हेवा वाटेल. जिच्या नावावे ‘साधना कट’ ही केशरचना मशहूर झाली ती साधना अभिनेत्री म्हणून काही फार ग्रेट नव्हती. परंतु तिच्या सौंदर्यात एक वेगळेच काहीतरी आकर्षण दडलेले होते आणि डोळ्यांमधील स्वप्नाळू भाव तर वेड लावित असंत. 'आरजू' या चित्रपटातील ‘ऐ फुलोंकी रानी’ या एका गाण्यात तिने सलज्जतेच्या ज्या विविध छटा दाखवल्या त्यांना तोड नाही. निवृत्तीनंतर ती लठ्ठ झाली आणि सौंदर्याला वयाची झळ बसली तेंव्हा तिने सार्वजनिक समारंभांना जाणे बंद केले, कारण तिला रसिकांसमोर असलेली आपली प्रतिमा जपायची होती. अलिकडेच म्हणजे 25 डिसेंबर 2015 ला तिचे निधन झाले. तिच्या स्मरणार्थ आजचा हा व्हीडिओ The unreliable narrator यांच्या सौजन्याने. तिच्या गाण्यांचा आस्वाद घ्या. [videopress YCn8MOqp] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => प्रासंगिक,चित्रपट जगत,व्हिडीओ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2173] => Array ( [PostID] => 13494 [post_title] => कायद्याचा पहिला तडाखा - दै. तरुण भारत बेळगाव [post_content] => [post_excerpt] => आतापर्यंत कोणत्याही देशाबाहेरील व्यक्तीस दहशतवादी ठरविण्यासाठी भारताला इतर देशांचे साहाय्य घ्यावे लागे. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ५ सप्टेंबर २०१९ ********** लोकमत - https://bit.ly/2ku2Vp0 सकाळ - https://bit.ly/2m1r46P लोकसत्ता- https://bit.ly/2lZniuD सामना - https://bit.ly/2m0l3qZ तरुण भारत नागपूर - https://bit.ly/2lxYzNM महाराष्ट्र टाईम्स - https://bit.ly/2lD0IaQ [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] मुंबई तरुण भारत - https://bit.ly/2jY1AGE प्रहार - https://bit.ly/2wer9pE पुढारी - https://bit.ly/2lEjLl3 {{ यापूर्वीचा बेकायदेशीर कृत्य विरोधी कायदा आणि नवा सुधारित कायदा यात महत्त्वाचे अंतर आहे. पूर्वीच्या कायद्यात एखाद्या संघटनेला दहशतवादी ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची तरतूद होती. मात्र व्यक्तींविषयी असे करण्याचे स्वातंत्र्य सरकारला नव्हते. त्यामुळे बंदी घातलेल्या संघटनेचे हस्तक किंवा म्होरके त्वरित अन्य संघटना सुरू करून [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/hafiz-saeed-685x320.jpg [postimage] => /2019/09/hafiz-saeed-685x320.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 05 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,तरुण भारत बेळगाव,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2174] => Array ( [PostID] => 13405 [post_title] => मराठी शिक्षणाच्या अंदाधुंद इंग्रजीकरणाला विरोध [post_content] => [post_excerpt] => एकाच माध्यमाच्या शाळांमध्ये दोन भाषा प्रथम भाषा म्हणून शिकविण्याचे धोरण प्रथम इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राबवावे. [post_shortcontent] =>

राज्यातील मराठी शिक्षणाच्या मनमानी पद्धतीने होत असलेल्या इंग्रजीकरणाच्या विरोधात समविचारी नागरिकांची बैठक दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईतील परळ येथे पार पडली. मराठी अभ्यास केंद्राच्या पालक महासंघाच्या पुढाकाराने पार पडलेल्या ह्या बैठकीत गेल्या काही दिवसांत राज्य शासनाने व मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या मराठीविरोधी निर्णयांचा निषेध करण्यात आला. मराठी शाळांचे सरसकट सेमीइंग्रजीकरण, मराठी माध्यमात प्रथम भाषा मराठी असताना इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा देणे तसेच राज्यातील आश्रम शाळांमध्ये  मराठीऐवजी इंग्रजी माध्यम सुरू करणे हे वरवर पाहता जनहिताचे निर्णय वाटत असले तरी त्यात ना व्यापक जनहित आहे ना मराठी भाषेचे हित आहे असा बैठकीत झालेल्या चर्चेचा सूर होता. या बैठकीत मराठीप्रेमी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघाच्या अध्यक्षा डॉ. वीणा सानेकर यांनी प्रास्ताविकातून बैठकीच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतरच्या बीजभाषणातून डॉ. प्रकाश परब यांनी मराठी शाळांबाबतच्या चुकीच्या शासकीय निर्णयांचे दूरगामी सामाजिक, सांस्कृतिक परिणाम उलगडणारी पार्श्वभूमी सभेसमोर ठेवली. मराठी शाळांचे वाढते सेमीइंग्रजीकरण व आता इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देणे या निर्णयांमुळे राज्यातील मराठी शिक्षणाचाच नव्हे तर मराठी भाषिक राज्याचाच पाया उखडला जाण्याची भीती ड [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/IMG-20190830-WA0003.jpg [postimage] => /2019/09/IMG-20190830-WA0003.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 04 Sep 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => शिक्षण,प्रासंगिक,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2175] => Array ( [PostID] => 13279 [post_title] => मुलांनी, मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी [post_content] => [post_excerpt] => मुलांना विषय दिला तर ते सहज लिहू लागतात. कुणी विषयाला अनुसरून अनुभव मांडतात, तर कुणी कल्पना मांडतात. कुणी ऐकलेलं आठवतात, तर कुणी वाचलेलं आठवून लिहू पाहतात, कुणी विचारून लिहिण्याचा प्रयास करतात, पण लेखन मात्र करू लागतात. [post_shortcontent] =>

तुम्हा मुलांना स्वत:चे अनुभव दुसऱ्यांना  सांगायला फार आवडतात ना? यातील काही अनुभवांची 'गोष्ट' होऊ शकते. एखादी गोष्टीवेल्हाळ शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांचे  अनुभव ऐकून, गोष्ट कशी रचायची ते त्यांना शिकवते, तेव्हा ती मुले कशा गोष्टी लिहू शकतात ते वाचा...  ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त या वेगळ्या प्रयोगाची गोष्ट-

तुम्ही मुलांनी व्यक्त होणं मला गरजेचं वाटतं. आपल्या मनात काय चाललंय हे जोवर बाहेर पडणार नाही, तोवर मन आतल्या आत तडफडत राहतं. व्यक्त होत राहिलेलं मन मोकळं असतं. ते इतरांना स्वीकारतं, इतरांमध्ये मिसळतं. मन मोकळं करीत असलेल्या मुलांमध्ये नेतृत्वाचे गुण बऱ्यापैकी निर्माण होतात. कुणाबद्दल आपल्याला ओढ वाटते, कधी राग वाटतो, कधी आकर्षण वाटते, केव्हातरी चीड येते, मत्सर वाटतो.. या भावना व्यक्त झाल्याने स्वभाव कोणत्या दिशेला वळत आहे याची जाणीव होते, त्यावर उपायदेखील करता येतो. मुलं शिक्षकांना आपले अनुभव सांगत असतात. हे अनुभव कागदावर उतरले तर? मुलांना लेखनाची संधी दिली तर बरेच काही ते लिहू शकतात. भले मग त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील, व्याकरणाच्या चुका असतील, भाषा ही प्रमाणभाषा नसेल, पण त्यात अनुभव असतो, त्यात कल्पना असतात, त्यात विचार असतात. खरं तर मी इंग्रजी भाषा या विषयाची शिक्षिका आहे, पण मुलांमध्ये अभिव्यक्ती-क्षमता निर्माण करायची असेल, तर त्याला भाषा ही मर्यादा नसते. माझ्याकडे देखील अनुभव आहेत, मी पण लिहू शकतो, मला देखील चांगल्या वाईट गोष्टी समजतात, माझ्या मनातही बऱ्याच वेळा चांगले वाईट विचार आले आहेत, जे सगळं मला सांगता येईल, लिहिता येईल ही भावना मुलांमध्ये निर्माण करण्याचा माझा एक छोटास [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-3-rrer.jpg [postimage] => /2019/08/IMG-3-rrer.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Sep 2019 [post_author] => 2885 [display_name] => कृतिका बुरघाटे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2176] => Array ( [PostID] => 13400 [post_title] => आसामी आक्रोशाचा अर्थ - दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => आसामी हे वांशिकदृष्टय़ा स्वत:स वेगळे मानतात. त्यामुळे आसामी या भाषेचेही महत्त्व मोठे आहे. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ४ सप्टेंबर २०१९ ********** सध्या केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अनेक पातळ्यांवर सपशेल नापास झाले असताना, केवळ मार्केटिंग आणि व्यवस्थापनाच्या जोरावर, गोबेल्स नीतीचा वापर करून ते यशस्वी होतं आहेत. गोंधळलेला विरोधी पक्ष याला कसे तोंड देणार, असं विचारणारा अग्रलेख वाचा प्रहारचा. https://bit.ly/2wer9pE पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने न्युयॉर्क टाईम्स मध्ये एक भारतविरोधी लेख लिहून, त्यात आपण अण्वस्त्रांचा वापर करू अशी धमकी दिली. यावर आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया फारच इंटरेस्टिंग होती. मुंबई तरुण भारत च्या अग्रलेखात सविस्तर वाचा. https://bit.ly/2ksLS6B राष्ट्रीय नागरिक नोंदणीनुसार (एनआरसी) आसाममधील नागरिकांच्या जाहीर झालेल्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले असून तिथे एकाच गदारोळ मजला आहे. या लोकांच्या पायाखालील जमीन आणि डोक्यावरील आभाळ काढून घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन करून, सरकार त्यांचे काय करणार असा प्रश्न मटाच्या अग्रलेखाचा. https://bit.ly/2lYqLtq [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त केलेले विचार, अत्यंत चिंताजनक असून त्यांची खिल्ली न उडवता दखल घेण [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/NRC-seva-kendra.jpg [postimage] => /2019/09/NRC-seva-kendra.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 04 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => लोकसत्ता,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2177] => Array ( [PostID] => 13353 [post_title] => ऐ दिल है मुश्कील जीना यहां - मुंबई १९२० [post_content] => [post_excerpt] => इथे मुंबईत भर रस्त्यावर घराला घर चिकटलेले आणि चार-चार-पांच-पांच मजली इमारती पाहून माझी छाती दबून गेली. [post_shortcontent] => रा. भि. जोशी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक संयत प्रवृत्तीचे लेखक. शैलीचे अवडंबर नाही आणि आक्रमकतेचा लवलेश नाही. आस्वादक असा एक शांतरस त्यांच्या सर्व लेखनातून पाझरत राहतो. प्रवासवर्णनांना त्यांनी ललित साहित्याचे स्थान प्राप्त करुन दिले हे त्यांचे मोठे कर्तृत्व. जोशी मूळचे विदर्भातील.  ते विद्यार्थी असताना १९२०च्या सुमारास व्ही जे टी आय च्या परीक्षेसाठी मुंबईत आले होते. त्या पोरसवदा वयात त्यांनी विदर्भाच्या नजरेला झालेले मुंबईचे पहिले दर्शन ज्या प्रकारे टिपले होते, त्यावरुन त्यांच्या नकळत एक लेखक त्यांच्यात जन्माला आला होता, ले लक्षात येते. साठ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना मुंबईने आणि एकूणच मराठी समाजाने एकमेकांबद्दलचा आपलेपणा, मदत करण्याची वृत्ती आणि निरागसता गमावलेली आहे असे वाटून थोडे उदासही वाटायला होते. या  लेखात तेंव्हाची मुंबई दिसते आणि तेंव्हाचा समाजही. ********** अंक – जनवाणी दीपावली विशेषांक १९६० मी मुंबईला जातो! मुंबईचा माझ्या मनावर ठसा राहिला तो तिथल्या अंधाराचा, तिथल्या दमटपणाचा.... ट्रामगाड्यांच्या खडखडाटाचा.... मुंबईला पुन्हा यावे असे काही वाटले नाही.... कायमचे तर नाहीच नाही. मी कधी काळी मुंबईला जाईन असे मला केव्हांच वाटले नव्हते. लहानपणी हैद्राबादला असतांना भविष्य सांगणाऱ्या एका गृहस्थाने माझ्या तोंडाकडे पाहून भाकित केले होते की, “हा मुलगा सोळा-सतराव्या वर्षी मुंबईला जाईल” ते त्याचे भाकित मी विसरलो नव्हतो. पण मी त्याला महत्त्वही दिले नव्हते. मी मुंबईला कशाला जाणार? आणि मला मुंबईला कोण पाठवणार? पण त्याचे ते भाकित माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी खरे होत होते. मी मुंबईला चाललो होतो. मी मुंबईला चाललो हो [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/collage-3.jpg [postimage] => /2019/09/collage-3.jpg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 04 Sep 2019 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,अनुभव कथन,जनवाणी,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2178] => Array ( [PostID] => 13342 [post_title] => साहो एक फसलेला सिनेमा [post_content] => [post_excerpt] => बाहुबलीच्या दणकेबाज यशानंतर प्रभासच्या साहोचं टीजर जेंव्हा आलं तेंव्हा हा अजून एक भारी सिनेमा असेल असं वाटलं होतं. प्रसिद्धीही जोरात सुरु झाली होती. साडेतीनशे कोटी बजेट आणि निर्मितीसाठी घेतलेला दोन वर्षांचा वेळ यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली होती. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसा हा प्रकार होता. [post_shortcontent] => बाहुबलीच्या दणकेबाज यशानंतर प्रभासच्या साहोचं टीजर जेंव्हा आलं तेंव्हा हा अजून एक भारी सिनेमा असेल असं वाटलं होतं. प्रसिद्धीही जोरात सुरु झाली होती. साडेतीनशे कोटी बजेट आणि निर्मितीसाठी घेतलेला दोन वर्षांचा वेळ यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली होती. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसा हा प्रकार होता.   गुरुवारी ऑफिसहून येताना सातारा रोडच्या सिटी प्राईडला शो टाइम्स चेक करण्यासाठी सहज गेलो असता दुसऱ्या दिवशीचे जवळपास सगळे शोज साहोचे आहेत असं दिसलं. तिथल्या गेट किपरशी चर्चा करत असताना तो म्हणाला की 'साहो' हा सिनेमा चालणार नाही. अगोदरच कसा काय अंदाज लावता असं विचारल्यास थिएटरच्या बाहेर लावलेल्या आणि अर्धवट गळून पडलेल्या साहोच्या पोस्टरकडे अंगुलीनिर्देश करत तो म्हणाला की ते पहा, जेंव्हा कधी असं पोस्टर गळून पडतं तेंव्हा सिनेमा चालत नाही. यावर काय उत्तर द्यावं असा प्रश्न मला पडला. हा त्याच्या अंधश्रद्धेचा भाग असू शकतो पण दुसऱ्या दिवशी साहोचे वाईट रिव्ह्यूज यायला सुरुवात झाली होती. बाहुबलीच्या दणकेबाज यशानंतर प्रभासच्या साहोचं टीजर जेंव्हा आलं तेंव्हा हा अजून एक भारी सिनेमा असेल असं वाटलं होतं. प्रसिद्धीही जोरात सुरु झाली होती. साडेतीनशे कोटी बजेट आणि निर्मितीसाठी घेतलेला दोन वर्षांचा वेळ यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली होती. ट्रेलरमध्ये प्रभास सोबत श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांना पाहून अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसा हा प्रकार होता. सिनेमाची कथा वाजी या शहरात घडते. त्या शहरातील उंचच उंच इमारती व्हिडीओ गेम मधल्या सारख्या भासतात. अंगभर टॅटू असलेल्या खतरनाक गुंडांनी तिथे ध [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/saho.jpg [postimage] => /2019/09/saho.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2179] => Array ( [PostID] => 13338 [post_title] => 'वॉर अॅण्ड पीस'चा घोटाळा - दै. लोकमत [post_content] => [post_excerpt] => पुस्तक जवळ बाळगणे हा कायद्यानुसार आक्षेपार्ह प्रकार ठरत असेल तर आपण लोकशाहीत आहोत की हुकुमशाहीत ? [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ३ सप्टेंबर २०१९ ********** अनेक वर्तमानपत्रांना काल गणपती निमित्त सुट्टी असल्याने त्यांचे आजचे अंक आलेले नाहीत. पण वेब एडिशन मध्ये लोकसत्ताचा अग्रलेख आपण आज वाचू शकाल जो बहुदा उद्याच्या अंकात छापला जाईल. बघा, बहुविध.कॉमच्या आपल्या या उपक्रमामुळे लोकसत्ताच्या वाचकांना आजचा अंक नसूनही अग्रलेखाचा आनंद घेता येणार आहे. आहे की नाही मज्जा ? :)  संख्या की संरक्षण ? हा त्यांचा अग्रलेख, वाघांची वाढलेली संख्या, व्याघ्रसंरक्षण इत्यादींचा उहापोह करतोय. https://bit.ly/2lsW4wi लोकसत्ताप्रमाणेच मटा सुद्धा आज सुट्टी आहे. पण त्यांचाही उद्याचा अग्रलेख आजच वाचायची संधी सोडू नका :) 'विलीनीकरणाचे वारे' हा बँकांच्या मर्जरवर भाष्य करणारा लेख माहितीपूर्ण आहे. https://bit.ly/2keLTLD आसाम मध्ये घुसखोर म्हणून शिरलेल्या लाखो बांगलादेशी गरीब लोकांची नागरिक नोंदणी करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि पुन्हा एकदा ही चिघळलेली जखम वाहू लागली. यामागील इतिहास आणि समस्या यांचा थोडक्यात आढावा घेणारा पुढारीचा अग्रलेख. https://bit.ly/2k0EYp8 [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] रेड लेबल चहाची गेल्या वर्षीची एक जुनी जाहिरात आहे. गणपतीचा मूर्तिकार मुसलमान असल्याने [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/tol.jpg [postimage] => /2019/09/tol.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 03 Sep 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => लोकमत,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2180] => Array ( [PostID] => 12312 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग – ६) [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेची २०१४ नंतरची अश्वेतपत्रिका अर्थात 'तावडेपुराण' आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले हे 'माहिती अधिकाराचे  दिव्य' त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ह्या लेखमालेतील हा सहावा आणि अखेरचा लेख ... (पुढे वाचा)

————————————————————————————————————————————------------------------------------------------

मार्च २०१३ ते जुलै २०१३ ह्या चार महिन्यांतला माहिती अधिकाराखाली माहिती [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190720-WA0006.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190720-WA0006.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 02 Sep 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => राजकारण,भाषा,अनुभव कथन,कायदा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2181] => Array ( [PostID] => 13323 [post_title] => अटी नको; शेपट्या हलवा - दै. मुंबई तरुण भारत [post_content] => [post_excerpt] => भारतद्वेषाव्यतिरिक्त अन्य कोणताही विधायक कार्यक्रम हाती नसलेल्या पाकिस्तानची अवस्था अधिकाधिक विदारक होत गेली. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - २ सप्टेंबर २०१९ *********** श्री गजाननाचे स्वागत करतानाच, प्रहारचा ११ कलमी अग्रलेख गणपती बाप्पाकडे विविध वरदानांची मागणी करतोय. आणि या कलमांत गेल्या कित्येक दशकांत फरक पडलेला नाही, हे नक्की. :) https://bit.ly/2wer9pE मंदीचे सावट, बँक घोटाळ्यांची तेजी, महाराष्ट्रात एकाच वेळी पडलेला ओला आणि कोरडा दुष्काळ, या सर्व संकटांतून गणपतीनेचं आता सावरावे, असे भावनिक आवाहन करणारा अग्रलेख सामना चा. https://bit.ly/2zGkIgv लोकमतचा अग्रलेख सुद्धा याच पार्श्वभूमीवर गजाननाकडे बुद्धी आणि विवेकाचं वरदान मागतोय. https://bit.ly/34gxeBF गणपतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि त्याहूनही अधिक राजकीय आढावा घेणारा अग्रलेख वाचा बेळगाव तरुण भारत चा https://bit.ly/2ZD2USm लिओ टॉलस्टॉयची 'वॉर अँड पीस' कादंबरी, जिचा न्यायमुर्तींनी उल्लेख केला नसताना, त्यावरून गदारोळ माजवणारे तथाकथित बुद्धिवंत; आणि चोवीस तासांत सत्य बाहेर आल्यावर तोंडघशी पडलेले हे शहाजोगे. या मान्यवर लोकांची ही अवस्था का झाली, याचे उत्तम विश्लेषण करणारा अग्रलेख, पुढारीचा. https://bit.ly/2NLPwEW सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा एक मोठं निर्णय नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. त्याचे स्वागत करतानाच, तो किती अपुरा आणि तुटपुंजा उपाय आहे, याचे सकारण विश्लेषण करणारा अग्रलेख अर्थातच लोकसत्ताचा. वज्रेश्वरीच्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/09/nargis-1.jpg [postimage] => /2019/09/nargis-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Sep 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2183] => Array ( [PostID] => 13270 [post_title] => एकदंत [post_content] => [post_excerpt] => दात पडल्याने घाबरून, बावरून न जाता गणपतीने आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर केले. उन्मादाने वाईट वृत्तीचा झालेला देवांतकही मुळात विद्वान आणि शिवभक्त होताच, त्यामुळे तुटलेल्या दातासोबत देवांतक वधाची कटुस्मृती बाजूला सारण्यासाठीच अतुलनीय 'महाभारत' लिहायला लेखणी म्हणून त्याच दाताचा वापर बाप्पाने केला असेल का? [post_shortcontent] =>

गणपती 'गजानन' कसा झाला? हे तुम्हांला माहीत आहेच. पण तो 'एकदंत 'कसा झाला त्याची ही गोष्ट-

गणपतीची मूर्ती तुम्ही नीट पाहिली असेल, तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. एक म्हणजे, गणपतीचा एक दात मोडला आहे. आणि दुसरी म्हणजे तोच तुटलेला दात त्याने शस्त्र म्हणून हाती धरला आहे. तर त्याचं झालं असं... रुद्रकेतू आणि शारदा या वेदशास्त्रसंपन्न जोडप्याला जुळे मुलगे झाले. देवांतक आणि नरांतक अशी त्यांची नावे ठेवली. या मुलांकडे बुद्धी तर होतीच, पण नारदमुनींच्या मार्गदर्शनामुळे ते शंकराची आराधना करू लागले. अरण्यात जाऊन पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्यांनी जप केला. त्यांची ही घोर तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. तेव्हा वर मागताना या दोघांनी "आम्हांला मानव, प्राणी, सर्प कोणाहीकडून शस्त्र किंवा अस्त्राने, दिवसा किंवा रात्री मृत्यू येऊ नये. आम्हांला त्रैलोक्याचे राज्य मिळून तुझी भक्ती करण्याची बुद्धी दे." असे वरदान मागितले. भोळ्या शंकराने लगेचच 'तथास्तु' म्हटले.  या वरदानामुळे दोघे त्रैलोक्य जिंकायला बाहेर पडले. वर मिळाल्याने ते खूपच उद्दाम झाले होते. त्यांनी इंद्रलोकाची मोडतोड केली. इंद्राचे वज्रास्र तोडले. तिथून ते ब्रह्मलोकी गेले. तिथेही त्यांनी उत्पात केला. ब्रह्मदेवांनी तिथून पळ काढला. पुढे ते विष्णुलोकी गेले. विष्णूही लक्ष्मीसह क्षीरसागरांत लपून बसले. नंतर त्यांनी विनायकावर चाल केली. पण त्याचे मस्तक छाटले तरी शंकराच्या प्रसादामुळे ते प [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-1.jpg [postimage] => /2019/08/IMG-1.jpg [userfirstname] => कांचन [userlastname] => जोशी [post_date] => 01 Sep 2019 [post_author] => 2883 [display_name] => कांचन वाटवे-जोशी [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2184] => Array ( [PostID] => 13305 [post_title] => मा, मस्क आणि माणूस - दै.सकाळ [post_content] => [post_excerpt] => मा व मस्क यांनी ज्याचे स्वागत केले तो मृत्यूच शाश्वत आहे. मानवी जीवन क्षणभंगुर आहे. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - ३१ ऑगस्ट २०१९ घरातील बैल म्हातारा होऊन खुंट्यावरच मेला पाहिजे, हे आता शेतकर्‍यांच्या मनात बिंबविले पाहिजे. त्याला कत्तलखान्यात विकून तात्पुरता फायदा बघाल तर त्यात दीर्घ मुदतीचे नुकसान आहे, असं सांगणारा अग्रलेख तरुण भारत नागपूरचा. https://bit.ly/32jDFSF एकीकडे हॉंगकॉंग मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधात प्रचंड निदर्शने चालू असताना, कम्युनिझम सोडून दिलेल्या रशियाच्या मॉस्को या राजधानीत तेच चित्र दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या दडपशाहीच्या विरोधात तेथेही सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. आणि हे आंदोलन उग्र होत चालले आहे. त्याला पार्श्वभूमी आहे ती मॉस्को महानगरपालिकेच्या निवडणुकांची. या सर्व प्रश्नांची चर्चा करणारा अग्रलेख लोकमत मध्ये वाचा. https://bit.ly/30MG1sU 'खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया' चा मंत्र सर्वदूर पोहोचवण्याचे प्रयत्न, आयुष्मान भारत योजनेचे दिलासादायक यश, फिटनेस इंडिया मधूनच आरोग्यदायी आणि निरामय समाज निर्मितीचे बीजरोपण आदी मुद्द्यांचे सकारात्मक विश्लेषण करणारा मटाचा अग्रलेख राष्ट्रीय क्रीडा दिन अधोरेखित करतोय. https://bit.ly/2zy6AGa भाजपची सदस्य संख्या १८ कोटी झाल्याबद्दल, त्याचे, त्याच्या पक्षनेत्यांचे आणि रा.स्व. संघाच्या शिस्तीचे गुणगान करणारा प्रहार चा अग्रलेख वाचून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. तुम्ही ठरवा वाचून ... https://bit.ly/2ZKcSkY [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक् [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/AI.jpg [postimage] => /2019/08/AI.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 31 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,सकाळ,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2185] => Array ( [PostID] => 12984 [post_title] => गणेशोत्सव - टिळकांचा कावा आणि ब्रिटीशांची पंचाईत! [post_content] => [post_excerpt] => जातीभेद नष्ट करणे आणि यासाठी ‘खऱ्या हिंदू धर्माचे आचरण’ हे एक महत्त्वाचे साधन आहे यावर टिळकांचा विश्र्वास होता. [post_shortcontent] => इतिहासाकडे भक्तीभावाने  अथवा  कोणत्याही प्रकारच्या एकांगी नजरेने न पाहता तारतम्याने पाहिले, तरच खरा इतिहास उलगडतो आणि अनेक घटनांचे सामाजिक,राजकीय संदर्भ इतिहासकाराच्या हाती लागतात. अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक  जे.व्ही. नाईक हे अशाच इतिहासकारांपैकी होते. महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय वैचारिक नेतृत्वाची व्यापक दृष्टी आणि इतिहास  यावर इंग्रजीत लिखाण करुन नाईक यांनी तो ठराविक वर्तुळाच्या बाहेर पोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला एवढेच आपल्याला माहिती असते. तो सुरु केला तेंव्हाची ब्रिटिशांची प्रतिक्रिया काय होती, टिळकांनी कसे हुषारीने ब्रिटिशांना कात्रीत पकडले होते याचे या लेखात अतिशय प्रभावी वर्णन केलेले आहे.  मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर विकास परांजपे यांनी केले आहे. ********** सार्वजनिक गणेशोत्सवः ब्रिटिशांचा दृष्टीकोन ब्रिटिश सरकार ज्या नजरेतून लोकमान्यांकडे बघत असे तशाच नजरेने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवांची दखल घेतली. ‘हे उत्सव एका बाजूने ब्राह्मणी वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी व दुसऱ्या बाजूने मुस्लिमविरोधी, सनातनी आणि सरकारविरोधी उचललेले पाऊल आहे.’ असा स्पष्ट आरोप प्रथमतः व्हॅलेंटाइन चिरोलने आपल्या ‘टाइम्स’मधल्या लेखांतून केला. चिरोलचे मत हे एक प्रकारे सरकारच्या टिळकांविषयीच्या गोपनीय कागदपत्रांचेच जाहीर रूप होते आणि मुख्य म्हणजे ‘फोडा व राज्य करा’ या इंग्रजांच्या नीतीला पूर्णपणे सोयीचा असाच हा दृष्टिकोन होता. १८९३ साली लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या या जुन्या परंपरेला सार्वजनिक स्वरूप दिले त्याला त्याच वेळी झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांची पार्श [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/lokmanya-bal-gangadhar-tilak-710x360.jpg [postimage] => /2019/08/lokmanya-bal-gangadhar-tilak-710x360.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Aug 2019 [post_author] => 1181 [display_name] => विकास परांजपे [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2186] => Array ( [PostID] => 13268 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] =>     सिनेमाच्या जगात कल, आज और कल हा खेळ मोठा रंजक असतो. सिनेपत्रकारीतेचा भाग म्हणून प्रत्यक्ष भटकंती करताना तर तो प्रकर्षाने अनुभवता येतो. आज ज्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही तो उद्याचा 'फेस ' असतो, आजचा 'स्टार ' उद्या सेटवरच्या अथवा फिल्मी पार्टीच्या गर्दीत शोधावा लागतो. कुछ भी, कही भी, कैसा भी हो सकता है म्हणूनच फिल्मी जगतातील भटकंतीत थ्रील आहे.... [post_shortcontent] => सिनेमाच्या जगात कल, आज और कल हा खेळ मोठा रंजक असतो. सिनेपत्रकारीतेचा भाग म्हणून प्रत्यक्ष भटकंती करताना तर तो प्रकर्षाने अनुभवता येतो. आज ज्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही तो उद्याचा 'फेस ' असतो, आजचा 'स्टार ' उद्या सेटवरच्या अथवा फिल्मी पार्टीच्या गर्दीत शोधावा लागतो. कुछ भी, कही भी, कैसा भी हो सकता है म्हणूनच फिल्मी जगतातील भटकंतीत थ्रील आहे....   चित्रस्मृती  तो सलिम खान यांचा मुलगा..... सिनेमाच्या जगात कल, आज और कल हा खेळ मोठा रंजक असतो. सिनेपत्रकारीतेचा भाग म्हणून प्रत्यक्ष भटकंती करताना तर तो प्रकर्षाने अनुभवता येतो. आज ज्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही तो उद्याचा 'फेस ' असतो, आजचा 'स्टार ' उद्या सेटवरच्या अथवा फिल्मी पार्टीच्या गर्दीत शोधावा लागतो. कुछ भी, कही भी, कैसा भी हो सकता है म्हणूनच फिल्मी जगतातील भटकंतीत थ्रील आहे.... सुरेश भगत आणि  के. सी. बोकाडिया निर्मित आणि जे. के. बिहारी दिग्दर्शित  'बिवी हो तो ऐसी' ( रिलीज २६ ऑगस्ट १९८८) च्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले तेव्हा मुजफ्फर अली दिग्दर्शित 'उमराव जान ' ( १९८२) या बहुचर्चित  चित्रपटानंतर फारुख शेख आणि रेखा पुन्हा एकत्र येताहेत म्हणून अशा चित्रपटाच्या  मुहूर्ताला रंगढंग काही वेगळा असेल असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्या काळात 'चित्रपटाच्या सेटवरचे रेखाचे वावरणे ' अर्थात ती लाईव्ह कशा पद्धतीने असते वगैरे या गोष्टींवर तात्कालिक मिडियात पानभर लेख असत आणि सलूनमध्ये आपला नंबर येईपर्यंत अथवा प्रवासात हमखास वाचली जात. पुन्हा तात्पर्य असे की, 'या चित्रपटाच्या मुहूर्ताचा ऑखो देखा हाल ' एक लेखन संधीच. प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतात म्हटलं. पाली हिलवरील भल्ला हाऊस ये [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/salman.jpg [postimage] => /2019/08/salman.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2187] => Array ( [PostID] => 13264 [post_title] => स्वयंवरम (१९७२)-अदूर गोपालकृष्णन   [post_content] => [post_excerpt] => अदूर यांनी, या चित्रपटात विविध प्रयोग केले. राय आणि घटक यांचा प्रभाव त्यांच्यावर होताच. घटक तर त्यांचे FTIमधील शिक्षकच! परदेशी चित्रपट हे त्यांच्या सातत्याने पाहण्यात असत. अदुरचे हे प्रशिक्षण, त्यांची रंगकर्मी ही घडण आणि त्यांची वर्ल्ड सिनेमा ची जाण; या सर्व गोष्टी 'स्वयंवरम'मध्ये दिसून येतात. [post_shortcontent] => अदूर यांनी, या चित्रपटात विविध प्रयोग केले. राय आणि घटक यांचा प्रभाव त्यांच्यावर होताच. घटक तर त्यांचे FTIमधील शिक्षकच! परदेशी चित्रपट हे त्यांच्या सातत्याने पाहण्यात असत. अदुरचे हे प्रशिक्षण, त्यांची रंगकर्मी ही घडण आणि त्यांची वर्ल्ड सिनेमा ची जाण; या सर्व गोष्टी 'स्वयंवरम'मध्ये दिसून येतात. स्वयंवरम (१९७२)-अदूर गोपालकृष्णन 'स्वयंवर' ही प्राचीन काळातील सामुहिक वर संशोधनाची पद्धत. इथे, वधूची निवड महत्वाची मानली जायची. मात्र, संशोधन हे वडिलांनीच केलेले असे. अदूरच्या 'स्वयंवरम' मध्ये, तिचा शब्दशः अर्थ होतो. म्हणजे, वर ही तिनेच निवडलेला; संशोधन ही तिनेच केलेले. अर्थात, वर म्हणजे फक्त 'पुरुष' नव्हे; तर, तो ज्या परीस्थितीत असे, त्या परिस्थितीसह त्याची निवड! त्यामुळे, पालकांचा विरोध स्वाभाविक! सीता आणि विश्वम यांचे हे कुटुंब. घरच्यांनी नाकारलेले. त्यामुळे, स्वतःचा मार्ग शोधणारे. अगदी प्रारंभी, त्यांचे हे 'शोधणे' एक प्रदिर्घ अशा बस प्रवासातून येते. मग, सागर आणि जंगल यांच्या माध्यमातून त्यांचे बागडणे येते. नव्या नवलाईच्या दिवसात छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये राहणे होते. मात्र खिशाला चाट बसू लागल्यावर एका गावात छोट्या घरात ते राहू लागतात. वेश्या, स्मगलर, दारुडे असा विचित्र शेजार असतो. तर, शहरामध्ये, सारखे संप होत आहेत. नोकऱ्या मिळणं मुश्कील आहे. 'तेच, तेच जुनं कशाला? नवे छापायला हवं' अशी फक्त चर्चा करणारे दांभिक प्रकाशक आहेत. तिकडे, सुशिक्षित आणि लिहू पाहणाऱ्या विश्वनाथचे नोकरी शोधणे चालू आहे. इकडे सीतेचे संसार सांभाळणे! अडचणी आहेत; पण दोघातील प्रेम आणि समंजसपणा घट्ट आहे. दोघांना मूल होते. जबाबदारी वाढते. फार ऐश्वर्य नसते; तरी दृष्ट लागतेच! 'स्वयंव [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/swayamvaram.jpg [postimage] => /2019/08/swayamvaram.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2188] => Array ( [PostID] => 13214 [post_title] => भारतीय राजेरजवाडे मातबर होते तरी किती? [post_content] => [post_excerpt] => आगाखानांशी स्पर्धा करण्याच्या नादात १९४८ मध्ये रेससाठी जातीवंत घोडे खरीदण्यात त्यांनी ५२ लक्ष रुपये उधळले आहेत. [post_shortcontent] => एखाद्या विशिष्ट भूप्रदेशाचे नियंत्रण, कारभार आणि मालमत्ता ज्यांच्या हाती होत्या त्यांना संस्थानिक म्हणत. भारत हा अशा अनेक संस्थानांचा मिळून बनलेला देश होता. आकाराचा विचार करायचा झाल्यास ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारताचा ४० टक्के भाग अशा संस्थानांनी व्यापलेला होता आणि देशातील २३ टक्के जनता या संस्थानांच्या अधिपत्याखाली होती. ब्रिटिशांनी राजकारण करताना या संस्थानिकांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर ही संस्थाने विलीन करण्यात आली हा इतिहास आपल्याला माहिती आहे. ही संस्थाने किती प्रचंड श्रीमंत होती, यांच्यापैकी कोणाकडे अधिक संपत्ती होती हा सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. १९६७ साली अमृत या मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख कुतुहलाचे बऱ्यापैकी शमन करतो आणि मनोरंजनही करतो- अंक – अमृत, डिसेंबर, १९६७ भारतीय राजेमहाराजे यांना जे तनखे चालू आहेत व ज्या खास सवलती दिल्या जातात ते तनखे थांबवावेत व सवलती काढून घ्याव्यात असा आदेश भारतीय शासनाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला आहे. त्यामुळे भारतातील राजेमहाराजांचे गाजलेले युग संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. (कै.) सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही संख्येने पाचशेच्या आसपास असलेली संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्याची महान कामगिरी बजावलेली आहे. ती सर्वपरिचित असल्याने तिची पुनरावृत्ती येथे करीत नाही. भारतीय संस्थाने संघराज्यात विलीन झालीच पाहिजेत अशी सरदार वल्लभभाईंची कमीत कमी पण ठाम भूमिका होती. संस्थाने विलीन झाल्याने भारतात असंख्य ‘काश्मिर प्रश्न’ निर्माण होण्याचे टळेल असे त्यांना वाटत होते. संस्थानिकांची या कामी त्यांनी संमती मिळवली. आणि याचा मोबदला म्ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Nizam-of-Hyderabad-1475131741_835x547.jpg [postimage] => /2019/08/Nizam-of-Hyderabad-1475131741_835x547.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Aug 2019 [post_author] => 2878 [display_name] => के. आर. एन्. स्वामी [Post_Tags] => इतिहास,दीर्घा,अमृत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2189] => Array ( [PostID] => 13252 [post_title] => जगी या खास ... - दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => सर्व काही चाकोरी मोडून.. म्हणजे आऊट ऑफ बॉक्स.. करणे यातच जणू हित असते असे बहुसंख्य मानतात. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- ३० ऑगस्ट २०१९ इंग्लंडमध्ये ब्रेग्झिट हा सध्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पार्लमेंटमध्ये विरोधक या मसुद्याला विरोध करतात, म्हणून ३१ ऑक्टोबर पर्यंत पार्लमेंट संस्थगित करून टाकलं. या विधिनिषेधशून्य कृतीचा समाचार लोकसत्ताने आजच्या अग्रलेखात घेतला आहे. अर्थात नेहमीच्या सवयीप्रमाणे नाव न घेता भारतीय राजकारणास चिमटे घेण्यास गिरीश कुबेर चुकलेले नाहीत. :) एक चांगला अग्रलेख https://bit.ly/2UfyMqQ कीटकनाशक फवारणीमुळे विदर्भात सव्वादोनशे शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून याला जबाबदार सरकार आणि बेफिकीर प्रशासन आहे, अशी टीका करणारा अग्रलेख सकाळचा. https://bit.ly/2ZB0b7N जी ७ देशांच्या प्रमुखांची जागतिक पर्यावरणासंदर्भात जी बैठक झाली त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अनुपस्थित राहिले. लोकमतचा आजचा अग्रलेख याच प्रश्नाची चर्चा करतोय. https://bit.ly/329YXlq परवाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जहरी टीका करणारा नारायण राणेंच्या प्रहारने आज भाजप जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात! अशा शीर्षकाचा लेख देऊन एकदम कोलांटी उडी मारली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाची बातमी बहुदा आत्ता नक्की समजायला हरकत नाही. https://bit.ly/2zw9F9M [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. publish [postmainimage] => /2019/08/Untitled-6-40.jpg [postimage] => /2019/08/Untitled-6-40.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 30 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => लोकसत्ता,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2190] => Array ( [PostID] => 13221 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - छडी लागे छमछम! (भाग - दोन) [post_content] => [post_excerpt] => संस्कृतमधील ‘देहयष्टी’ या अर्थाचा मराठी शब्द म्हणजे ‘अंगकाठी’. [post_shortcontent] =>

भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. विविध शब्दार्थातून दंड - काठी  यांच्यातील अतुट नाते अधोरेखित करणारा 'छडी लागे छमछम' हा लेख… (अधिक वाचा)

-------------------------------------------------------------------------

दंड

आता आरटीईचा कायदा आल्याने मारकुट्या मास्तरांच्या हातातली छडी मागे पडली असली तरी एके काळी शाळेत अन् घरीदारीही छडीचा महिमा अगाध होता. शाळेत मार खाल्लेल्यांनी अन् न खाल्लेल्यांनीही ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे गीत लहानपणी नक्कीच म्हटले असणार. छडी म्हणजे एक प्रकारची काठीच की! पूर्वीच्या काळात राजा दरबारात येई किंवा आपल्या नगरीत फिरत असे तेव्हा त्याच्या हातात राजदंड असे. हा राजदंड राजाच्या न्यायाचे आणि शासनाचे प्रतीक मानले जात असे. हा राजदंड म्हणजेही एक प्रकारची काठीच. बरोबर, हा लेख दंड – काठी या शब्दांच्या गोतावळ्याविषयीच आहे.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट मातीची! (भाग – एक)

publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190816-WA0007.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190816-WA0007.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 29 Aug 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => ज्ञानरंजन,लोकमत,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2191] => Array ( [PostID] => 13228 [post_title] => पेराल ते उगवते - दै. पुढारी [post_content] => [post_excerpt] => सत्ता स्पर्धा हेच राजकारण झालं की प्रत्येकाला जे मिळतं त्यात समाधान मिळू शकत नाही, [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- २९ ऑगस्ट २०१९ सर्वोच्च न्यायालयाने ३७० रद्दीकरणामागील वैधता तपासण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला 'काश्मीरमधील कसोटी' हा सकाळचा अग्रलेख यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. https://bit.ly/2ZASL8x चीनच्या पाशवी राजवटीकडून हॉंगकॉंग मध्ये चालू असलेली जनतंत्राची गळचेपी कितपत यशस्वी होईल ? हा प्रगत आणि संपन्न भूभाग दमनाला तोंड देईल का ? की पाशवी शक्तीच्या जोरावर चीन हेही आंदोलन चिरडून टाकेल? अशा प्रश्नांचा उहापोह करणारा लोकमतचा अग्रलेख उद्बोधक आहे. https://bit.ly/2ZnBAYH विरोधी पक्षांतून भाजप सेनेत अखंड सुरु असलेले इनकमिंग, त्यातही सेना-भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता, आणि या सर्व राजकीय साठमारीत सामान्यांची ससेहोलपट कायम असणे, अशा मुद्द्यांना स्पर्श करणारा अग्रलेख आज प्रहारचा आहे. https://bit.ly/2UebGRi 'शेरवानीची नाडी सुटली' अशा आक्रमक भाषेत इम्रान खान आणि पाकिस्तानची खिल्ली उडवणारा सामनाचा अग्रलेख नेहमीच्या सुपरिचित शैलीत. https://bit.ly/2MJWhHN [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] देशभर उद्योगजगतात चिंतीत वातावरण दिसत असूनही, मंदीविरुद्ध लढण्यासाठी... केंद्र सरकार सकार [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/karnataka-cabinet.jpg [postimage] => /2019/08/karnataka-cabinet.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 29 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,पुढारी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2192] => Array ( [PostID] => 13038 [post_title] => सणासुदीला मासिक पाळी- टाळावी की पाळावी ? [post_content] => [post_excerpt] => कुप्रथा म्हणत फार आक्रमक विरोध केला की धार्मिक भावना मध्ये येतात, आणि मग समोरचे दुरावतात, [post_shortcontent] => काल गंमतीत श्रावण पाळण्याबद्दल पोस्ट लिहिली, पण पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेण्याचा विषय निघाला आणि अंतर्मुख व्हायला झालं. श्रावण सुरू झाला की एकापाठोपाठ सण, व्रत वैकल्ये सुरू होतात. गणपती बसतात, गौरी येतात, मग घट, नवरात्र ... आणि आमच्याकडे 'त्या' गोळ्या मागण्यासाठी गर्दी सुरू होते. बऱ्याच जणी थेट मेडिकल स्टोअर्स मधून घेतात. पण काही फार्मासिस्ट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टॅब्लेटस द्यायला नकार देतात, आणि काहीजणी हेल्थ कॉन्शस असतात; डॉक्टर सांगतील त्याच गोळ्या घ्यायच्या असतात त्यांना. मग या फॅमिली डॉक्टर किंवा लेडी डॉक्टरकडे येतात. हा विषय 'मूर्खपणा आहे हा', ' विटाळ पाळणारे बायका/पुरुष मठ्ठ आहेत', इतका सरळ सोपा नाही. आणि सरसकट बायकांवर दोषारोप करण्यातही काही अर्थ नाही. या विषयाचे दोन पैलू आहेत; स्त्रीच्या प्रजननक्षम काळात दर महिन्यात घडणाऱ्या नैसर्गिक घटनेला अपवित्र मानणे, आणि या समजुतीमुळे विशिष्ट प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या हॉर्मोन्सच्या गोळ्या व त्यांचे दुष्परिणाम. पाळी म्हणजे धार्मिक कार्यासाठी अपवित्र, वर्ज्य हे सर्वांच्या आणि खुद्द स्त्रियांच्या मनातही खूप खोल रुजलेले आहे. ते सहजासहजी जाणार नाही. प्रत्येक कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही ना काही धार्मिक विधी, कर्मकांडे असतात. कालौघात काही बदल घडले असतील, पण देवाधर्माशी निगडित कुठलाच विधी, पूजा नाही अशी कुटुंबं अगदी अपवादात्मक. बहुतेक कुटुंबांत हे सणवार पारंपरिक पद्धतीने साजरे होतात; बऱ्याचदा एरवी स्वतंत्र राहणारी भावंडं एकत्र येऊन हे विधी, कुळाचार करतात. त्यामुळे हा विषय, निर्णय त्या स्त्रीचा, किंवा त्या जोडप्याचाही राहत नाही. त्यात मागच्या पिढीचे विचार या बाबतीत अजून कर्मठ असतात. अशा सगळ्या प [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/karvachaut.jpg [postimage] => /2019/08/karvachaut.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Aug 2019 [post_author] => 1067 [display_name] => डॉ. शीतल श्रीगिरी [Post_Tags] => समाजकारण,आरोग्य,स्त्री विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2193] => Array ( [PostID] => 13210 [post_title] => शुभ्र फुलांचा डोलारा- साकुरा! [post_content] => [post_excerpt] => आम्ही जपानला गेलो असताना शिंजुकू गोएन पार्कला गेलो. तिथे ओळीत उभी असलेली पांढऱ्या फुलांची झाडं जणू आमची वाट पाहत होती. वरपासून खालपर्यंत शुभ्र पांढरा रंग. खाली पाकळ्यांचा सडा पडलेला असतो. त्याला म्हणतात साकुरा युकी म्हणजे चेरीच्या पाकळ्यांचा बर्फ! किती फोटो काढू अन् किती नको असं झालं. [post_shortcontent] =>

चेरी ब्लॉसम हा जपानमधला निसर्ग-उत्सव. शुभ्र फुलांचा डोलारा घेऊन एकसाथ शिस्तीत बहरलेली झाडं बघणं हा मनोहर अनुभव आहे... मुळात परिसरातल्या सर्वांनी एकत्र बागेत जमून फुलांच्या बहराचा उत्सव साजरा करणं ही कल्पनाच किती सुंदर आहे ना!

जपानमधल्या चेरी ब्लॉसम या उत्सवाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. एकावेळी चेरीच्या फुलांनी डंवरलेली हजारो झाडं बघणं हा अनुभव खूप रोमांचकारी आहे. हा चेरी ब्लॉसम थोडा लहरी प्रकार असतो. नेमका कधी बहर येईल, सांगता येत नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस दक्षिणेकडे फुलायला लागलेली ही झाडं, मध्य जपानमध्ये म्हणजे टोकियोत येईपर्यंत एप्रिल उजाडतो आणि उत्तरेकडे तो मेपर्यंत असतो. चेरीच्या फुलांनी डंवरलेल्या एकलकोंड्या झाडाचं रुपडं जितकं मोहक, त्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर असतं त्यांचं एकत्रित बहरणं. टोकियोच्या शिंजुकू गोएन पार्कमध्ये मी हा सोहळा पाहिला. भरपूर झाडं डंवरून फुलली होती. ती पाहून मी मोहरून गेले. तिथे एकंदर १५०० चेरीची झाडं आहेत. ही चेरीची झाडं शोभेची असतात, त्यांना खायच्या चेरीचं फळ लागतच नाही. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत म्हणतात ‘साकुरा’. हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे.  जपानमध्ये २०० जातींची चेरीची झाडं आहेत. त्यात सर्वात मनमोहक असतं सोमी योशीनो नावाचं पांढरं फूल. त्याला खूप हलकी अशी गुलाबी छटा असतो. जेमतेम आठवडाभर टिकतो हा बहर. चेरीच्या फुलांचे गुच्छ असतात, शिवाय लोंबणार्या फुलांचीही एक जात आहे. त्यांना ‘विपिंग चेरी’ म्हणतात. आम्ही जपानला गेलो असताना शिंजुकू गोएन पार्कला गेलो. तिथे ओळीत उभी असलेली पांढऱ्या फुलांची झाडं जणू आमची वाट पाहत होती. वरपासून खालपर्यंत शुभ्र पांढरा रंग. खाली पा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/DSC_5388-rrr.jpg [postimage] => /2019/08/DSC_5388-rrr.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 28 Aug 2019 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => अनुभव कथन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2194] => Array ( [PostID] => 13191 [post_title] => देशविघातक कॅन्सरच्या गाठी- दै. मुंबई तरुण भारत [post_content] => [post_excerpt] => अरुंधती रॉय यांची ही विधाने ऐकल्यानंतर जेएनयु विद्यार्थी संघाचा अध्यक्ष असलेल्या कन्हैय्या कुमारची आठवण होते. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- दिनांक २८ ऑगस्ट २०१९ नारायण राणे यांचा भाजप मधील अधिकृत पक्ष प्रवेश होणार नाही याचे बहुदा संकेत प्रहारच्या अग्रलेखातून आज मिळत आहेत. कारण प्रहारने चक्कं रिझर्व्ह बँकेतून पैसे घेण्याच्या कृतीवर सडकून टीका केली आहे. https://bit.ly/2L8gTpS किंवा मग आजचा अग्रलेख लिहिणारा उपसंपादक निराळा असावा. :) 'रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता' हा आकड्यांचा भडीमार असणारा लोकमतचा अग्रलेख, केंद्र सरकारच्या पावणेदोन लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून वळते करून घेण्याच्या निर्णयामागील धोके सांगून चिंता व्यक्त करतो. https://bit.ly/2UbALMX तर याच विषयावर लिहिलेला सकाळचा अग्रलेख, सदर निधी तूट भरून काढण्यासाठी न वापरता, सरकारने अधिक जबाबदारीने भांडवली गुंतवणुकीत वापरल्यास देशाचे कल्याण होईल, अशी सबुरीची भूमिका मांडणारा आहे. https://bit.ly/2PhbvGj रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिजोरीतून १.७६ लाख कोटी रुपये घेताना, मग भले ते हक्काचे का असेनात, सरकारने तारतम्याने विचार करायला हवा होता. पण तसेही सरकार आणि त्यांचे समर्थक यांना तारतम्य नावाचा अवयव नसल्याने ते कशाचेही समर्थन करतात याचे साद्यंत वर्णन करणारा ' नेणता ‘दास’ मी तुझा.. ' हा लोकसत्ता चा आजचा अग्रलेख. https://bit.ly/32e9UTn आधाराची काठी! हा मटाचा अग्रलेखाचा विषय देखील रिझर्व्ह बँकेने दिलेले एक लाख ७६ हजार कोटी रुपये सरकारने कसे गुंतवावे याची चर्चा करतो. https: [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/arundhati-roy.jpg [postimage] => /2019/08/arundhati-roy.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 28 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,निवडक अग्रलेख,मुंबई तरुण भारत,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2195] => Array ( [PostID] => 13177 [post_title] => विदर्भातील ‘मारबत’ परंपरा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात [post_content] => [post_excerpt] => विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या मारबत परंपरेची दखल मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. राजकुमार मेंडा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी जोडली आहे. त्याचबरोबर मारबत परंपरेला अनुसरून मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचा महिमा असलेले एक गाणेही चित्रीत करण्यात आले आहे. [post_shortcontent] => विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या मारबत परंपरेची दखल मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. राजकुमार मेंडा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी जोडली आहे. त्याचबरोबर मारबत परंपरेला अनुसरून मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचा महिमा असलेले एक गाणेही चित्रीत करण्यात आले आहे.

विदर्भातील ‘मारबत’ परंपरा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात

मुंबई-पुण्यात जसा स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या एकोप्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तसा नागपूरच्या भोसले घराण्याने १८८२ साली मारबत मिरवणुकीला प्रारंभ केला. काळी मारबत आणि पिवळी मारबत ह्या देवीच्या प्रतिकृती तयार करून त्यांची मिरवणुक नागपूरच्या महाल, इतवारी, मोमीनपुरा परीसरात फिरवल्या जातात आणि त्यांचे दहन केले जाते. समाजाती अनिष्ट प्रथा आणि प्रवृत्ती मारबत घेऊन जाते असे आवाहन केले जाते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या मारबत परंपरेची दखल मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. राजकुमार मेंडा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाची प [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/marbat-f.jpg [postimage] => /2019/08/marbat-f.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => समाजकारण,चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2196] => Array ( [PostID] => 13174 [post_title] => सुवर्णशिखरावर पोहोचण्यापूर्वी… - दै. तरुण भारत बेळगाव [post_content] => [post_excerpt] => ‘मला बहीण नाही. पण, असती तर मी तिला स्टोक्सशी विवाह करण्यास सांगितले असते’! - स्वॅन [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- दिनांक २७ ऑगस्ट २०१९ लोकसत्ता- {{ सिंधूसारखी क्रीडारत्ने या मातीत वर्षांनुवर्षे निर्माण होत आहेत. ती हुडकून काढण्याकामी आजवर निव्वळ वैयक्तिक पातळीवर, तोही अपत्यप्रेमातून पुढाकार घेतला गेला आहे. त्याला अधिक व्यवस्थात्मक, यंत्रणात्मक स्वरूप दिले जाण्याची गरज आहे. }} आजचा अग्रलेख सिंधूविजयावर https://bit.ly/3404Inv सकाळच्या अग्रलेखाचाही विषय तोच, सिंधू दिग्विजय https://bit.ly/2KVXBFa सिंधूच्या यशाला सुवर्णझळाळी या दिव्य मराठीचा अग्रलेख सुद्धा यावरच https://bit.ly/2L8whCG खेलो इंडिया, फिट इंडिया... हा नागपूर तरुण भारतचा अग्रलेख सिंधू या विषयावर असला तरी याचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्याचा पराक्रम या लेखात केल्याने वाचकाची करमणूक होते. https://bit.ly/2ZsNOic सुवर्णस्वप्न हा मटाचा अग्रलेखही याच विषयावरील असला तरी शैली आणि मांडणीमुळे जमून आलाय. https://bit.ly/2U6SYek {{ काश्मिरात सर्वत्र शांतता आहे, लोक कामावर आणि मुले शाळेत जाऊ लागली आणि हे सरकारकडून देशाला सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. काश्मीरच्या अनेक भागांत कर्फ्यू आहे. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे सीएनएन व अनेक पाश्चात्त्य वाहिन्या जगाला दाखवीत आहेत. तात्पर्य, आपला खोटेपणा लपविण्यासाठी व तो विरोधी पक्षनेत्यांना पाहून दडविण्यासाठीच राहुल गांधी व अन्य नेत्यांना दिलेली काश्मीर प्रवेशाची बंदी सरकारने नाकारली आहे. }} त्यांना प्रवेशबंदी का ? हा लोकमतचा अग्रलेख ज [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/SINDHU-PRIZE.jpg [postimage] => /2019/08/SINDHU-PRIZE.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 27 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,तरुण भारत बेळगाव,क्रीडा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2197] => Array ( [PostID] => 13145 [post_title] => माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव.. [post_content] => [post_excerpt] => सध्या ‘लालबागचा राजा’ नांवाने सुप्रसिद्ध असणारा गणपती माझ्या लहानपणी लालबाग मार्केटचा गणपती म्हणून ओळखला जायचा [post_shortcontent] => उपोद्घात - माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी व मी तेंव्हा त्यांचा लावलेला तेंव्हाच अर्थ जशाचा तसा दिलाय. म्हणून तो कदाचित आताच्या माझ्या आणि तुमच्याही आताच्या 'समजे'शी जुळेल असं नाही. लेखाचा समारोप मात्र आताच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन केलाय. हे सारं लक्षात ठेवून हा लेख वाचावा. ह्याच परिसरात लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तींचा त्याच गणेशोत्सवांचा अनुभव माझ्यासारखाच असला तरी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार त्याच्या अर्थात फरक पडू शकतो हे कृपया ध्यानात घेऊन हा लेख वाचावा हि विनंती. हे इतिहास लेखन नाही, तर आठवणी आहेत आणि त्या वयाचा होऊन लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. शब्द आताचे असले, तरी भावना त्या लहान वयातलीच आहे. *** तेंव्हा- मध्य मुंबईचा लालबाग भाग हा नेहेमीच उत्सवी राहीलाय. किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसर नांव म्हणजे लालबाग, असं म्हणायलाही हरकत नाही. नेहेमीच्या जीवनात बारश्यापासून ते मयतापर्यंत लालबागकरांचा हा उत्साह सारखाच असतो आणि सणांमध्ये तर हा पार फसफसून उफाळून येतो. हा भाग म्हणजे गिरणगाव समजल्या जाणाऱ्या भागाचं धडधडत हृदयच जणू..! कोणत्याही आकर्षक स्त्रीकडे माणसं आकर्षित होतातच, तसं देशभरातून लोक मुंबैकडे आकर्षित झाले, ते मुंबई [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/892d749f232789bb69b3a8fa49c89416.jpg [postimage] => /2019/08/892d749f232789bb69b3a8fa49c89416.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Aug 2019 [post_author] => 2542 [display_name] => नितीन साळुंखे [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2198] => Array ( [PostID] => 13024 [post_title] => मराठी भाषेचे मरण अटळ आहे काय? [post_content] => [post_excerpt] => भाषेचा मृत्यू हा केवळ भाषेचा मृत्यू नसतो. तो एका संस्कृतीचा मृत्यू असतो. [post_shortcontent] =>

मराठीचे मरण अटळ आहे अशी भविष्यवाणी इतिहासाचार्य राजवाडे यांनी अनेक दशकांपूर्वी केली होती. भाषेचा मृत्यू हा केवळ भाषेचा मृत्यू नसतो. तो एका संस्कृतीचा मृत्यू असतो. पिढ्यानपिढ्या साठवलेल्या अनुभवांचा मृत्यू असतो. राजवाड्यांचे भविष्य खोटे करणे कठीण असले तरी अशक्य नाही. आम्ही इच्छा-शक्ती दाखवली तर मराठी  किंबहुना कोणतीही भारतीय भाषा टिकवणे अशक्य नाही. पण त्यासाठी ती ज्ञान-भाषा आणि अर्थभाषा (म्हणजे प्रशासकीय कामकाजाची आणि उद्योगधंद्याची भाषा) होणे हा एकमेव मार्ग आहे. इंग्रजीचे स्थान आज चीन, जपान, जर्मनी, रशिया, इ. देशांत आहे तसे केवळ पूरक राहिले पाहिजे. मातृभाषा ज्ञानभाषा होण्याचे अनेक फायदे आहेत. जगात असा एकही प्रगत देश नाही जेथे मातृभाषा ही ज्ञाननिर्मितीची भाषा नाही. आणि ज्या देशात मातृभाषेत ज्ञाननिर्मिती होत नाही असा एकही देश ज्ञान-निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याइतका प्रगत झालेला नाही. भाषिक राज्यांना अंतर्गत बाबतीत पूर्ण स्वायत्तता देऊन युरोपियन युनियनसारखी भारतीय संघराज्याची निर्मिती करून आमच्या भाषा आणि आमचे ऐक्य दोन्ही अबाधित राखणे अशक्य नाही... (पुढे वाचा)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका लोककथेत एक राजा होता. त्याला मुलबाळ नव्हते. राज्याला वारस नव्हता. त्याने देवाची  प्रार्थना  केली. देव प्रसन्न झाला. राजाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190821-WA0000.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190821-WA0000.jpg [userfirstname] => Harihar [userlastname] => K [post_date] => 26 Aug 2019 [post_author] => 2833 [display_name] => डॉ. हरिहर कुंभोजकर [Post_Tags] => चिंतन,इतिहास,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2199] => Array ( [PostID] => 13127 [post_title] => वाजपेयीपर्वाचा अस्त - दै. लोकमत [post_content] => [post_excerpt] => पॉलिसी पॅरालिसीस, वन हॉर्स रेस या जेटलींच्या शब्दप्रयोगांनी मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य करून प्रचाराची दिशा पक्की केली. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- दिनांक २६ ऑगस्ट २०१९ 'खुळ्याच्या मागे येड्यांची जत्रा' राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर आणि त्यामागील नौटंकीवर टीका करणारा मुंबई तरुण भारत चा अग्रलेख अगदीच अपेक्षेनुसार लिहिलाय. त्यावरील छायाचित्र सुद्धा विषयाला अनुरूप निवडलंय. https://bit.ly/2ZhkETN दिलासा स्वागतार्ह, तरी... हा मटाचा अग्रलेख अर्थमंत्र्यांनी मंदीच्या पार्श्वभूमीवर ज्या योजना आणि तरतुदी नुकत्याच बदलल्या त्यांचे स्वागत करणारा. पण त्याच बरोबर विचार न करता दिड महिन्यापूर्वी सरकारने ज्या घोषणा केल्या त्यांचे वाभाडे काढणारा. https://bit.ly/2ZcSMjI अरुणास्त हा अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहणारा मृत्युलेख बेळगाव तरुण भारतने लिहिला आहे. किरण ठाकूर आणि आणि जेटली यांचे संबंध कसे जिव्हाळ्याचे होते याचेही दर्शन त्यातून घडते. https://www.tarunbharat.com/news/716606 गेल्या ३०० वर्षात कधीही नव्हती एवढी मजबूत अर्थव्यवस्था या घडीला दिसत आहे, असं प्रतिपादन, इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी नुकतंच केलं. त्या अनुषंगाने सगळे कसे उत्तम चालू आहे, आणि होणार आहे यावर भाष्य करणारा नागपूर तरुण भारतचा अग्रलेख. https://bit.ly/2U2hwp2 {{ आपण लोकमत जिंकणारा लोकनेता नाही म्हणूनच नसत्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची त्यांची वृत्ती नव्हती की हव्यासही नव्हता. पडद्यामागे राहून आपल्या विचार, भूमिका वा धोरणांना यशस्वी होताना बघण्यातला संयम त्यांच्यापाशी अपरंपार होता. बुद्धीचे अजीर्ण न झालेला बुद्धिमंत असे त्यांचे योग्य वर्णन करता येई [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/ec0ksc9uyaadq-9_201908287432.jpg [postimage] => /2019/08/ec0ksc9uyaadq-9_201908287432.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 26 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => लोकमत,निवडक अग्रलेख,मृत्यूलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2200] => Array ( [PostID] => 13116 [post_title] => वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड: टॅरेन्टीनोने हॉलीवूडला लिहलेले प्रेमपत्र ! [post_content] => [post_excerpt] => घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय इतकं सोनं लागलंय त्या मोठ्या पडद्याला?  [post_shortcontent] => घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय इतकं सोनं लागलंय त्या मोठ्या पडद्याला? 

वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड: टॅरेन्टीनोने हॉलीवूडला लिहलेले प्रेमपत्र !

आज आपण अश्या काळात जगत आहोत, जिथे मनोरंजनाची व्याख्या बदलत चालली आहे. सिनेमा या माध्यमाची चुरस आहे ती सिरीज् /वेब शोज या माध्यमांशी! सिरीज हे माध्यम सिनेमापेक्षा अधिक खोलवर परिणाम साधणारं आहे की काय अशी विचारधारा आता निर्माण होत चालली आहे. घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय इतकं सोनं लागलंय त्या मोठ्या पडद्याला? क्वेन्टीन टॅरेन्टीनोचा नवा कोरा सिनेमा ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ या आणि अश्या अनेक प्रश्नांचं तोडीस तोड उत्तर आहे! संकल्पनेपासून, रचनेपासून, अंमलबजावणीपर्यंत ‘वन्स..’ हा नखशिखांत ‘सिनेमा’ आहे. सिनेमा या माध्यमाची सर्वात निखळ, अप्रदूषित व्याख्येची पुन्हा नव्याने जाणीव करून देणारी ही कलाकृती त्या रुपेरी पडद्यावरंच अनुभवावी अशी! तिचा सारा जीवच जणू त्या काळोख्या अवकाशात बसलेला आहे, तिला त्यातून बाहेर आणलं तर, मुक्त सोडलं तर, आपल्या ओंजळीत ती थांबणार नाही, ती तरीही आपल्याला स्पर्शून जाईल कदाचित, पण ती आपल्या खोल आत झिरपणार नाही! हा सिनेमा म्हणजे टॅरेन्टीनोने हॉलीवूडला आणि त्याच अर्थी एकंदरीत ‘सिनेमा’ या मध्यमाला लिहलेलं प्रेम पत्र आहे! टॅरेन्टीनो अनेकदा म्हणाला आहे की त्याच्या सिनेमात दिसणारी हिंसा ही खऱ्या जगातल्या हिंसेसारखी नसते, खऱ्या जगात ती भीषण असली तरी सिनेमात तो हिंसेचा वापर मनोरंजनासाठी करत असतो, निखळ मनोरं [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/once-upon-time-in-hollywood.jpg [postimage] => /2019/08/once-upon-time-in-hollywood.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 25 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2201] => Array ( [PostID] => 13088 [post_title] => मातीचा कस आणि पिकाचे वाण [post_content] => [post_excerpt] => म्हणजेच संस्कार फक्त ‘होत’ नसतात. प्रत्येकाने ते ‘जागृतपणे करवून’ घ्यायचे असतात. ही असते मातीची जबाबदारी. पूर्वीच्या पुरंदरे, गोनीदा, रणजीत देसाई ह्यांच्यासोबत आता मला किती शिक्षक सापडले?.... सेतुमाधवराव पगडी, खरे, शेजवलकर, सरदेसाई, जदुनाथ सरकार, राजवाडे, मेहेंदळे.... माझ्या विचारांचा कस वाढवणारे हे सारे गुरू. [post_shortcontent] => नवा, मस्त, भन्नाट असा अनुभव घेताना आपण अनेकवेळा भारावून जातो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मात्र भारावलेपणामध्ये गुंतायला नको. भारावल्या मनामध्ये एक ऊर्जा असते. ती पुढच्या अभ्यासासाठी आणि मुख्य म्हणजे चिकित्सक विचारासाठी वापरायला हवी. आपला ‘कस’ वाढवण्याची ही थिअरी समजून घ्या! इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या पुस्तकात ‘आपल्या जिल्ह्यात होणारी पिके’ असा एक विषय होता. मी राहात होतो जळगावला. ‘काळी कसदार जमीन’ असा उल्लेख वारंवार यायचा. ‘काळी कसदार’ या शब्दांमधली लय मस्त होती. मी त्यातच गुंतलो होतो, तर एका चौकस मित्राने गुरुजींना (‘सर’ होण्याआधीचा काळ) विचारलं, “कस म्हणजे नेमके काय गुरुजी?” गुरुजी थबकले. पण तेही मुळात शेतकरी कुटुंबातलेच होते. क्षणभर विचार करून म्हणाले,  “जमिनीचा कस म्हणजे जमिनीचे अंगभूत गुण आणि दोषसुद्धा..... आपल्याकडे पाऊस माफक म्हणून जमिनीने पाणी धरून ठेवायला हवं. पिकाच्या मुळांभोवती स्वत:चा घट्ट आधार निर्माण करायला हवा. खत पडणार मातीमध्ये. तिथून ते रोपापर्यंत पोहोचवायला हवं. रोपाच्या वाढीला मदत करणाऱ्या कृमी-कीटकांना आश्रय द्यायला हवा.” गुरुजी अजूनही बोलले असते, तर मी मध्येच म्हणालो, “म्हणजे मातीकडून हे सगळं नाही झालं तर छान पाऊस पडला, उत्तम बियाणे लावली, नैसर्गिक खते घातली तरी येणाऱ्या पिकाचा....” मी अडखळलो. गुरुजी म्हणाले, “तर येणा-या पिकाचा वाण काही अव्वल असणार नाही.” येणाऱ्या पिकाच्या दर्जाबद्दलचे ते संभाषण आज जवळजवळ ५० वर्षांनतर माझ्या मनासमोर जागे झाले. मी आताच्या क्षणाला निवांत, एकटा बसलोय एका गर्द जंगलात. सभोवती आहेत फुललेली झाडे, मोठे वृक्ष.... मधूनच पावसाचा शिडकावा, मधूनच किरणांची चाह [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/DSC03899-rrr.jpg [postimage] => /2019/08/DSC03899-rrr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Aug 2019 [post_author] => 23 [display_name] => anand nadkarni [Post_Tags] => अनुभव कथन,मनसंवाद,बालसाहित्य,व्यक्तिमत्व विकास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2202] => Array ( [PostID] => 13082 [post_title] => ..का बोभाटा झाला ‘जी’? - दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => आताच्या पार्ले उपनगरात १२ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या ‘स्टोरी ऑफ इंडिया’चे नवे प्रकरण सुरू केले. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- दिनांक २४ ऑगस्ट २०१९ 'मैं नही माखन खाऊं ' ... अर्थात आजच्या दहीहंडीच्या निमित्ताने लिहिलेला, सकाळचा हा अग्रलेख या उत्सवाला आलेले बाजारू स्वरूप मांडतोय. तो चांगला आहेच, पण सुरुवातीला ऋतूबदलाचे जे वर्णन केले आहे, त्यातील शब्दलालित्य अतिशय भावणारे. https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-210161 काल एका वाचकाच्या सूचनेवरून मुंबई तरुण भारतही आमच्या यादीत समाविष्ट केला. कोल्हेकुईला सुरुवात हा त्यांचा अग्रलेख नाव न घेता आधी गिरीश कुबेरांना त्यांच्या दुटप्पी (?) भूमिकेवरून झोडून काढतो. पुढे नाव न घेता गांधी घराण्याला समर्पित असलेले, माजी संपादक कुमार केतकरांनाही जोरात चिमटा काढतो. आणि मग उर्वरीत भाग चिदंबरम आणि कॉंग्रेस यांची धुलाई करतो. यातील मजकूर जरी पटणारा असला तरी अग्रलेखापेक्षा हा फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. असो ... तूर्तास एवढेच. https://www.mahamtb.com//Encyc/2019/8/23/Mumbai-Tarun-Bharat-Editorial-on-P-Chidambaram-arrest-and-double-standards-of-media-groups.html यशवंतराव यांना माफ करतील? ... प्रामुख्याने कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे नेते उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गुन्हेगारांवर आरोपपत्रे दाखल करण्याच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा नागपूर तरुण भारत चा अग्रलेख ठाक ठीक आहे. publish [postmainimage] => /2019/08/5-8.jpg [postimage] => /2019/08/5-8.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 24 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => अर्थकारण,लोकसत्ता,निवडक अग्रलेख,उद्योग,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2203] => Array ( [PostID] => 13059 [post_title] => 'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह... [post_content] => [post_excerpt] => 'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह...कालांतराने अनेक जुन्या थिएटर्सकडे रसिकांनी पाठ फिरवली तेव्हा सी ग्रेड चित्रपट रिलीज करणे हाच पर्याय उपलब्ध असे. अशाने थिएटरपासून नियमित प्रेक्षक आणखीन दुरावत गेला आणि मग  ते थिएटरच बंद झाले.  [post_shortcontent] => 'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह... कालांतराने अनेक जुन्या थिएटर्सकडे रसिकांनी पाठ फिरवली तेव्हा सी ग्रेड चित्रपट रिलीज करणे हाच पर्याय उपलब्ध असे. अशाने थिएटरपासून नियमित प्रेक्षक आणखीन दुरावत गेला आणि मग  ते थिएटरच बंद झाले.  चित्रस्मृती  'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह... मुंबई पुण्यातच नव्हे तर देशभरातच जुन्या एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरचे बंद होणे अथवा त्याची इमारत पाडली जाणे   (त्याच जागी उभ्या माॅलमध्ये काही ठिकाणी छोटी थिएटर्स) हे आता नेहमीचेच झाल्याने दक्षिण मध्य मुंबईतील गंगा जमुना या जुळ्या थिएटर्सवर हातोडा पडून ते जमीनदोस्त होणार या 'रिअॅलिटी 'चे आश्चर्य वाटले नाही. खरं तर २००० सालापासून ही थिएटर्स बंद झाल्यानंतर त्यांना अधिकाधिक अवकळा येत गेली. हळूहळू ती पडकी इमारत जाणवू लागली. अगदी अलीकडेच ही इमारत धोकादायक म्हणून गणली गेली. देव आनंदच्या 'हरे राम हरे कृष्ण '( १९७१) च्या रिलीजने या जुळ्या थिएटर्सचे उदघाटन झाले आणि आम्हा गिरगावकरांपासून बाॅम्बे सेन्ट्रलपर्यन्तच्या चित्रपट रसिकांना आणखीन एक हक्काचे स्थान मिळाले. ते दिवस मेन थिएटरला हिट चित्रपट पंचवीस वा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करण्याचे होते. पहिलाच हरे राम हरे कृष्ण सिल्हर ज्युबिली हिट. तो जमुनात तशी घौडदौड करीत असतानाच गंगामध्ये  राजेश खन्नाच्या 'दुश्मन 'ने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. अमिताभचे गंगा की सौगंध, मिस्टर नटवरलाल, कालिया, खुद्दार, सुहाग, दोस्ताना, डाॅन  हे सगळेच याच गंगा अथवा जमुनामध्ये सिल्हर ज्युबिली हिट झाले. सुभाष घईच्या दिग्दर्शन पदार्पणातील कालीचरण आणि कर्ज, दिग्दर्शक अनिल शर्माचा पहिला चित्रपट 'श्रध्दांजली ', जॅकी श्राॅफला स्टार करणारा 'हीरो ', सं [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/ganga-jamuna.jpg [postimage] => /2019/08/ganga-jamuna.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2204] => Array ( [PostID] => 13071 [post_title] => सत्ताधारी पक्षाची ‘गरज’ -दै. पुढारी [post_content] => [post_excerpt] => मग इंदिराजी निवासस्थानातून बाहेर आल्या आणि बेड्या ठोकूनच आपल्याला घेऊन जावे, म्हणून हट्ट धरून बसल्या. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख- दिनांक २३ ऑगस्ट २०१९ एखादे शीर्षक वाचले की लेखात काय असेल याचा अंदाज येतो. ' ज्याची लाठी त्याची ....' हे शीर्षक असलेला लोकसत्ताचा अग्रलेख, सीबीआय आणि ईडी, यांचा भाजप सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रच्छन्न गैरवापराचे वर्णन करतो. सोशल मिडीयाचा परिणाम अग्रलेखांवर कसा होतो हेही या लेखात बघायला मिळतंय. सदर लेखावर भाजप-भक्त काय काय आक्षेप घेतील ते नमूद करून अगोदरच त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. आणि हो, चिदंबरम हे (केवळ आरोपी असून) जोवर गुन्हेगार ठरलेले नाहीत, तोवर त्यांच्याबद्दल काहीही भले अथवा बुरे लिहिण्याची गरज नाही, असेही गिरीश कुबेरांनी नमूद करून टाकले आहे. त्यामुळे हा अग्रलेख वाचायला मजा येते. या पार्श्वभूमीवर प्रहारचा अग्रलेख जे घडले ते त्रयस्थपणे सांगतो आहे. चिदंबरम यांच्यावर आरोप न करता, त्यांच्या सर्व प्रकरणांचा थोडक्यात तपशील आणि भाजप सरकार / अमित शहा यांचे वचपा काढण्याचे धोरण या दोन्हीचा व्यवस्थित परामर्श घेतो. प्रत्येकाचे माप त्याच्या पदरात टाकणारा ' जे पेराल ते उगवते ' हा अग्रलेख अधिक संतुलित झाला आहे. सामनाचा अग्रलेख या विषयावरच. 'चिदंबरम यांचे अधःपतन' सांगताना त्यांनी स्वतः गृहमंत्री असताना याच प्रकारे केलेला सत्तेचा गैरवापर, घोटाळे यांची हा लेख आठवण करून देतो. ते सगळं ठीक, पण सामनाने उपस्थित केलेला एक प्रश्न जबरदस्त आहे. जामीन नाकारल्यावर गायब झालेले चिदंबरम ७२ तास दिल्लीतच होते. आणि पुन्हा स्वतः कॉंग्रेस मुख्यालयात प्रकट झाल्यावर सीबीआयला ते  दिसले. दरम्यान एवढ्या महत्वाच्या व्यक्तीला जर सीबीआय शोधू शकत नसेल तर गुन्हेगार आणि अतिरेक्यांना ते कसे शोधणार ?... एकद [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/1.jpg [postimage] => /2019/08/1.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 23 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,निवडक अग्रलेख,पुढारी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2205] => Array ( [PostID] => 12394 [post_title] => मराठी रेडिओ... सुधारत आहे की बिघडत आहे? [post_content] => [post_excerpt] => या माध्यमाचा उपयोग करणारे वक्ते तरी पोटाकरतां रेडिओवर जात नाहीत, इतकंच काय पण द्रव्यार्जनाच्या दृष्टीनंही रेडिओकडे पहात नाहीत. [post_shortcontent] => अंक – अलका, दीपावली खास अंक पुणे रेडिओ केन्द्राच्या प्रारंभीच्या दिवसांतली गोष्ट. दिल्लीहून ब्रॉडकास्टिंग विभागांतील एक बडे अधिकारी आले होते व लोकांच्या अपेक्षा व सूचना कळाव्या म्हणून पुण्यांतील रेडिओशी संबद्ध अशा पंधरावीस प्रमुख मंडळींना विचारविनिमयाकरतां बोलावून घेतलं होतं. सर्वसामान्य माहितीची देवाणघेवाण झाल्यावर रोडिओवरील मराठी भाषेकडे बोलणं वळलं. या विषयावर मी बऱ्याच वेळा लिहिलं असलेलं ठाऊक असल्यानं, आलेल्या मंडळींपैकी एका प्रसिद्ध गृहस्थांनी मला हटकलं. “अहो! आतां बोला ना! तुम्ही लिहितां ना यासंबंधी अनेकदां?” अनेकदा तोंडी आणि लेखी सूचना करून माझ्यांत एक प्रकारची “विफलते”ची भावना आली होती. तथापी तोंड न उघडण्याचं कारण सांगण्याकरतां तरी तोंड उघडावंच लागणार होतं! म्हणून मी म्हटलं. “मी अनेकदा लिहिलं आहे; रेडिओ अधिकाऱ्यांच्या सौजन्यशील इच्छेवरून त्यांच्याशी अनेकदां समक्ष बोललोंही आहे. पण आतां मला त्याचा फारसा उपयोग आहेसं वाटत नाही.” माझा निराशेचा सूर ऐकून दिल्लीहून आलेल्या बड्या अधिकाऱ्यांना थोडं आश्र्चर्य वाटलं. त्यांनी खोदून विचारल्यामुळं कांहीच बोललं नाही तर वाईट दिसेल, म्हणून मी रेडिओवरील बातम्यांतील भाषेचा आणि उच्चारपद्धतीचा उल्लेख केला. त्यावर कांही मंडळींनी मामुली चिरपरिचित खुलासे केले. “मूळ इंग्रजी बातमीचं भाषान्तर शब्दशः करणं जरूर असतं, नाहीतर राजकीय घटनेचा किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या उद्गारांचा विपर्यास केल्यासारखं होईल.” तसंच “बातमी रेडिओवर वाचतांना ती शक्य तितकी विकारशून्यतेनं (कलर लेसली) वाचणं जरूर असतं; नाहीतर त्यांत वाचणाऱ्या रेडिओ नोकरींचे रागलोभ मिसळल्यासारखं होईल” इ.इ. “पण इतक्यांतूनही कांही दोष सर्वसामान्य असे ठरण [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/indian_radio_resized1.jpg [postimage] => /2019/08/indian_radio_resized1.jpg [userfirstname] => Shrikrushn [userlastname] => Kshirsagar [post_date] => 23 Aug 2019 [post_author] => 71 [display_name] => श्री. के. क्षीरसागर [Post_Tags] => दीर्घा,भाषा,अलका [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2206] => Array ( [PostID] => 12760 [post_title] => आनंददायी शिक्षणासाठी मराठी माध्यम! [post_content] => [post_excerpt] => बहरीनमधून इथं आल्यानंतर मी मुलीला मराठी शाळेत प्रवेश घ्यायला गेले... [post_shortcontent] =>

राज्यकर्त्यांचे बोलणे आणि कृती यांमधील विसंगती हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा एक नेहमीचा विषय असतो. याउलट एक सामाजिक कार्यकर्ती मात्र आपल्या मुलींना आग्रहाने मराठी माध्यमात शिक्षण देऊन सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी स्वतःला कशी जोडून घेते हे उद्बोधक आहे. परदेशात असताना मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं आवश्यक होतं, मुंबईत आल्यावर मात्र आवर्जून मुलीच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाची निवड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा ठाकूर आपल्या ह्या लेखात त्यांचा माध्यमनिवडीचा अनुभव सांगतायत -

------------------------------------------------

मराठी भाषेतलं, मातृभाषेतलं शिक्षण हेच उत्तम शिक्षण याच्याबद्दल माझी खात्री होती. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण शिकतो, विशेषतः विज्ञान, गणित आणि इतर जी शास्त्रं शिकतो, त्या शास्त्रांची म्हणून एक भाषा असते. त्या शास्त्रांमधल्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना समजून घेणं हे ते विषय समजण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. या संकल्पना समजून घेणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. आपण मातृभाषेत विचार करतो, व्यक्तही मातृभाषेत होतो. मनातल्या मनामध्ये देखील जे चिंतन करतो ते आपल्या भाषेतच करतो. त्यामुळे एखादा शब्द जेव्हा आपल्याला अडतो, तेव्हा समजा तो इंग्लिशमधला असेल तर तो पहिल्यांदा तुमच्या मातृभाषेमध्ये समजून घ्यावा लागतो. म्हणजे परकी भाषा समजून घेणं म्हणजे त्यातलं भाषांतर समजून घेणं. तसेच आपले आजूबाजूचे जे काय अनुभव आहेत, आपलं जे काही एकूण वातावरण आहे [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190811-WA0008.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190811-WA0008.jpg [userfirstname] => Rekha [userlastname] => Thakur [post_date] => 22 Aug 2019 [post_author] => 2704 [display_name] => रेखा ठाकूर [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2207] => Array ( [PostID] => 13053 [post_title] => द बँड्स व्हिजिट [post_content] => [post_excerpt] => अरबी भाषेत 'प' ऐवजी 'ब' चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा या शहरात जातात. आधीच नवखे त्यात हिब्रू भाषा येत नसल्याने त्यांची पंचाईत होते. जवळ पुरेसे पैसेही नाहीत. एका रेस्टॉरंटमध्ये चौकशी करताना कळतं की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बस आहे. आता काय करायचं ? [post_shortcontent] => अरबी भाषेत 'प' ऐवजी 'ब' चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा या शहरात जातात. आधीच नवखे त्यात हिब्रू भाषा येत नसल्याने त्यांची पंचाईत होते. जवळ पुरेसे पैसेही नाहीत. एका रेस्टॉरंटमध्ये चौकशी करताना कळतं की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बस आहे. आता काय करायचं ?

द बँड्स व्हिजिट 

इजिप्तच्या अलेक्झांड्रिया पोलिस ऑर्केस्ट्राला इस्राएलच्या पेटा तिकवा येथील अरब कल्चरल सेंटरने सादरीकरण करण्यासाठी निमंत्रण पाठवलंय. अरबी भाषेत 'प' ऐवजी 'ब' चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा या शहरात जातात. आधीच नवखे त्यात हिब्रू भाषा येत नसल्याने त्यांची पंचाईत होते. जवळ पुरेसे पैसेही नाहीत. एका रेस्टॉरंटमध्ये चौकशी करताना कळतं की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बस आहे. आता काय करायचं ? बँड म्हटल्यास आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र येतं ? मंगल कार्यात ट्रम्पेट, क्लैरिनेट, ढोलीबाजा, ताशा, खुळखुळे वाजवणारी भडक रंगातील, युरोपियन पद्धतीचा गणवेश घातलेली लोकं डोळ्यासमोर येतात. बँड वाजवून ते लोकांचं लक्ष कार्यक्रमाकडे वेधून घेत असतात. नीट बघितलं तर असं लक्षात येईल की तिथे सगळ्यात दुर्लक्षित तेच असतात. कुणाचं लक्ष गेलंच तर ते त्यांच्या गणवेशाकडे जातं. त्यावरून त्यांची टर उडवली जाते. त्यांच्या वाजवण्यावरून त्यांची नक्कल केली जाते. खुळखुळे तर कायम चेष्टेचा विषय झालेले आहेत. त्यांचं चालणं, त्यांचं दिसणं यावरून गमती केल्या जातात. गाणं बदलण्यासाठी लोक त्यांना सारखं ओरडत असतात. कुणी नुसत्याच सूचना देत असतो. दिव्य मराठी
publish [postmainimage] => /2019/08/bjp-logo-clipart.jpg [postimage] => /2019/08/bjp-logo-clipart.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 20 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,दैनिक प्रहार,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2212] => Array ( [PostID] => 12310 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग – ५) [post_content] => [post_excerpt] => अधिकारी बाईंनी जे उत्तर दिले ते वाचून तुम्हीही म्हणाल, खरंच भाषा विभाग धन्य आहे. [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले हे 'माहिती अधिकाराचे  दिव्य' त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ह्या लेखमालेतील हा पाचवा लेख... (पुढे वाचा)

———————————————————————————————————————————------------------------------------------------

प्रश्न विचारणं म्हणजे नुसता त्रास!< [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190811-WA0006.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190811-WA0006.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 19 Aug 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => राजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2213] => Array ( [PostID] => 12923 [post_title] => के. एम. सी. महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी सोहळा [post_content] => [post_excerpt] => आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवण्यास आम्हाला मदत कराल? [post_shortcontent] =>

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. खोपोली येथील के. एम. सी. महाविद्यालयातील अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा हा वृत्तांत.

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://b [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190818-WA0006-1.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190818-WA0006-1.jpg [userfirstname] => Bhausaheb [userlastname] => [post_date] => 19 Aug 2019 [post_author] => 2555 [display_name] => डॉ. भाऊसाहेब नन्नवरे [Post_Tags] => प्रासंगिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2214] => Array ( [PostID] => 12971 [post_title] => प्रशिक्षक पर्मनंट! - दै. सकाळ [post_content] => [post_excerpt] => काहीही असले तरी शास्त्री यांना भारतीय क्रिकेटमधल्या 'व्यवस्थां'चे नीट ज्ञान आहे हे यावरून उघडच दिसते. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - १९ ऑगस्ट २०१९ 'भूत नावाच्या अनाकलनीय भीतीने माणूस अकारण भयभीत झालेला असतो. त्यापेक्षा ३७० व ३५ अ नावाचा बागुलबुवा किंचितही वेगळा नव्हता' असं लिहून ३७० नंतर काश्मीरमध्ये असलेल्या शांततेवर भाष्य करणारा दैनिक पुढारीचा आजचा अग्रलेख चांगला आहे. नागपूर तरुण भारत- इम्रान खान यांची पाकिस्तानात आणि आंतरराष्ट्रीय समुदायात वाईट स्थिती कशी आहे याचं वर्णन करणारा आजचा अग्रलेख ठाकठीक. "चीनच्या नेत्यांनी भारतात येऊन झोपाळ्यावर बसून कितीही झोके घेतले तरी त्यांच्याकडून भारतासाठी, 'दिवस तुझे हे फुलायचे' असे शब्द कधीही येणार नाहीत, याची जाणीव असलेली बरी. " असे वेधक वाक्य लिहिणारा मटाचा अग्रलेखही चीनची याप्रश्नी लुडबुड दाखवणारा आहे. बेळगाव तरुण भारतने सुद्धा 'पाकिस्तानचा मुखभंग' या शीर्षकाखाली हाच विषय निवडून चिकित्सा केली आहे. युनो मध्ये या निमित्ताने झालेले राजकारण आणि विविध देशांचे प्रतिसाद यात वाचायला मिळाले. दिव्य मराठी थोर वर्तमानपत्र आहे. त्यांच्या अग्रलेखाला सोमवारी चक्कं सुट्टी असते. लोकमत च्या अग्रलेखाचाही विषय हाच आहे. जोडीला, चीनचे विस्तारवादी धोरण आणि त्यांच्यापासून भारताने बाळगायची सावधगिरी यासंबंधी अग्रलेख भाष्य करतोय. सामनाचाही अग्रलेख याच विषयावर. अर्थात नेहमीच्या आक्रमक शैलीत. तो लिहित असताना संपादकांना कायम हे भान असते की हा लेख मुख्यत्वे शिवसैनिक वाचणार आहेत. शिवसैनिकांना जी भाषा कळते आणि पटते, त्याच भाषेत सामना चे अग्रलेख असणे त्यामुळेच स्वाभाविक आहे. 'स्वातंत्र्य-कल्पनेचे कलेसंदर्भात चिंतन' अशा जड विषय [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Untitled.jpg [postimage] => /2019/08/Untitled.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 19 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,सकाळ,क्रिडा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2215] => Array ( [PostID] => 12927 [post_title] => कमलादेवी महाविद्यालयात पाऊसगीतांचा जल्लोष [post_content] => [post_excerpt] => आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. [post_shortcontent] =>

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा.

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham

सिनेमा रचनेच्या दृष्टीने पाहताही परिपूर्ण ‘सिनेमा’ वाटतो. संवादात मुक्तपणा असला तरी दोन्ही पात्रांच्या एकमेकांशी असलेल्या गृहीतकाचा आलेख आपल्यासमोर पुरेपूर खुलू दिला आहे. यातून एक स्थिर अ [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/jau-kaha-bata-ae-dil.jpg [postimage] => /2019/08/jau-kaha-bata-ae-dil.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2217] => Array ( [PostID] => 12895 [post_title] => अमृता सुभाष सॅक्रेड गेम्समध्ये [post_content] => [post_excerpt] => सिनेमॅजिकच्या वाचकांना सॅक्रेड गेम्स पाहण्याचे आवाहन [post_shortcontent] => अमृता सुभाष सॅक्रेड गेम्समध्ये वैचारिक बैठक असलेल्या, उत्तम वाचन असलेल्या आणि सौंदर्य-अभिनय यांची नेमकी सांगड ज्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते अशा मराठी अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचे नाव पहिल्या फळीत आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि पार्श्वगायन अशा चारही क्षेत्रात अमृताची कामगिरी लक्षणीय आहे आणि ती उत्तम लेखिकासुद्धा आहे. एवढे असूनही ती कायम लो प्रोफाइल असते, जमिनीवर असते. चांगल्याला चांगले म्हणण्याची दिलदारी आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा स्पष्टवक्तेपणाही तिच्याकडे आहे. त्यामुळेच तिच्या कारकीर्दीत ती हळूहळू परंतु निश्चित दिशेने वाटचाल करत आली आहे. ‘गली बॉय’ हा तिच्या कारकीर्दीतला एक माइल स्टोन होता तर ‘सॅक्रेड गेम्स’मधील तिच्या प्रवेशाने तिच्यातील अभिनेत्रीसाठी शक्यतेची शेकडो दारे उघडून दिली आहेत. अमृताने सिनेमॅजिकच्या वाचकांना सॅक्रेड गेम्स पाहण्याचे आव्हान केले आहे. ते पाहातानाच तिला आपण शुभेच्छाही देऊ या- [videopress UIrx2PRp] [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/amruta.jpg [postimage] => /2019/08/amruta.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => वेब सिरिज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2218] => Array ( [PostID] => 12656 [post_title] => ‘पिझ्झा’ची जन्मकथा ! [post_content] => [post_excerpt] => सतत समुद्रसफरीवर असलेल्या एका माणसाच्या बायकोचे नाव मरिनारा होते. तिने सगळ्यात पहिल्यांदा असा झटपट पिझ्झा बनवला आणि नवऱ्याला दिला. तेव्हापासून हा झटपट पिझ्झा नाविकांमध्ये  आवडता झाला. [post_shortcontent] =>

पिझ्झा तुम्हांला फार आवडतो ना, पण पिझ्झाचा शोध कसा लागला माहिती आहे ?

पिझ्झा म्हटलं की लहान-थोर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. काय ते वेगवेगळे टॉपिंग्ज! वा! मूळ इटालियन असलेला हा पिझ्झा आता अनेक देशांत त्यांच्या चवीप्रमाणे मिळतो. पिझ्झा नेमका कोणी पहिल्यांदा शोधून काढला याची काही इतिहासात नोंद नसली तरी पार १० व्या शतकाच्याही आधी इटलीमध्ये पिझ्झा तयार होत असे. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक प्रकारचे  पिझ्झा बनू लागले. या सगळ्या पिझ्झा प्रकारांत पिझ्झा ‘मरिनारा’ आणि ‘मार्गरिता’ हे सगळ्यात आवडते प्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. आता तर पिझ्झा बेसही निरनिराळ्या प्रकारचे मिळू लागले आहेत. मूळ इटालियन पिझ्झा हा मऊसूत असतो। मरिनारा पिझ्झा हा दर्यावर्ती, कोळी लोकांचा फार आवडता प्रकार होता. तो अगदी साधा असायचा. त्यावर लसूण, ओरिगानो, टोमॅटो असे फार तर! आणि याचे हे नाव कसे पडले माहितीये? सतत समुद्रसफरीवर असलेल्या एका माणसाच्या बायकोचे नाव मरिनारा होते. तिने सगळ्यात पहिल्यांदा असा झटपट पिझ्झा बनवला आणि नवऱ्याला दिला. तेव्हापासून हा झटपट पिझ्झा नाविकांमध्ये  आवडता झाला. मार्गारिटा हा पिझ्झा प्रकार १८८९ साली एका शेफने तयार केला. 'पिझझेरिया दी पित्रो' या नावाच्या बेकरीत काम करणाऱ्या राफेल एसपोसितो या शेफने इटालियन राणीसाठी हा पिझ्झा तयार केला.  राजा उंबेर्तो पहिला आणि त्याची राणी मार्गारिता यांच्या आगमनाप्रीत्यर्थ त्याने तीन रंगांचे तीन पिझ्झा तयार केले. हिरवा पिझ [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/1-1.jpg [postimage] => /2019/03/1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Aug 2019 [post_author] => 2059 [display_name] => सोनाली कोलारकर-सोनार [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2219] => Array ( [PostID] => 12890 [post_title] => सैन्यदलांमध्ये समन्वय - दै. पुढारी [post_content] => [post_excerpt] => एकाच देशाच्या सैन्याचे दोन विभाग एकाच युद्धात वेगवेगळ्या मोहिमांवर होते, हे खरे तर विचित्रच होते [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - १७ ऑगस्ट २०१९ नावात साम्य असलं तरी बेळगाव तरुण भारत हा अजिबात संघ परिवाराचा भाग नाही. किरण ठाकूरांचा तरुण भारत मुख्यत्वे बेळगावात मराठीचा झेंडा उचलून धरणारा आणि सीमाप्रश्नावर आक्रमक असलेला पेपर आहे. पण आजचा पंतप्रधानांच्या भाषणावरचा अग्रलेख वाचताना नागपूर तरुण भारत वाचतोय की काय असा भास झाला. :) मग नागपूर तरुण भारत तर संघाचं मुखपत्रच समजलं जातं. त्यामुळे त्यांचा अग्रलेख मोदी स्तुतीने भरलेला असल्यास त्यात नवल ते काय ? मटाचा अग्रलेखही सीडीएस, म्हणजे तीनही सैन्यदलांचा मिळून एक सर्वोच्च अधिकारी नेमणे, या विषयावर असून त्याची तीव्र आवश्यकता आणि निर्णयाचे स्वागत करणारा आहे. दिव्य मराठीचा ४०० शब्दांचा अग्रलेख चक्कं 'सेक्रेड गेम्स' या अनुराग कश्यप च्या वेब सिरीज वर आधारलेला आहे. या सिरीजचे संवादांसह वर्णन आणि विश्लेषण त्यात केलं आहे. सध्याच्या राजकारणाशी जोडलेले सिरीजचे संदर्भ वाचून अक्षरशः हसू येतं. त्यामुळे तो अग्रलेखापेक्षाही, एखाद्या पत्रकाराची फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. पण असो. लोकमत - काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर भेटीसाठी दिलेले आमंत्रण; या भेटीमुळे होवू शकणारे सकारात्मक परिणाम हा एक भाग. आणि राजस्थानमधून मनमोहन सिंग हे राज्यसभेत पुन्हा निवडून जात आहेत; सध्याच्या आर्थिक तणावांच्या काळात सिंग संसदेत पुन्हा येण्याचे महत्व कसे असेल, हा दुसरा भाग अग्रलेखात विषद केला आहे. या दोन महत्वाच्या घटनांचे स्वागत करणारा लोकमतचा अग्रलेख सुंदर जमला आहे. तिहेरी तलाक बंदी, ३७० चे उच्चाटन, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी मोदींनी [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/1.jpg [postimage] => /2019/08/1.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 17 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,निवडक अग्रलेख,पुढारी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2220] => Array ( [PostID] => 12886 [post_title] => चित्रस्मृती आप की कसम-- वादळी विषय, संयत हाताळणी  [post_content] => [post_excerpt] => चित्रस्मृती - आप की कसम-- वादळी विषय, संयत हाताळणी  [post_shortcontent] => चित्रस्मृती आप की कसम-- वादळी विषय, संयत हाताळणी दिग्दर्शकाची प्रवृत्ती/प्रकृतीचा प्रभाव त्याच्या कलाकृतीवर पडणे/असणे अगदी स्वाभाविक आहे. 'आप की कसम ' ( १९७४) हा चित्रपटही असाच. प्रेम विवाहाच्या सुखाच्या संसारात ( राजेश खन्ना व मुमताज) पतीला संशय येतो की तिचे आणखीन कोणाशी तरी ( संजीवकुमार) विवाहबाह्यसंबंध आहेत. तो प्रचंड गैरसमजात राहतो आणि त्याचा हा बळावलेला संशय सहन न झाल्याने पत्नी त्याच्यापासून दूर जाण्याचा ठाम निर्णय घेते.... तब्बल पंचेचाळीस वर्षांपूर्वी व्यावसायिक चित्रपटात असा विषय क्वचितच येई आणि तीदेखिल निर्माते जे. ओम प्रकाश यांनी दिग्दर्शन पदार्पणातच असा विषय हाताळला. ते करताना त्यांनी चित्रपटाची मनोरंजनाची चौकट सांभाळत गीत संगीत व नृत्य यांच्या जोडीने हा विषय पडद्यावर आणला आणि यश मिळवले. दक्षिण मुंबईतील नाझ चित्रपटगृहात या चित्रपटाने ज्युबिली यश संपादले. चित्रपटाचे जग अनेक प्रकारच्या गोष्टींनी भरलयं आणि त्याचा प्रत्यय कधी, कसा, कुठे येईल हे सांगता येणार नाही. निर्माता आणि दिग्दर्शक जे. ओम प्रकाशही अगदी तसेच. खरं तर दशकभरापूर्वीच त्यांनी चित्रपट निर्मिती थांबवली, आपला नातू ह्रतिक रोशनच्या यशस्वी वाटचालीला सदिच्छा देण्याचा आनंद ते घेऊ लागले. पण अशातच त्यांची तब्येत वाढत्या वयानुसार ढासळत होती, शरीर दमले होते, बोलणे अस्पष्ट होत होते, पण तरीही त्यांनी जुहू येथील आपल्या निवासस्थानापासून ओशिवरा येथील आपल्या फिल्म युगच्या  कार्यालयात येणे थांबवले नाही. वयाच्या चक्क नव्वदीपारही ते अगदी दररोज किमान एक तास तरी येत, आपल्या कार्यालयात आपल्या अनेक चित्रपटांच्या ट्राॅफीज, लोकप्रिय संगीताच्या गोल्डन डिस्क, कॅमेरासोबतचा आपला भव्य फोटो यांच्या सहवासात तासभर शा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/aap-ki-kasam.jpg [postimage] => /2019/08/aap-ki-kasam.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2221] => Array ( [PostID] => 12572 [post_title] => डॉक्टरांची अशी पण प्रॅक्टिस- फेरफटका- जून'२०१९ [post_content] => [post_excerpt] => ‘पर्यावरण शिक्षण घरोघरी’ ही संकल्पना घेऊन २००४ साली ‘आपलं पर्यावरण’ मासिक प्रा. विद्याधर वालावलकर यांनी सुरू केलं. [post_shortcontent] => नियतकालिकांच्या जगात फेरफटका मारुन त्यातील  रंजक, उद्बोधक, महत्त्वाचे असे निवडक काही थोडक्यात वाचकांना सांगणाऱ्या सदरातील हा नवा लेख. जून महिन्यात आलेली शेकडो नियतकालिके वाचून त्यातून ही माहिती निवडली आहे. अर्थात याशिवायही बरेच काही त्या त्या अंकांमध्ये असेल परंतु निवडकची प्रत्येकाची एक व्याख्या असते आणि कसोटीही असते. लेखकाला फेरफटका मारताना जे वेगळे वाटले त्याच्या या नोंदी- या सदरावर प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. काही अपेक्षा असतील तर त्याही मोकळेपणी सांगा. नक्कीच विचार करु. डॉक्टर ही पदवी फसवी आहे. वैद्यकिय उपचार करतो तो आपल्या नावामागे ‘डॉ.’ लावतो आणि जो संशोधन करुन प्रबंध लिहितो, त्याला पीएच्.डी. मिळते. तो पण आपल्या नावामागे ‘डॉ.’च लावतो! ह्या दोन प्रकारच्या ‘डॉ.’ मुळे काय गोंधळ उडतो हे ‘हॉटेल’ कादंबरीत नेमकेपणाने दाखवलं आहे. हे सांगायचं कारण डॉक्टर होण्यासाठी म्हणजे वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण घेताना शिक्षण काळात काय काय आणि कुठली पुस्तकं अभ्यासावी लागतात आणि त्याची तऱ्हा काय असते ह्याचा धांडोळा डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी ‘आणि ग्रंथोपजीविये’ – अजाणत्यांना डॉक्टर करणाऱ्या ग्रंथमादियाळीचं स्मरण या ‘महाअनुभव – जुलै २०१९’ अंकात खुमासदार पद्धतीने केले आहे. डॉ. अभ्यंकर लिहितात, वैद्यकीय शिक्षणात सलामीलाच गाठ पडते ती ‘ग्रेज अॅनाटोमी’ या बृहतग्रंथाची. याचा मुख्य फायदा असा, की हे पुस्तक घेताच आई-बापांना पोरगं अचानक लईच हुशार वाटायला लागतं. त्याच्या हातातला तो जाडजूड ग्रंथराज पाहताच त्यांचा उर भरुन येतो. शिवाय हे एका विषयाचे पुस्तक, अशी आणखी बरीच आहेत, ही भावना तर त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे करते. पण लवकरच पोराच्या असं लक्षात य [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/collage.jpg [postimage] => /2019/08/collage.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Aug 2019 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => बहुविध संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2222] => Array ( [PostID] => 12375 [post_title] => कोंकणी म्हणी [post_content] => [post_excerpt] => वैकुंठ सराफांच्या मनाच्या मोठेपणाने भारावून गेलेली आजी मात्र पदराने डोळे पुसत म्हणाली, ‘इस्तोचँ मनास फस्ताक उरना.’ [post_shortcontent] => अंक – अमृत, जानेवारी १९६५ त्रिवेणीच्या लग्नासाठी पापडांचा घाट घातला होता. आजूबाजूच्या बायका पापड लाटण्यासाठी जमल्या होत्या. गप्पागगोष्टींच्या रंगांत पटापट पापड लाटून होत होते. लाटलेल्या पापडांच्या चळती उचलून मुले अंगणांत नेऊन ते पापड वाळत टाकत होती. कामिनी मात्र उगीच इकडून तिकडे येरझारा घालीत, ‘अग बयु, पापडांची पिठी कुटायला लवकर ये. अग गजऱ्या, लाटून झालेले पापड उन्हांत वाळत टाक,’ असे हुकूम सोडत उगाचच आरडाओरडा करीत होती. ते पाहून जाई म्हणाली, ‘ह्या कामूचा उगाचच आरडाओरडा चालला आहे. एक कांही पापड लाटून झाला नाही अजून हिच्या हातून. गाजावाज मात्र किती करते बघा.’ पापडांच्या पिठीच्या गोळ्या विळीवर कापीत बसलेली आजी जाईकडे बघून हसून म्हणाली, 'जायू, अग तसंच असायला हवं माणसानं., ‘नडणी कशीय आसूं, कण्णो बरॉ हालता मूं!’ नडणी कशी का होईना! इरले (कण्णो) चांगले झकास हालते आहे ना! मग झालं तर!' शेतांत भाताची रोपे रुजून आल्यावर त्यांच्याबरोबर रुजलेले गवत वगैरे उपटून टाकायचे असते. त्याला ‘नडणी’ म्हणतात. हे गवत उपटून टाकणाऱ्या बायका पावसांत डोक्यावर इरली घघेऊन हे काम करतात. गवत उपटतांना होणाऱ्या हालचालीने त्यांच्या डोक्यावरची इरली हालतात. एक बाई होती कामचुकार. ती नडणी न करतां फक्त गप्पागोष्टीच करीत होती व उगीचच डोक्यावरचे इरले हलवीत होती. तिचे जोरजोरांत हलणार इरले पाहून लोकांना वाटत होतें, की बाई झपाझप नडणी करते आहे. बाबुसो कुंभार म्हणजे सदा गरजू माणूस. नेहमी यायचा आणि काकांकडून पांचदहा रुपये उसने घेऊन जायचा आणि परत करतो म्हणून सांगितल्या दिवशी कधीच परत करायचा नाही. अशाच एकदा, दिवाळीच्या आधी येऊन तो काकांकडे पंचवीस रुपये मागूं लागला. तेव्हा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/konkani22nov-2012-3.jpg [postimage] => /2019/08/konkani22nov-2012-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Aug 2019 [post_author] => 2799 [display_name] => कमला वाघ [Post_Tags] => दीर्घा,भाषा,अमृत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2223] => Array ( [PostID] => 12878 [post_title] => झोले में उसके पास..- दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => ‘सामान कुछ नही है फटेहाल है मगर, झोले में उसके पास कोई संविधान है’ [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - दिनांक १६ ऑगस्ट २०१९ आजच्या प्रहारच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे ' आधी पुनर्वसन, मग राजकारण ' आणि त्याला साजेसे डोस सर्व पक्षांना पाजले आहेत. राजकीय नेत्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा करण्याऐवजी स्वतः एक एक पूरग्रस्त गाव दत्तक घेऊन त्याचं पुनर्वसन का करू नये? असा सवाल यात व्यक्त केलाय. सामनातला अग्रलेख मोदींच्या कालच्या भाषणावर आहे. आणि त्यात केलेली मोदींची भलामण पाहता, हाच तो भाजपविरोधी घणाघात करणारा सामना आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. वृत्तपत्रे आणि त्यांच्या अग्रलेखांवर पडणारे राजकारणाचे पडसाद मोठे रंजक असतात. कालच्या भाषणाचे विश्लेषण करणारा लोकमतचा अग्रलेखही चांगला झाला आहे. मटाच्या अग्रलेखातलं एक वाक्य अतिशय आवडलं " मोदी सरकार तज्ज्ञाकडे परराष्ट्र खाते सोपवू शकते, एकच लष्करप्रमुख नेमू शकते, ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते, तर अर्थकारणाची सूत्रे या विषयातील 'कटू पण पथ्यकर' वागणाऱ्या तज्ज्ञाकडे का सोपवत नाही? " ..... माझ्या मनातही हा भावनिक विचार अनेकदा येऊन गेला आहे की धाडसी निर्णय घेणाऱ्या मोदींनी, देशाच्या भल्यासाठी थेट मनमोहन सिंगांना अर्थमंत्री म्हणून का नेमू नये ? पण राजकारण आपल्यासारख्या भावनाप्रधान माणसांवर चालत नसते. असो. परवा १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचाही स्वातंत्रदिन होत्या. आपल्या बरोबरचं जन्म झालेल्या या देशाची झोळी ७२ वर्षांनी सुद्धा रिकामी का राहिली यामागील कारणांचा उहापोह करणारा लोकसत्ताचा अग्रलेख अप्रतिम आहे. तोच आजचा निवडक अग्रलेख म्हणून निवडला आहे. निम्म्याहून अधिक पेपर्सना काल स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने आज निवडीत स्पर्धा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/imran-khan.jpg [postimage] => /2019/08/imran-khan.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 16 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,लोकसत्ता,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2224] => Array ( [PostID] => 12869 [post_title] => शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट मातीची! (भाग - एक) [post_content] => [post_excerpt] => आईकडील मामा, मावशी या नात्यांतही मातृकाचा भाव असल्याने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये त्यात साम्य असलेले दिसते. [post_shortcontent] =>

भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. विविध भाषेतील शब्दांमधून माती – मातृका – मृत्यू यांच्यातील अतुट नाते अधोरेखित करणारा हा लेख...  (पुढे वाचा)

---------------------------------------------------------------------

माती - मातृका - मृत्यू

ऑगस्ट महिना अर्धा संपलाय. जुलैअखेर पडलेल्या पावसाने निर्माण केलेली पुरस्थिती अजून नियंत्रणात आलेली नाही. या पुराचा अनुभव घेतलेल्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सावरायला बराच काळ जाईल. पाऊस लांबणीवर पडला की तो हवासा वाटणं साहजिकच आहे, पण त्याने कधी आतासारखा अति येऊन कहर केला तरी तो नकोसा होत नाही. पावसाच्या रूपाच्या अशा किती तरी तऱ्हा! पण तरी तो हवाचहवा! पहिल्या पावसात भरून आलेल्या आभाळाच्या धुंद वातावरणात दरवळणाऱ्या  मातीच्या गंधाने आपल्यासह सारी सृष्टीही हरखून गेलेली असते. पावसाप्रमाणे मातीची रूपंही माणसाला आदिम काळापासून ओढ लावत आलेली आहेत आणि त्याचे प्रतिबिंब आपण वापरत असलेल्या शब्दांतून दिसते.

हेही वाचाः-

दुकानजत [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190814-WA0001.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190814-WA0001.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 16 Aug 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => ज्ञानरंजन,लोकमत,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2225] => Array ( [PostID] => 12853 [post_title] => स्वातंत्र्यदिनापुढील आव्हाने ! - दै. महाराष्ट्र टाईम्स [post_content] => [post_excerpt] => 'राष्ट्रवाद के साइड इफेक्ट्स'नावाचा ब्लॅक कॉमेडी असलेला आजच्या काळाचे प्रतिबिंब दाखवणारा उत्तम चित्रपट निघू शकेल. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - दिनांक १५ ऑगस्ट २०१९ प्रहारचा अग्रलेख पारंपारिक स्वातंत्रदिन स्पेशल आहे. फक्त एकच त्यात उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र हे महात्मा गांधी, शाहू, फुले, आंबेडकर, रानडे यांचं पुरोगामी राज्य असं म्हटलंय. आता गांधी महाराष्ट्राचे कसे हे उमगत नाही आणि रानडे यांचा उल्लेख फारच आश्चर्यकारक. सकाळचा अग्रलेख पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महापुराने झालेली दुर्दशा आणि सरकारकडून अपेक्षा यांचे वर्णन करतोय. सरन्यायाधीशांनी यंत्रणावर नोंदवलेली निरीक्षणे आणि ताशेरे यांच्यावर भाष्य करणारा लोकसत्ताचा अग्रलेख गोल गोल विषय मांडून हातात फारसं काही देत नाही. सामनाचा अग्रलेख टिपिकल स्वातंत्र्यदिन, काश्मीर, ३७०, हिंदुत्ववाद वगैरे वगैरे वळणाचा आहे. मुंबई तरुण भारत चा अग्रलेख सुद्धा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने स्वाभाविकपणे सरकारचे अभिनंदन कौतुक वगैरे असाच आहे. किरण ठाकूरांच्या बेळगाव तरुण भारतचा अग्रलेखही साधारण त्याच अंगाने जातोय, पण पाकिस्तानला खास झोडून काढणारा आहे. लोकमतचा अग्रलेख स्वातंत्र्यदिनाचा जनरल आढावा घेणारा.. पण याच विषयाला वाहिलेला असूनही मांडणीच्या दृष्टीने संतुलित आणि वाचनीय असलेला अग्रलेख आज महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचायला मिळाला. त्यामुळे आजच्या निवडक साठी त्याची निवड केली आहे. खालच्या लिंकवर क्लिक करून हा लेख वाचता येईल. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/challenges-ahead-of-independ [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/70678244.jpg [postimage] => /2019/08/70678244.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 15 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,महाराष्ट्र टाईम्स,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2226] => Array ( [PostID] => 12650 [post_title] => निर्भीड महावीरसिंग [post_content] => [post_excerpt] => रामोशानं त्यांच्या उघड्या पाठीवर वेत मारायला सुरुवात केली. ‘एक’ महावीरसिंगांच्या पाठीवर वेत कडाडला आणि  महावीरसिंगांच्या ओठांतून शब्द उमटले, ‘इन्कलाब जिंदाबाद..’ ‘दोन...’ पुन्हा तेच ‘इन्कलाब जिंदाबाद..’ वेताचे ३० फटके आणि तितक्याच वेळा ‘इन्कलाब जिंदाबाद..’ ची उंच आवाजात घोषणा! शिक्षा पूर्ण झाल्यानंतर महावीरसिंगांना लाकडी चौकटीपासून मोकळं करण्यात आलं. कुणाचाही आधार न घेता रक्तबंबाळ झालेले महावीरसिंग चालत कोठडीकडे गेले. त्या दिवशी ३० फटक्यांची शिक्षा सोसूनही खंबीर उभा राहिलेला पहिला माणूस बेल्लारी तुरुंगानं पाहिला. [post_shortcontent] =>

ही गोष्ट आहे एका सच्च्या देशभक्ताची आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या एका निर्भीड क्रांतिकारकाची... त्याचं नाव होतं महावीरसिंग! ९ ऑगस्ट क्रांतिदिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन. या दिवशी तरी आपण आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक भारतीयाला मनोमन नमस्कार करून त्यांची आठवण जागवूया. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण जबाबदार नागरिक बनून आदर करूया.   

उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्यातील कासगंजच्या शाळेत महावीरसिंग शिकत होते, तेव्हाची घटना आहे. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाचं आंदोलन देशभर पसरत चाललं होतं. देशप्रेमी जनता त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत होती. गावागावांतील सरकारी अधिकारी, श्रीमंत आणि अमीर-उमराव मंडळी मात्र आंदोलनापासून दूर राहात होती. ब्रिटिश सरकारशी आपण कसे आणि किती प्रामाणिक आहोत आणि काँग्रेसचं आंदोलन किती चुकीचं आहे हे सांगून आपली राजनिष्ठा दाखवावी, म्हणून कासगंजच्या रायबहादूर खानबहादूर आणि सरकारी अधिका-यांनी एकदा सभेचं आयोजन केलं होतं. गावातल्या लोकांबरोबर त्यांनी शाळेतील मुलांनाही गोळा केलं होतं. सभा सुरू झाली. एकेक वक्ता व्यासपीठावर येऊन ब्रिटिशांचे गोडवे गात क्रांतिकारकांना आणि काँग्रेसला दूषणं देऊ लागला. विद्यार्थ्यांमध्ये बसलेल्या एका मुलाला ते सहन झालं नाही. भर सभेत तो जोरात ओरडला, ‘महात्मा गांधी की...’ आणि इतर मुलांनी ‘जय’ म्हणत घोषणा पूर्ण केली. त्यांनतर सभेत गांधीजींचा जयजयकारच ऐकू येऊ लागला. घोषणा देत मुलं-माणसं उठली आणि सभा उधळली गेली. चिडलेल्या आयोजकांनी घोषणा देणा-या महावीरसिंगांना हुडकून का [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/New-Doc-2019-07-13-07.jpg [postimage] => /2019/08/New-Doc-2019-07-13-07.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Aug 2019 [post_author] => 2643 [display_name] => प्रकाश कामत [Post_Tags] => इतिहास,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2227] => Array ( [PostID] => 12843 [post_title] => बसमध्ये अवचित भेटणारे चित्रपट/अमोल उद्गिरकर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => बसमध्ये अवचित भेटणारे चित्रपट झोप येत नाही आणि जागेही राहवत नाही अशी अवस्था बसच्या प्रवासात असते. बाहेरच्या अंधारात पुसटशी दिसणारी पळती झाडे, बसमधील अंधार आणि बसच्या आवाजाची लय. अशा वेळी बसमध्ये अचानक आपला पहायचा राहून गेलेला एखादा चित्रपट लागतो अथवा आपल्याला पहायची अजिबात इच्छा नसलेला चित्रपट लागतो...आपल्यापुढे काही पर्यायच नसतो.. ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांची पण स्वतःची Sociology , इतिहास , भूगोल आणि अर्थशास्त्र असं बरच काही असत . मी जेंव्हा पुण्याला शिकायला आलो होतो , तेंव्हा प्रचंड होमसिक झालो होतो . वारंवार पुण्याहून परभणीला जायचो . त्याकाळात असंख्य वेळा ट्रॅव्हल्समधून प्रवास करावा लागला . त्याकाळात मनस्थिती मोठी विचित्र असायची . एक तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपण कुणीच नाही , अशी ठुसठुसणारी भावना असायची . मुळातच कमी असलेला आत्मविश्वास अजूनच रसातळाला गेला होता . त्यात भर म्हणजे परभणीवरून पुण्याला जाताना घर सोडून जाण्याचं प्रचंड दुःख झालेलं असायचं . ट्रॅव्हल्समधले लाईट बंद झाले की मला अजूनच एकटं एकटं असण्याचं फिलिंग यायचं . ट्रॅव्हल्समध्ये दाखवले जाणारे सिनेमे हा या ठुसठूसत्या मनावर रामबाण उपाय आहे , असं काही प्रवासानंतर मला लक्षात आलं . त्यावेळेस आमच्या ट्रॅव्हल्समध्ये गोविंदा , मिथुन आणि बॉबी देओलच्या सिनेमाचा भडीमार असायचा . मला लक्षात आलं की हे सिनेमे बघताना काहीवेळापुरता का होईना आपल्या चिंता गायब होतात . त्यावेळेस गोविंदाचा 'दुल्हेराजा ' प्रदर्शित झाला होता .तो सिनेमा हमखास ट्रॅव्हल्समध्ये लागायचा .तो सिनेमा मी ट्रॅव्हल्समध्ये मोजून २३ वेळा पाहिला होता . प्रत्येकवेळेस मी तितकाच खिदळत तो सिनेमा बघितला होता . मला आज पण तो सि [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/bus-movie.jpg [postimage] => /2019/08/bus-movie.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,सोशल मिडीया [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2228] => Array ( [PostID] => 12828 [post_title] => जागतिक अर्थकारणाला ओहोटी - दै. लोकमत [post_content] => [post_excerpt] => हा आर्थिक तणाव विपरीत परिणाम करणारा असला, तरी तो रोखण्याची क्षमता सध्या कुणातच नाही [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - दिनांक १४ ऑगस्ट २०१९ लोकसत्तेचा अग्रलेख हॉंगकॉंग आणि चीन यांच्यातील तणावाचे चित्रण करतोय. प्रत्यक्ष एकही वाक्य आपल्याबद्दल न लिहिता, आंतरराष्ट्रीय घटनांचा संबंध भारतातील परिस्थितीशी जोडण्याची एक आगळी शैली गिरीश कुबेरांनी विकसित केली आहे. तिचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आजचा अग्रलेख. पाकिस्तानच्या अगतिकतेवर 'सकाळ'चा अग्रलेख वाचनीय आहे. मटा ने ' निर्णयानंतरचे आव्हान ' या लेखातून काश्मीर प्रश्नावर सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ' प्रहार ' ने दहावी परीक्षेच्या गोंधळावर लिहिलेला अग्रलेखही पालकांच्या जिव्हाळ्याचा असल्याने वाचनीय झाला आहे.  'काश्मीरनंतर बलुचिस्तान' हा पुढारी चा अग्रलेख तर फारच आक्रमक आणि जबरदस्त लिहिलाय. पण आजचा निवडक अग्रलेख ' दै. लोकमत' चा निवडला आहे. सध्याची आर्थिक स्थिती, वाहन उद्योगापासून आयटी पर्यंत सर्वच सेक्टर्स ना जाणवणारी मंदी, त्याची जागतिक कारणे, या सर्वांचा थोडक्यात आणि तरीही माहितीपूर्ण उहापोह  या छोटेखानी अग्रलेखात केला आहे. त्यामुळे विषय, माहिती, आणि भाष्य या तीनही अंगांनी हा अग्रलेख सरस वाटतो. या लिंकवर क्लिक करून अग्रलेखाचा आस्वाद घ्या. https://www.lokmat.com/editorial/downfall-global-economy/ दै. लोकमत, संपादक - विनायक पात्रुडकर ********** हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील. सुधन्वा कुलकर्णी [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/economy_201907262491.jpg [postimage] => /2019/08/economy_201907262491.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 14 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => अर्थकारण,लोकमत,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2229] => Array ( [PostID] => 12373 [post_title] => कशासाठी हे कॉलेज शिक्षण? [post_content] => [post_excerpt] => आत्मसात् करणे म्हणजे पाठांतर-घोकंपट्टी करणे नव्हे. परीक्षेपुरते अजीर्ण करून नंतर त्याचा निचरा करणे तर नव्हेच नव्हे. [post_shortcontent] => अंक – किर्लोस्कर, जुलै १९६३ महाविद्यालयीन जीवनाचा काळ हा जीवनांतील एक अत्यंत विलोभनीय काळ असतो. जीवनांत काही गोष्टी अशा असतात की त्यांची स्मृती नेहमी उत्कटच राहते. पहिली मैत्री, पहिली प्रीती, ध्येयवादाचे पहिले आकर्षण, व्यावसायिक जीवनांतील पहिले पदार्पण या अशाच कांही गोष्टी आहेत. या गोष्टींचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला सामान्यपणे ज्या वयांत येतो ते वयही महाविद्यालयीन जीवनाच्या कालखंडाचेंच असते. या कालखंडाची आठवण याचमुळे जीवनांत पुढे कधी पुसली जात नाही. उत्सुकता, उत्साह, खेळकरपणा, बंधनाच्या पलीकडे जाण्याची वृत्ती, आपल्या भविष्यकालाविषयी कांहीशी साशंकत, नेत्रदीपक असे आपल्या हातून कांही घडावें ही ईर्ष्या, तसे घडेल अशी आशा, अननुभूत भावजीवनाची पहिली ओळख, एक अकारण हुरहूर अशा अनेकविध रंगांचे इंद्रधनुष्य या कालखंडावर आपली मनोहर कमान टाकून उभे असते! या काळांतील जीवन एक चैतन्यशाली ऊनपावसाचा खेळ असतो. याच इंद्रधनुष्याचे इंद्रवज्रात रूपांतर करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे खरें कार्य आहे! या काळांतील सुखदुःखे ही कांहीशी आभासमय असली तरी जीवनावर संस्कार करण्याच्या दृष्टीने अतीव परिणामकारक असतात. युवकांचे शील याच काळांत घडत असते आणि या शीलाच्या आधारानेच राष्ट्रे उभी राहात असतात. विद्यापीठ हे राष्ट्राचे सर्वांत मोठे शक्तिकेंद्र आहे. अणुशक्ती केंद्रपेक्षाही या केंद्राचे महत्त्व अधिक आहे. हे शक्तिकेंद्र कार्यक्षम असेल तर राष्ट्र कितीही मोठे आघात पचवून पुन्हा उभे राहूं शकेल. याउलट हे केंद्रच कमजोर झाले तर अत्यंत समृद्ध राष्ट्रही कालांतराने धुळीला मिळाल्याखेरीज राहणार नाही. या विधानांत अतिशयोक्ती नाही तर केवळ वस्तुस्थितीचे निदर्शन आहे. विद्यापीठांचे व पर्यायान [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/परीक्षा.jpg [postimage] => /2019/08/परीक्षा.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Aug 2019 [post_author] => 2775 [display_name] => देवदत्त दाभोळकर [Post_Tags] => चिंतन,शिक्षण,किर्लोस्कर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2230] => Array ( [PostID] => 12646 [post_title] => वक्त [post_content] => [post_excerpt] => खरंच, कामाच्या रेट्यात, स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात, आपण काय गमावलंय, याची खबरच नाही लागली रे. - त्याचं काळीज ओरडत होतं. [post_shortcontent] =>

अम्मी, अब्बूंनी तुला आनंद व्हावा म्हणून हा रेडिओ दिला तसं आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता तर... छोटीशी हृद्य कथा-

सकाळचे सात वाजले होते. जमादारांच्या घरात नेहमीप्रमाणे रेडिओची पिरपीर चालली होती. शन्नूबेन चपात्या लाटत होती. सारा आणि दानिया शाळेला जायची तयारी करत होत्या. चपात्या भाजता भाजताच शन्नू एका हाताने रेडिओचं बटण फिरवत होती. तिला हवं ते स्टेशन सापडतच नव्हतं! "रेहने दे ना अम्मी कायको सुबह सुबह उस रेडिओ की कटकट!" दानिया वैतागून म्हणाली. "ओय चुप! किती छान छान गाणी लागतात सकाळी. और इस रेडिओको तू कुछ मत कह... तुझ्या अब्बांनी खास माझ्या वाढदिवसाला दिलाय बघ तो. मला गाणी ऐकायची भारी आवड, म्हणून खास कोल्हापूरवरून आणलाय त्यांनी." "काश.. अब्बूंनी तुला हा रेडिओ दिला तसा आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता.." असं चिमुकली सारा म्हणताच शन्नू एकदम गप्पच झाली. दोन सेकंदांची शांतता गेली आणि रेडिओवर एक गाणं वाजलं, 'छोटीसी गुडिया, नन्हीसी चिडिया...', ‘ए दिदी, हेच ना ते गाणं अब्बू आपल्यासाठी म्हणायचे ते?’ असं साराने विचारल्यावर दानिया फक्त हसली. तिच्या डोळ्यांत त्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या, झोपाळ्यावर बसलेले अब्बू आणि त्यांच्या दोन्ही मांड्यांवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्यासाठी लवंडलेल्या सारा आणि दानिया... सगळं सगळं तिला आठवत होतं, पण ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने त्या शाळेत गेल्या. शन्नूला फार वाईट वाटलं, पण तीही काही बोलू शकली नाही. तिच्या मुली खरं तेच तर सांगत होत्या. तिनं लगेच मुज्जफरला फोन केला, "जी सुनिये ना, आज जरा घर जल्दी आईयेगा. वह क्या है ना की, बच्चे थोडे नाराज है आपसे!" " [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/Wayam_May-2019_Vakt_Illustration-r.jpg [postimage] => /2019/08/Wayam_May-2019_Vakt_Illustration-r.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Aug 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => कथा,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2231] => Array ( [PostID] => 12795 [post_title] => तिच्या गरजांची कथा आणि व्यथा [post_content] => [post_excerpt] => मानसोपचारतज्ज्ञाबरोबरच्या दोन तीन सिटींग नंतर ती मान्य करते, की तिच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नाही आहेत [post_shortcontent] => राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यातील मराठी-हिंदी व्यतिरिक्त इतर चित्रपटांची काहीच माहिती आपल्याला मिळत नाही. ही उणीव भरुन काढण्याचा हा प्रयत्न. यावर्षी सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या 'नातिचरामी' या चित्रपटाची ही ओळख. एकट्या स्त्रीच्या लैंगिक गरजांचा ,अत्यंत महत्वाचा विषय दिग्दर्शक मन्सूरे यांनी या चित्रपटातून कौशल्यानं मांडला आहे. श्रुती हरिहरन या अभिनेत्रीला या चित्रपटासाठी ज्युरींनी खास पुरस्कार दिला आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाबरोबरच या चित्रपटाला संकलन , सर्वोत्कृष्ट गायिका आणि सर्वोत्कृष्ट गीत रचनाकाराचा सुध्दा पुरस्कार मिळालेला आहे.

लग्नसंस्थेला समाज जीवनात मोलाचे स्थान आहे. फक्त भारतीयच नव्हे तर इतर देशांत, अन्य संस्कृतींमध्येही विवाह ही महत्वाची घटना मानली गेली आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे आणि वंशवृद्धी या दोन महत्वाच्या बाबी हे विवाहाचे एक प्रमुख कारण समजले जाते. पण म्हणजे, लैंगिक गरज पूर्ण करण्यासाठी लग्नच केले पाहिजे का? यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला ‘नातिचरामी’ हा चित्रपट या आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतो.

आई वडिलांचा विरोध पत्करून केलेल्या प्रेम विवाह केलेल्या  गौरी आणि महेशची ही गोष्ट आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर महेश अचानक अपघातात गेला आहे, त्याच्या मागे गौरी एकटीच आहे. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. घरात एकटी राहते, पण तरीही ती अस्वस्थ आहे. नवरा नाही हे वास्तव तिने स्वीकारले आहे पण तरीही त्याच्या आठवणींमध्ये राहते आहे. घरात तो नसला तरीही त्याच्या सगळ्या खुणा आहेत.  त्याला नेहमी लागायचा त्याच ठिकाणी पेपर आहे, [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/kannad.jpg [postimage] => /2019/08/kannad.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 13 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,स्त्री विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2232] => Array ( [PostID] => 12804 [post_title] => कॉंग्रेसला काय झालंय ?- दै. पुढारी [post_content] => [post_excerpt] => मूठभर स्वार्थी नेते अन्यत्र गेल्याने कॉंग्रेसचे कुठलेही नुकसान संभवत नाही. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - दिनांक १३ ऑगस्ट २०१९ सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाचा विषय आजही अनेक अग्रलेखांतून ट्रेंडिंग आहे. काहींनी निर्मला सीतारामन यांच्या बैठका आणि देशासमोरचे आर्थिक संकट हा विषय मांडला आहे. 'दैनिक प्रहार'ने महापूराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन हा विषय घेतला आहे. दैनिक सामनाचा आजचा सोनिया आणि कॉंग्रेसवरील अग्रलेख चांगला असला तरी थोडाफार पक्षीय कल त्यात दिसतोच. अर्थात सामना शिवसेनेचे मुखपत्र असल्याने ते स्वाभाविक आहे. पण दैनिक पुढारी चा याच विषयावरचा अग्रलेख उत्तम जमलाय असं वाटतं. अध्यक्षपदाच्या पुढे जाऊन कॉंग्रेसच्या सद्यस्थितीचे वर्णन करणारा हा लेख टीकेचा असला तरी नकारात्मक नाही. सशक्त विरोधी पक्षांची गरज हा लेख अधोरेखित करतोय. शिवाय नुसती एकांगी टीका न करता कॉंग्रेसबद्दलचा आशावादही कुठेतरी व्यक्त होताना दिसतो. त्यामुळेच आज हा अग्रलेख भावला. आज पुढारीच्या वेब एडिशनमध्ये अग्रलेख अपडेट झाला नसल्याने, त्यांच्या ई पेपर ची लिंक देतोय. वाचताना थोडी गैरसोय होईल. झूम करावे लागेल. तेवढे सहन करा. http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php?edn=Mumbai&date=2019-08-13&edid=PUDHARI_MUM&pid=PUDHARI_MUM&pn=6#Article/PUDHARI_MUM_20190813_06_1/146px/1815B79 दैनिक पुढारी, संपादक - श्री. विवेक गिरधारी ********** हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपल [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/1-1.jpg [postimage] => /2019/08/1-1.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 13 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => निवडक अग्रलेख,सुधन्वा कुलकर्णी,पुढारी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2233] => Array ( [PostID] => 12744 [post_title] => काश्मीरची उत्पत्ती [post_content] => [post_excerpt] => शारदा मंदिराचे सौंदर्य बघुन शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली. [post_shortcontent] => सद्य परिस्थितीमध्ये 'काश्मीर हे नक्की कोणाचे?' याबद्दल अनेकांना कुतुहल व औत्स्युक्य वाटत असेल. तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. 'काश्यपः मीर' ! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सद्य वैवस्वत मन्वंतरातील सप्तॠषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे. प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत. मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासुन या सरोवराला 'सतीसार' हे नाव पडले. जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय 'अनंत नाग' नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातुन मारावयाची नीती आखली. याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला 'वराहमुख' (सध्याचे बारामुल्ला) नावाची दरी (घाटी) खोदुन त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वहावुन देण्यात आले. या सागराचे नाव होते 'काश्यप सागर' (सध्याचा कॅस्पियन सी). स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/rsz_holy.jpg [postimage] => /2019/08/rsz_holy.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Aug 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,ललित,स्थल लेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2234] => Array ( [PostID] => 12751 [post_title] => आम्ही मुलाला मराठी माध्यमात का घातलं? [post_content] => [post_excerpt] => जेव्हा इंग्रजी माध्यमात शिकलेली आई जाणीवपूर्वक आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालते... [post_shortcontent] => मराठी माध्यमात शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द  असलेल्या व्यक्तीही  मुलांना शाळेत घालायची वेळ आली की, इंग्रजी माध्यमाची निवड करतात. यासाठी कधी जागतिकीकरणाचे तर कधी घराजवळ चांगली मराठी शाळा नसल्याचे कारण सांगितले जाते. सभोवती असे विसंगतीपूर्ण वास्तव सर्रास पाहायला मिळत असताना इंग्रजी माध्यमात शिकलेली आई जाणीवपूर्वक आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालते, त्याविषयीचे मनोगत सांगतायत मीना कर्णिक... (पुढे वाचा) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी इंग्रजी माध्यमात शिकले, माझा नवरा (निखिल वागळे) मराठी माध्यमात शिकला आणि आमच्या मुलाला  मराठी माध्यमात घालायचा आग्रह माझ्या नवऱ्याचा होता. सर्वसाधारण लोकांचं म्हणणं असतं त्याप्रमाणे मलाही सुरुवातीला मुलाला इंग्रजी माध्यमात घालायचं होतं. पण माझा नवरा म्हणाला की, “मुलांनी मातृभाषेत शिकावं ही माझी जाहीर भूमिका आहे. आणि दुसरं म्हणजे मी जे बोलतो ते व्यवहारात आणणार नसेल तर माझ्या विश्वासर्हतेचाही प्रश्न निर्माण होतो.”

मी ज्या इंडियन एज्युकेशन सोसायटी स्कूलमध्ये शिकले त्या शाळेत किंवा इतरही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं शिक्षकांबरोबर अनेकदा मराठीत बोलत असतात, आपापसात मराठीत बोलल असतात. अशाप्रकारच्या शाळांमधून मुलांचं मराठी तर नीट होत नाहीच, पण इंग्लिशसुद्धा फार बरं होत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणारा माझा पुतण्या “आई नाईन ओ क्लॉक वाजले, मला जेवायल [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190811-WA0007.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190811-WA0007.jpg [userfirstname] => Meena [userlastname] => Karnik [post_date] => 12 Aug 2019 [post_author] => 2703 [display_name] => मीना कर्णिक [Post_Tags] => शिक्षण,भाषा,अनुभव कथन,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2235] => Array ( [PostID] => 12790 [post_title] => अडचणीतील अपरिहार्यता- दै. लोकसत्ता [post_content] => [post_excerpt] => काँग्रेस पक्षास विजयी करणे त्यांना शक्य झाले नसते, हे मान्य. पण त्या पक्षाची इतकी दुर्दशा झाली नसती. [post_shortcontent] => निवडक अग्रलेख - दिनांक १२ ऑगस्ट २०१९ रविवारी वर्तमानपत्रांत अग्रलेख नसतात. त्यामुळे आजच्या बहुतेक सर्व मराठी पेपर्समध्ये शनिवारच्या सर्वात महत्वाच्या घटनेवर अग्रलेख आले आहेत. ती घटना म्हणजे अर्थातच सोनिया गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड. लोकसत्ता, लोकमत, सकाळ, प्रहार... इत्यादींनी याच विषयावर आपापले भाष्य केले आहेत. सामना, पुढारी या पेपर्स मध्ये मात्र महापुराच्या अनुषंगाने विषय मांडले आहेत. महाराष्ट्र टाईम्सचा अग्रलेख 'भोंगा' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक करणारा आहे. 'दिव्य मराठी' चा रोजचा अग्रलेख जेमतेम ४००-५०० शब्दांचाच असतो, आणि आज सोमवारी तर अग्रलेखाला सुट्टीच असते. तरुण भारत आणि पुण्यनगरी या वर्तमानपत्रांचा बहुदा हा गैरसमज असावा की जर आपण सकाळीच ई- आवृत्ती प्रसिद्ध केली तर, आपला छापील पेपर लोक वाचणार नाहीत. पण या दोन्हीचे वाचकवर्ग वेगळे असतात, हे जेव्हा त्यांना उमगेल तेव्हा कदाचित त्यांचा ई पेपर सकाळी उपलब्ध होईल. असो. आजचा 'निवडक अग्रलेख' लोकसत्ताचा. सोनिया गांधी हाच विषय असला तरी त्यांची निवड कशी अपरिहार्य आणि आवश्यक आहे याचे वर्णन करणारा. खालील लिंकवर क्लिक करून हा लेख वाचता येईल. https://www.loksatta.com/agralekh-news/sonia-gandhi-interim-congress-president-mpg-94-1948728/ दैनिक लोकसत्ता, संपादक - श्री. गिरीश कुबेर  ********** हा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल् [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/sonia-gandhi.jpg [postimage] => /2019/08/sonia-gandhi.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 12 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,लोकसत्ता,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2236] => Array ( [PostID] => 12644 [post_title] => विहीर [post_content] => [post_excerpt] => ‘विहीर’मधला आशय केवळ प्रेक्षागृहात आपल्याला प्रभावित करत नाही तर बाहेर पडल्यावर तो अधिकच गडद होतो; जाणवत राहतो; पिच्छा पुरवतो. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम नाटय़ाचा आधार न घेता जीवनातलं नाटय़ बाहेर आणण्याची अन् त्याकडे काहीशा त्रयस्थपणे पाहत ते प्रेक्षकांना उलगडून दाखवण्याची या दिग्दर्शकाची हातोटी हा त्याच्या शैलीचा विशेष आहे, जो या चित्रपटात पुरेपुर लक्षात येतो. [post_shortcontent] =>

सिनेमा म्हणजे टाईमपास, करमणूक. परंतु अलीकडे  अर्थपूर्ण सिनेमांकडे प्रेक्षक वळताना दिसतात. अशाच एका अर्थपूर्ण असलेल्या 'विहीर' या चित्रपटाचा आस्वाद-

आपल्याला लहानपणीच सांगितलं जातं की, सिनेमा म्हणजे टाईमपास. करमणूक. तो पाहताना विचार वगैरे करायला लागत नाही. फक्त  वेळ मात्र चांगला जायला हवा. त्यात आपल्याला आवडते हिरो हिरॉइन असले, तर फारच चांगलं. किंवा मग विनोद म्हणा, स्टंट्स म्हणा, व्हिजुअल इफेक्ट्स म्हणा! हे सगळं जर त्यात असेल तर आपले तिकिटाचे पैसे वसूल समजायचे. गंमत म्हणजे, पुस्तकं वाचतानाही आपण त्यातून गोष्टीची अपेक्षा करतो. पण त्यांच्याकडून केवळ टाईमपास ही अपेक्षा नसते. त्यातून काही नवं सांगितलं जाईल, कुठलातरी संदेश मिळेल, काही वेगळा विचार मांडला जाईल असं सांगितलं जातं. आणि तसं जे पुस्तक करु शकेल, ते इतरांपेक्षा अधिक चांगलं मानलं जातं. खरं म्हणजे हा नियम सर्वच माध्यमांना का लागू नये? जी गोष्ट पुस्तकं करू शकतात ती टेलिव्हिजन किंवा सिनेमा का करु शकणार नाही? या आपल्या चित्रपटांकडून असलेल्या अपेक्षा या आपल्या चित्रपटांमधून चांगली, केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसलेली निर्मिती  होण्याच्या मार्गातला अडथळा ठरल्या आहेत. जो सिनेमा काही नवं करू पाहतो, विचार देऊ पहातो, तो आपल्यासाठी नाहीच अशी समजूत आपल्या प्रेक्षकाची झाली आहे, आणि त्यामुळे अशा अर्थपूर्ण सिनेमांकडे पाठ फिरवून केवळ मनोरंजन असलेल्या चित्रपटांची आपल्याकडे चलती आहे. असं असूनही काही दिग्दर्शक न डगमगता हे काम सातत्याने करताना दिसतात. उमेश कुलकर्णी हे त्यातलं एक नाव. आणि त्याचा २००९सालचा चित्रपट ‘विहीर’ हा अशाच विचार मांडणाऱ्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [postimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 11 Aug 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2237] => Array ( [PostID] => 12740 [post_title] => लाईव्ह मुंबई- गणेश मोरे यांची शॉर्टफिल्म [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => सिनेमॅजिकवर उत्तमोत्तम शॉर्टफिल्म्स दाखवण्याचे आम्ही जाहीर केले होते, त्या मालिकेतील ही दुसरी शॉर्टफिल्म. मामि चित्रपट महोेत्सवात या फिल्मला पुरस्कार मिळाला होता. दिग्दर्शक गणेश मोरे यांनी या फिल्ममध्ये दाखवलेली मुंबई तुम्ही-आम्ही अनेकदा पाहिलेली असेलही परंतु ती नेमकी दिसते मात्र कॅमेऱ्याची दृष्टी असलेल्या दिग्दर्शकालाच. पहा आणि अभिप्राय नक्की द्या, म्हणजे या सारख्या आणखी चांगल्या फिल्म्स आणता येतील. [videopress oC3kdPR1] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,लघुपट व्हिडिओ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2238] => Array ( [PostID] => 12734 [post_title] => मदत पोहोचविण्याचे आव्हान - महाराष्ट्र टाईम्स [post_content] => [post_excerpt] => परंतु आमदार फोडाफोडीत प्रवीण अशा गिरीश महाजनांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य कमी केले. [post_shortcontent] => महापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळ कुठे आणि कसे लावणार, अशी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करीत आहेत. स्थानिक प्रशासन, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आपापल्या यंत्रणा घेऊन मदत करीत आहेत. अवतीभवती आपल्यासाठी लढणारी, झुंजणारी माणसे पाहून संकटग्रस्त माणसांचे नीतिधैर्य वाढत असते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकही गेले आठवडाभर धैर्याने अस्मानी संकटाचा सामना करीत आहेत. परंतु सरकारी यंत्रणेने राज्यपातळीवरून ज्या तातडीने, आत्मीयतेने मदत करायला पाहिजे होती ती केल्याचे चित्र दिसले नाही. त्यामुळेच, हा असंतोष आहे. त्यातूनच २००५च्या महापुराच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावलेल्या नेत्यांच्या आठवणी लोक काढत आहेत. एकीकडे सरकारी मर्यादा समोर येत असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पूरपर्यटनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. एकीकडे शेकडो लोक मरणाच्या दाढेत असताना मंत्री हसत फोटो काढत आहेत, हे चित्र संतापजनक आहे. आधीच निष्क्रिय असलेल्या सरकारकडे अशा आभाळ कोसळण्याच्या प्रसंगात पुरेसे गांभीर्य नसल्याचे त्यामुळे समोर आले. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री असताना नियोजनासाठी त्यांच्यासोबत अधिक कार्यक्षम तरुण मंत्री पाठवायला हवे होते. परंतु आमदार फोडाफोडीत प्रवीण अशा गिरीश महाजनांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य कमी केले. राज्य सरकारची य [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/70606328.jpg [postimage] => /2019/08/70606328.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 10 Aug 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,महाराष्ट्र टाईम्स,निवडक अग्रलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2239] => Array ( [PostID] => 12555 [post_title] => जागो ग्राहक आणि तारतम्य [post_content] => [post_excerpt] => सध्या सगळीकडेच डॉक्टर पेशंट हे नाते ताणले गेले आहे, दोन्ही बाजूंनी परस्पर विश्वास कमी झाला आहे. [post_shortcontent] => ‘जागो ग्राहक जागो’ ने ग्राहकांमध्ये बऱ्यापैकी जाग आणली. बाजारातून वस्तू आणताना तिचे मूल्य, quality वगैरेंबाबत लोक आता जागृत असतात. हे केवळ उत्पादनच नाही तर देऊ केलेल्या सेवांबद्दलही असल्यामुळे लोक आपण मोजलेल्या किंमतीयोग्य ती वस्तू वा सेवा आहे की नाही ते पाहतात आणि ते पाहणे आवश्यकच आहे. मात्र काही वेळा, विशेषतः सेवांच्या बाबतीत जिथे ती देणारा माणूस आहे हे अभिप्रेत असते तेव्हा ग्राहक राजाने थोडे तारतम्याने ‘राजा’ बनणे आवश्यक असते. तुम्ही एखाद्या टुरिस्ट कंपनीबरोबर सहलीला निघाले आहात, अर्थातच तुम्ही आनंदासाठी जाणार असता, मूडही छान असतो. त्यासाठी तुम्ही भरपूर पैसेही मोजलेले असतात. मात्र तिकडे गेल्यानंतर अत्यंत अनपेक्षितपणे हवामानामुळे म्हणा, तिकडच्या काही स्थानिक राजकीय कारणांमुळे म्हणा, किंवा इतर काही अपवादात्मक प्रसंग ओढवल्यामुळे म्हणा, तुमची ठरलेली स्थळे पाहून होत नाहीत. जर ती कंपनी म्हणजे टूर लीडर त्याच्याकडून शक्य ते प्रयत्न करताना दिसत असेल तर “आम्ही पैसे मोजलेयत” असं म्हणत भांडत राहण्यात काय हशील असतं? हॉस्पिटलमधल्या सेवांबद्दल आपण आग्रही असतो कारण तेव्हा प्रश्न आपल्या पेशंटचा, त्याला जास्तीजास्त आराम कसा वाटेल याचा असतो. सध्या सगळीकडेच डॉक्टर पेशंट हे नाते ताणले गेले आहे, दोन्ही बाजूंनी परस्पर विश्वास कमी झाला आहे. हॉस्पिटल्स, डॉक्टर्स त्यांचा व्यवसाय, आणि त्याला अनेक ठिकाणी आलेले धंद्याचे स्वरूप हा एक स्वतंत्र विषय आहे. इथे वैद्यकीय व्यवसायात आपल्याला सेवा देणाऱ्या नर्स, तिथल्या मावशा, मामा यांच्या सेवेबद्दल मला बोलायचे आहे. हॉस्पिटलमध्ये आपले कोणी admit असेल तर आपला सर्वात जास्त संबंध या मंडळींशी येतो. इथे अनेकदा पेशंटच्या नातेवाईक मंडळींची वागणू [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/NurseAssociation-19-3-2015.jpg [postimage] => /2019/08/NurseAssociation-19-3-2015.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2019 [post_author] => 2391 [display_name] => माधवी कुलकर्णी [Post_Tags] => मनसंवाद,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2240] => Array ( [PostID] => 12637 [post_title] => जाऽऽऽऽम्भईऽऽ [post_content] => [post_excerpt] => पोटातल्या बाळाला सहाव्या महिन्यापासून जांभई येते. पालीसरड्यांपासून घुबडांपर्यंत सगळे पाठीचा कणा असलेले प्राणी जांभई देतात. अलीकडेच या जांभईचा अभ्यास झाला. त्याला ‘कॅझ्मॉलॉजी’ म्हणजे ‘दरीचा, खाईचा अभ्यास’ म्हणतात! [post_shortcontent] =>

आळस आला, कंटाळा आला किंवा झोप आली की लगेच जाऽऽऽऽम्भईऽऽ येते. जाऽऽऽऽम्भईऽऽ काढतेवेळी आपण मोठं तोंड उघडतो. पण ही जाऽऽऽऽम्भईऽऽ येते कशामुळे ?

“म्व्हांऽऽआंऽऽआंऽऽआंऽम्हंऽऽहंऽऽऽऽह्” पाकिस्तानच्या कॅप्टनने ऐन भारत-पाकिस्तान सामन्याच्या मध्यावर जांभई दिली. फारच चेष्टा झाली त्याची! जांभई आहेच तशी बदनाम! अनेक देशांत, अनेक संस्कृतींमध्ये, अगदी पूर्वीपासूनच जांभई हे झोपेचं, निरुत्साहाचं, कंटाळ्याचं लक्षण समजलं जातं. चारचौघांत, मोठ्यांसमोर जांभई द्यायची नसते. तरीही ती येतेच. पोटातल्या बाळाला सहाव्या महिन्यापासून जांभई येते. पालीसरड्यांपासून घुबडांपर्यंत सगळे पाठीचा कणा असलेले प्राणी जांभई देतात. अलीकडेच या जांभईचा अभ्यास झाला. त्याला ‘कॅझ्मॉलॉजी’ म्हणजे ‘दरीचा, खाईचा अभ्यास’ म्हणतात! अर्धशिशीची किंवा आकडीची नांदी, मेंदूचे इतर काही आजार यांत एका दिवशी २७-२८ वेळाहून अधिक जांभया येतात. फारच जबडा ताणून जांभई दिली तर जबड्याचा सांधा सटकतो, तर कधी तिथल्या मज्जातंतूंनाही दुखापत होऊ शकते. पण ते सोडलं तर बदनाम जांभई बहुगुणी असते. निरुद्योगी, पेंगुळलेल्या मेंदूमध्ये अनेक झोपाळू रसायनं जमा होतात. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांकडून एकजुटीने उपाययोजना आखली जाते. मग जबडा ताणून, नाकातोंडावाटे मोठ्ठा प्रदीर्घ श्वास आत ओढून मग लांब निःश्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. त्याच्यात मेंदूचे अनेक भाग हातभार लावतात. छातीचे, घशाचे, टाळूचे स्नायू, श्वासपटल आणि इतरही स्नायू भाग घेतात. सोबतच मानेचे स [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Untitled-1.jpg [postimage] => /2019/06/Untitled-1.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 09 Aug 2019 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => आरोग्य,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2241] => Array ( [PostID] => 12715 [post_title] => चित्रस्मृती ..... हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट 'वक्त'   [post_content] => [post_excerpt] => हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट 'वक्त'  [post_shortcontent] =>

चित्रस्मृती

 हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट 'वक्त'

दिग्दर्शक यश चोप्रा म्हटलं की 'रोमान्सचा बादशहा ' अशी प्रतिमा पटकन डोळ्यासमोर येते आणि लगेचच त्यांच्या 'सिलसिला ', 'चांदनी ', 'लम्हे ' , 'दिल तो पागल है ' अशा प्रेमपटांची नावे पटकन सांगता येतात. पण यश चोप्रा यांचे सर्वोत्तम दिग्दर्शन कसब अथवा कौशल्य सांगायचे तर 'वक्त ' या चित्रपटाचा खास उल्लेख हवाच. एक तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मल्टी स्टार कास्ट मनोरंजक मसालेदार चित्रपट आहे. याचे कारण म्हणजे तोपर्यंत हिंदी चित्रपटात एक अथवा दोन नायकांचे चित्रपट ( उदाहरणार्थ 'संगम ' १९६४) निर्माण होत, पण यश चोप्रा यांनी 'वक्त 'मध्ये चार नायक म्हणजे बलराज साहनी, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर असे चार नायक आणि इंद्राणी मुखर्जी, साधना, शर्मिला टागोर या नायिका असा मल्टी स्टार कास्ट योग आणला. अशा वेळी या स्टार्सची इमेज, कार्यशैली , लोकप्रिय उपयोगात आणायची असेल तर पटकथा आणि संवादही तसेच हवेत. या चित्रपटात तीन भाऊ लहान असताना आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने या कुटुंबाची वाताहत होते आणि सर्व कुटुंब विस्कळीत होते. एकमेकांपासून दूरावतात आणि या चित्रपटाची गोष्ट अनेक वळणे घेत घेत घडत जाते. त्यात काही टर्न आणि ट्वीस्ट म्हणजे हा भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट होय. २८ जुलै १९६५ रोजी 'वक्त ' रिलीज झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपर हिट झाला. आणि नाझ चित्रपटगृहात त्याने  तब्बल पंचवीस आठवडे  मुक्काम केला आणि त्यानंतर असे दोन अथवा तीन भाऊ लहा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/waqt.jpg [postimage] => /2019/08/waqt.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2242] => Array ( [PostID] => 12676 [post_title] => 'तें'च्या कोशाला धक्के आणि हिसके! [post_content] => [post_excerpt] => मध्यमवर्गीय जाणिवांना धक्का देण्याचं काम तेंडूलकर सदैव करत आले. [post_shortcontent] => तेंडुलकरांच्या वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण ऐकुया यांच्याच शब्दात..
कोशाला धक्के आणि हिसके! विजय तेंडुलकर हा माणूस आणि लेखकही समजायला अत्यंत अवघड. त्यांच्या लिखाणावर ते लिखाण हिंसक असल्याचे आरोप झाले, जगण्यातलं केवळ क्रौर्य आणि कुरुपताच त्यांना दिसते असेही म्हटले गेले. परंतु तेंडुलकरांना डावलून मराठी साहित्य, नाटक, सिनेमा यापैकी कशाचाही विचार करता येत नाही. मध्यमवर्गीय जाणिवांना धक्का देण्याचं काम ते सदैव करत आले. 'तें' या एका अक्षरात होणारा त्यांचा उल्लेखही असाच जगावेगळा. वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण त्यांनी फार पूर्वी म्हणजे १९७० साली एका मनोगतात सांगितले होते. तेच हे मनोगत...
झलक ऐकण्यासाठी क्लिक करा येथे ! पूर्ण लेख ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या - येथे क्लिक करा. !! [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/LPGO-FPR-SHRAVANIYA-Sound-C.png [postimage] => /2019/08/LPGO-FPR-SHRAVANIYA-Sound-C.png [userfirstname] => akshay [userlastname] => [post_date] => 09 Aug 2019 [post_author] => 2015 [display_name] => अक्षय वाटवे [Post_Tags] => अनुभव कथन,श्रवणीय,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2243] => Array ( [PostID] => 12364 [post_title] => बौद्धसम्प्रदायाचा विनाश भाग -३ [post_content] => [post_excerpt] => बौद्धांनी आपली बहुसंख्या वाढविण्याच्या वेडापायी बुद्धि पुरस्सर वेगवेगळ्या मार्गांशी समन्वय करण्याचा मार्ग चोखाळला. [post_shortcontent] => भारतात, बौद्ध धर्माचा झालेला उदय, विकास व ऱ्हास आणि भारताबाहेर झालेला त्याचा प्रसार हा इतिहास अतिशय रंजक व अभ्यसनीय आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली. प्रारंभी बौद्ध धर्माचा प्रसार चारित्र्यवान बौद्ध भिक्षू व भिक्षुणींनी घडवून आणला परंतु कालांतराने बौद्ध विहारांमध्ये ध्येयवाद, शिस्त यांची जागा अनेक दुर्गुणांनी घेतली, परिणामत: बौद्ध धर्माच्या अध:पतनास सुरुवात झाली.  संख्यावृद्धीच्या लोभाचा या ऱ्हासास कसा हातभार लागला याचे विवेचन करणारा हा लेख, बौद्धसम्प्रदायाचा विनाश कसा झाला ते सांगोपांग विषद करणाऱ्या दीर्घा लेखमालिकेतील तिसरा लेख आहे. प्रा. श्री.भा. वर्णेकर यांचा हा लेख मुळात  'पुरुषार्थ'च्या  ऑगस्ट १९५५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. ********** (अंकः पुरुषार्थ, ऑगस्ट १९५५) संख्यावृद्धीच्या लोभास बळी पडल्यामुळे एखाद्या महान् सम्प्रदायाचा कसा विचका होतो, त्याची अन्तःशक्ती कशी नष्ट होते, याचे उत्कृष्ट निदर्शन बौद्धधर्माच्या विनाशांत पहावयास सापडते. बौद्धांच्या अंतर्गत पंथोपंथामुळे बौद्धसम्प्रदाय खिळखिळा होऊ लागला होता. या सम्प्रदायांनी निरनिराळ्या प्रकारचे आचार समाजात प्रवर्तित केले. समाजाला थोड्या परिश्रमात जास्तीत जास्त सुखप्राप्तीचा मार्ग जो सांगेल त्याचा  सम्प्रदाय भराभरा फोफावू लागतो. निवडणुकीच्या दिवसात निरनिराळ्या राजकीय पक्षोपपक्षांचे लोक मतपत्रिका मिळविण्यासाठी जशी प्रलोभने अशिक्षित समाजाला दाखवितात तशीच प्रलोभने स्वतःच्या धार्मिक सम्प्रदायाचा अडाणी समाजात प्रचार वाढविण्याचा प्रयत्न करणारे लोक दाखवित असतात. सर्व पापांचे मूळ म्हणजे लोभ (लोभमूलानि पापानि) व पापांचे निर्मूलन [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/बुद्ध-संगीती.jpg [postimage] => /2019/08/बुद्ध-संगीती.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Aug 2019 [post_author] => 2399 [display_name] => श्री.भा. वर्णेकर [Post_Tags] => इतिहास,पुरुषार्थ,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2244] => Array ( [PostID] => 12308 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग – ४) [post_content] => [post_excerpt] => मंत्रालयातल्या या सरकारी बाबूंना विश्वकोशाचे जिथे काम सुरू झाले त्या वाईच्या घाटावर धोपट धोपट धोपटावे असे वाटते. [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले हे 'माहिती अधिकाराचे  दिव्य' त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ह्या लेखमालेतील हा लेख चौथा... (पुढे वाचा)

————————————————————————————————————————————--------------------------------------

                विश्वकोशाचे आर्त!

माहिती [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190708-WA0016.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190708-WA0016.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 08 Aug 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => भाषा,कायदा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2245] => Array ( [PostID] => 12701 [post_title] => पॅरलल सिनेमा इज ए स्टेट ऑफ माइन्ड ! - गोविंद निहलानी [post_content] => [post_excerpt] => गोविंद निहलानी यांची गणेश मतकरींनी घेतलेली सविस्तर मुलाखत ! [post_shortcontent] => गोविंद निहलानी यांची गणेश मतकरींनी घेतलेली सविस्तर मुलाखत ! पॅरलल सिनेमा इज ए स्टेट ऑफ माइन्ड ! गोविंद निहलानी ( मुलाखत - गणेश मतकरी) गोविंद निहलानीना मी मुलाखतीसाठी फोन केला तो थोडा घाबरतच. माझी त्यांच्याशी थोडी ओळख होती. माझ्या ' फिल्ममेकर्स' पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं होतं. माझ्या एकासमांतर सिनेमावरल्या लेखासाठी फोटो मिळवताना मी त्याच्याशी संपर्क केला होता. आणखीही काही भेटी झाल्या होत्या. पण आपण त्यांची मुलाखत घेण्याची कल्पना माझ्या डोक्यातआली नव्हती. त्याचं एक कारण होतं की मुलाखत घेणं हा मला माझा टाईप वाटत नसल्याने मी कधी गंभीरपणे तसा विचारच केला नव्हता.. मला लांबून गोष्टींकडे पाहायला आवडतं. जवळ जायला मी थोडा रिलक्टन्ट असतो. पण कल्पना मला आवडली. माझ्या आवडत्या भारतीय दिग्दर्शकांपैकी हे नाव होतं आणि त्यांची आजवरची कामगिरी खूपच मोठी आहे. मी तयार झालो तरी मुलाखतीचा फोकसठरवण्याचा प्रश्न होताच. गोविंदजी पब्लिक फिगर आहेत आणि वर्षानुवर्ष त्यांच्यावर अनेकदा लिहून आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं बरंच काम, त्यांची मतं हे पब्लिक नाॅलेज आहे. मी ठरवलंकी अमुक एक फोकस ठरवायचाच नाही. आपण त्याचं बरंच काम पाहिलय. त्यातल्या विशिष्ट चित्रपटाला न धरता, आणि सामान्यतः खूप प्रकाशात आलेले विषय टाळून आपण बोलायचं.न जाणो, काही इन्टरेस्टिंग गोष्टी हाती लागतील ! मी- या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला चित्रपटांची काही पार्श्वभूमी होती का? म्हणजे या क्षेत्रातल्या कोणाशी कौटुंबिक संबंध, मैत्री वगैरे ? गोविंदजी- नाही. माझ्या कुटुंबात चित्रपट या गोष्टीला फार महत्व दिलं जात नसे. लहान असताना तर मला फक्त पौराणिक च [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/nihalani1.jpg [postimage] => /2019/08/nihalani1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 08 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => मुलाखत,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2246] => Array ( [PostID] => 12692 [post_title] => तळपती `वीज` [post_content] => [post_excerpt] => सुषमा स्वराज म्हणजे फक्त वक्तृत्व नव्हतं. त्यात भारतीय संस्कृतीचा त्यांनी ठरवून केलेला अंगीकार होता, [post_shortcontent] => कपाळावर भलंमोठं कुंकू, केसांत सिंदूर, किंचित घरगुती वाटावी अशी साडीची बांधणी... आणि चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास. दोन्ही बाजूला कागद आणि फायलींचे गठ्ठे, मधल्या कागदांवर स्टिकी नोट्स चिकटवलेल्या आणि स्वतः काढलेल्या नोंदीचा कागद वेगळा. एका बाजूला काचेचा ग्लास आणि डोळ्यांत `आता तुम्हाला पाणी पाजते` असा किंचित खट्याळ भाव. एवढी सगळी सामग्री जमवून त्या भाषणाला उभ्या राहायच्या आणि `अध्यक्षजी` अशी सुरवात करायच्या, तेव्हा लोकसभेतले सदस्यच काय, पण अवघा देश सावरून बसायचा. ही विद्युल्लता आता चमकणार अशी खात्रीच असायची. अर्थात व्हायचंही तसंच. एखादी वीज कोसळावी तशी ही विद्युल्लता विरोधी पक्षांवर इतक्या जोरात कोसळायची, की भलेभले धारातीर्थी पडायचे. एक शब्दसुद्धा `फंबल` नाही, चुकीचा नाही़; अनेक जबरदस्त दाखले, अफाट हिंदीला इंग्रजी आणि संस्कृतची जोड, मार्मिक निरीक्षणं, हजरजबाबी स्वभाव, एकीकडं समोरच्याचं बीपी वाढवणारी जोरदार टीका आणि त्याच वेळी खुसखुशीत `वन लायनर्स.`... सुषमा स्वराज यांनी गेली जवळजवळ पंचवीस वर्षं हे सगळं समीकरण इतकं विलक्षण पद्धतीनं तयार केलं होतं, की त्यांचं भाषण म्हणजे डोळे, कान, विचार, हृदय या सा-यांचे ठाव घेऊन जायचं. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते एकीकडं वक्तृत्वाचे मापदंड तयार करत असताना प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारखे नेते वक्तृत्वाची स्वतःची एकेक स्कूल्स तयार करत होते. राजकारण हा विषय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये जेव्हा फारसा चर्चेचा नसायचा, त्याच्याबद्दल पूर्वग्रह असायचे, तेव्हा सुषमाजी, प्रमोद महाजन, जेटली अशा नेत्यांमुळं नव्वदीच्या दशकात अनेकांना राजकारणाची गोडी लावली होती, हेही तितकंच खरं. सुषमा स्वराज म्हणजे फक्त वक्तृत्व नव्हतं. [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/sushma-swaraj.jpeg [postimage] => /2019/08/sushma-swaraj.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2019 [post_author] => 2378 [display_name] => मंदार कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2247] => Array ( [PostID] => 12661 [post_title] => नेहरूंनी केली नाणेफेक मोदींनी मारली सिक्सर! [post_content] => [post_excerpt] => आज जिला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात तोपर्यंतचा भूभाग ‘आपला‘ करायला भारताला तब्बल अडीच वर्षे लागली. [post_shortcontent] => काश्मीर प्रश्नावर फेसबुकाच्या ह्या भिंतींवर अनेकवार लिहून झाले आहे. तरी प्रसंग झाला की तेच तेच पुन्हा पुन्हा लिहावे लागते, तसेच आजचे. काल मोदीशहांनी जे केले ते नेहरूंच्या धोरणाशीच नव्हे तर कार्यपद्धतीशी देखील सुसंगत होते. कसे ते पाहा. भारत स्वतंत्र व्हायची वेळ आली तेव्हा कुणालाही स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली नव्हती. भौगोलिक सलगता आणि धार्मिक बहुसंख्या हे विभाजनाचे सूत्र होते. हे सूत्र जे विसरतात ते भावनेच्या आहारी जातात. भावनेच्या आहारी गेलेल्याची न्यायबुद्धी मग जागेवर राहात नाही. अगदी नेहरूंची न्यायबुद्धीसुद्धा आपल्या प्रांतप्रेमामुळे एका नाजूक क्षणी अतिशय अशक्त झाली. काश्मीर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानला सलग होता आणि तेथे मुस्लीम बहुसंख्या होती. हा प्रांत पाकिस्तानात जाणार अशीच हिंदुंची अटकळ होती. असे नसते तर १५ आॅगस्ट १९४७ रोजी काश्मीर अधांतरी नसता. त्या दिवशी काश्मीरशिवायच हे दोन देश जन्माला आले. तीन देश निर्माण करण्याचा कोणताही विचार जिना, काँग्रेस आणि मुख्य म्हणजे ब्रिटिशांच्या मनात नव्हता.********** [caption id="attachment_12662" align="alignright" width="300"] राजा हरिसिंग आणि वल्लभभाई पटेल[/caption] काश्मीर प्रश्न निर्माण होण्याचे पहिले कारण शेख अब्दुल्ला हे होय. काश्मीरचा राजा हरिसिंग होता. त्याला वल्लभभाई किंवा जिना सहज गुंडाळू शकले असते. पण शेख अब्दुल्ला ह्यांनी तोवर १५ वर्षे काश्मीरच्या बहुसंख्य मुस्लीम जनतेला स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेने केवळ भारूनच टा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/modi-nehru.jpg [postimage] => /2019/08/modi-nehru.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2019 [post_author] => 2129 [display_name] => राजेंद्र मणेरीकर [Post_Tags] => राजकारण,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2248] => Array ( [PostID] => 12632 [post_title] => अवकाश-मोहिमांनी दिलेल्या ‘गिफ्ट’! [post_content] => [post_excerpt] => अवकाश-मोहिमेचे आनुषंगिक फायदे बरेच असतात. अशा मोहिमांसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान एकंदर समाजासाठी फार उपयुक्त ठरतं. अर्थात अवकाश-मोहिमांसाठी वापरलेलं तंत्रज्ञान जसंच्या तसं वापरता येतंच असं नाही. मात्र बदल करून ते तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणता येतं. [post_shortcontent] =>

वायरलेस हेडसेटस्, व्हॅक्युम क्लिनर, माऊस, चरे न पडणारी काच अशा अनेक गोष्टी म्हणजे अवकाश- मोहिमांनी मानवाला दिलेलं ‘गिफ्ट’ आहे! चांद्रयान-२ ला शुभेच्छा देतानाच आपल्याला नवीन भेटी काय मिळणार, याची आपण उत्सुकतेनं वाट पाहूया-

चांद्रयान-२ अवकाशात झेप घेण्याची तयारी सुरू असतानाच भारत अवकाश स्थानक उभारणार असल्याचंही जाहीर झालं होतं. त्याहीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'गगनयान' मोहिमेचीही घोषणा केली होती. भारताच्या या दोन महत्त्वाकांक्षी मोहिमा आहेत.  त्याकोणत्याही अवकाश-मोहिमेचे आनुषंगिक फायदे बरेच असतात. अशा मोहिमांसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान एकंदर समाजासाठी फार उपयुक्त ठरतं. अर्थात अवकाश-मोहिमांसाठी वापरलेलं तंत्रज्ञान जसंच्या तसं वापरता येतंच असं नाही. मात्रमध्ये बदल करून ते तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणता येतं. याची असंख्य उदाहरणं आहेत. अमेरिकेच्या ‘नासा’नं १९७६ सालापासून ते सन २०१६पर्यंत, म्हणजे ४१ वर्षांमध्ये, अवकाश-मोहिमांसाठी विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे कसे आणि किती फायदे आतापर्यंत झाले आहेत, ते जाहीर केलं आहे. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार या काळात समाजोपयोगी अशी एकंदर १९२० उत्पादनं बाजारपेठेत दाखल झाली. ती अर्थातच विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारी आहेत. यातली काही ठळक उदाहरणं आता आपण पाहूया-  Ø  तुम्ही सगळेच जण आता कॉम्प्युटर वापरता. गेल्या काही वर्षांमध्ये या कॉम्प्युटरचा आकार किती बदलला! आता छोटेखानी, अगदी सहजपणे उचलून इकडून तिकडे [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/70331460.cms_.jpg [postimage] => /2019/08/70331460.cms_.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2249] => Array ( [PostID] => 12341 [post_title] => काँग्रेसचे घवघवीत यश...पण कधीचे? [post_content] => [post_excerpt] => टोकाला असलेल्या पंजाबांत कमीत कमी काँग्रेस-उमेदवार निवडून आले. याचे एक कारण पंजाबांत मुसलमान समाजाचे प्राबल्य हे तर खरेंच. [post_shortcontent] => अंक – आनंद, मार्च १९३७ लेखाबद्दल थोडेसे : 'भारत सरकार-कायदा १९३५' या अंतर्गत  ब्रिटिश भारतातील ११ प्रांतांमध्ये  १९३६-३७ साली प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या.  त्यात ८ राज्यांत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला तर बंगाल,पंजाब, सिंध या तीन प्रांतात काँग्रेसला अपयश आले. त्यावेळच्या निकालांचे विश्लेषण करणारा हा अप्रतिम लेख 'आनंद' या मासिकाच्या मार्च १९३७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. गोपीनाथ तळवलकरांनी या लेखात केलेले कॉंग्रेसच्या यशाचे वर्णन वाचून आजच्या काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत अपयशाचे पाणी येईल आणि त्या काँग्रेसची जागा आता आपण घेतली आहे, या भावनेने भाजपचे पाठीराखे मात्र सुखावतील. तब्बल ८२ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना खूपच मनोरंजन होते. 'हिंदी जनता व्यक्तीपेक्षां संस्थेला अधिक महत्त्व देण्याच्या मार्गांत आहे हे निःसंशय! अर्थात् व्यक्तिमाहात्म्य् अद्यापी कमी झालेले नाही आणि कायमचे कमी होणे तर केव्हांच शक्य नाही.' अशी वाक्ये वाचल्यावर लेखकाचे द्रष्टेपण जाणवते. पुढील आठ दशकांत देशाच्या विविध भागातील राजकारण कशी वाटावळणे घेत आजच्या स्थितीला येऊन पोचले याचाही अदमास आपल्याला येतो. देशाच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करण्यास अत्यंत उपयुक्त असलेला हा लेख आहे. गोपीनाथ तळवलकर हे तब्बल ३५ वर्षे आनंद या मासिकाचे संपादक होते. त्यांनी बरेच बालसाहित्य लिहिले. प्रख्यात पत्रकार, संपादक स्वर्गीय गोविंदराव तळवलकर यांचे ते चुलते. ********** निवडणुकी संपल्या; अर्थात् पक्षपक्षांतला प्रासंगिक लढाही संपला म्हणण्यास हरकत नाही. पावसाळी छत्र्यांप्रमाणमे निवडणुकीच्या हंगामांत उगवलेली आणि पक्षोपपक्ष्यांच्या खतपाण्यावर पोसलेली पत् [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/december-1936-nehru-president-of-the-indian-national-congres-1.jpg [postimage] => /2019/08/december-1936-nehru-president-of-the-indian-national-congres-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Aug 2019 [post_author] => 1941 [display_name] => गोपीनाथ गणेश तळवलकर [Post_Tags] => चिंतन,इतिहास,राजकारण,आनंद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2250] => Array ( [PostID] => 12567 [post_title] => लायन’च किंग [post_content] => [post_excerpt] => चित्रपटाच्या प्रमोशनवर कितीही खर्च करा.....प्रमोशन मधून चित्रपटाचा जो आशय...जी उत्सुकता बाहेर येते....ते पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची मन्शा जागृत होते आणि मग तो चित्रपट कोणत्याही धाटणीचा अथवा भाषेतील असो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतात.. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणचे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  The Lion King. [post_shortcontent] => चित्रपटाच्या प्रमोशनवर कितीही खर्च करा.....प्रमोशन मधून चित्रपटाचा जो आशय...जी उत्सुकता बाहेर येते....ते पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची मन्शा जागृत होते आणि मग तो चित्रपट कोणत्याही धाटणीचा अथवा भाषेतील असो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतात.. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणचे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  The Lion King. लायन’च किंग चित्रपटाच्या प्रमोशनवर कितीही खर्च करा.....प्रमोशन मधून चित्रपटाचा जो आशय...जी उत्सुकता बाहेर येते....ते पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची मन्शा जागृत होते आणि मग तो चित्रपट कोणत्याही धाटणीचा अथवा भाषेतील असो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतात.. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणचे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  The Lion King. नव्वदच्या दशकात भारतातील बॉक्स ऑफिसवर  रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेला तो पहिला ॲनिमेशनपट होता...पण त्यानंतर चित्रपटाच्या तंत्रात कमालीचा बदल झाला. आणि नव्या तंत्राचा नव्या पिढिचा . The Lion King पुन्हा एकदा भेटीला आला. आला तो आला पुन्हा एकदा अनिमेशनपटांच्या दुनियेतील राजा ठरण्याच्या तो मार्गावर आहे. भारतात इंग्रजी, हिंदा, तेलगु आणि तमीळ असा एकुण चार भाषेत हा चित्रपट झाला आहे. त्यात हिंदीतील ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील एक अनोखे नाविन्य प्रेक्षकांसमोर आले आणि तो ट्रेलर डीजीटल दुनियेत आणि माध्यमांमध्ये कमालीचा चर्चेचा विषय ठरला. कारण ही तसेच होते. कारण मुफासा ह्या सिंहासाठी दस्तुरखुद्द शाहरूख खान यांनी आवाज दिला होता आणि सिम्बासाठी शाहरुख खानचा मुलगा आर्यन ह्याने आवाज दिला होता. त्यामुळे बॉलिवूडचा किंग आणि त्याचा पुत्र आर्यन [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/lion-king.jpg [postimage] => /2019/08/lion-king.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2251] => Array ( [PostID] => 12499 [post_title] => विजय इच्छाशक्तीचा [post_content] => [post_excerpt] => शहाबानो त्यावेळी जिंकून पराभूत झाली होती. आज शहाबानो जिंकली आहे. बदल मानसिकतेचा आहे. [post_shortcontent] => २३ एप्रिल १९८५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. मध्य प्रदेश इंदोर येथील एक मुस्लिम महिला, शहाबानो. पाच मुलांची आई असलेल्या भोपाळच्या शाहबानोला १९७८च्या आसपास तिच्या नवऱ्याने तिहेरी तलाक दिला. शाहबानोने नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली. अखेर सात वर्षांच्या लढ्यानंतर शाहबानोंच्या बाजूने निकाल लागला. शाहबानोंना पोटगी मिळावी, असे न्यायालयाने सांगितले. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना दिलासा मिळाला. पण देशातील तत्कालीन राजकीय वातावरण ढवळून निघाले. शेवटी आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांसह काही मुस्लिम दबाव गटामुळे सुधारणावादी राजीव गांधींना एका वर्षाच्या आत १९८६ साली मुस्लिम महिलांसाठी संसदेमार्फत कायद्यात काही बदल करावा लागला. मुस्लिम​ स्त्रियांना पोटगी मिळत नसे म्हणून क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ नुसार शहाबानोने महिना शंभर रूपये आसपास मेन्टेनन्स रक्कम मागितली होती व ती कोर्टाने दिली. यात मुस्लिम पर्सनल कायद्याचा संबंध नव्हता. हे कलम मुस्लिमांना लागू होऊ नये म्हणून राजीव गांधींनी कलम १२५ मध्ये दुरूस्ती केली. घटस्फोटीत महिलांना वक्फ बोर्ड पैसा देईल यासाठी नवा कायदा केला. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे  ४२५ खासदारांचे राक्षसी बहुमत होते. त्या संख्येच्या जोरावर संसदेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने कायदा करून, सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून टाकला. बहुतमताच्या गैरवापराची ती परिसीमा होती. राजीव गांधी तरुण, आधुनिक असूनही त्यांनी मुस्लिम महिलांना न्याय नाकारला. मतपेटी, लांगुलचालन आणि मुख्य म्हणजे तुष्टीकरण करून आपली सत्ता अबाधित ठेवण्याची मानसिकता या काँग्रेसी वृत्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा पराभव केला. शहा [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/67457069_2448243258567579_3940174006321152000_n.jpg [postimage] => /2019/07/67457069_2448243258567579_3940174006321152000_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Aug 2019 [post_author] => 2624 [display_name] => अश्विन कर्डे [Post_Tags] => समाजकारण,राजकारण,स्त्री विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2252] => Array ( [PostID] => 12617 [post_title] => सॉरी आणि थँक यू [post_content] => [post_excerpt] => आपले सल्लागार कुमार केतकर आम्हांला नेहमी सांगत- “आपण भारतीय मंडळी सॉरी आणि थँक यू म्हणण्यात कंजुषी करतो, हे चुकीचे आहे.” [post_shortcontent] => सॉरी आणि थँक यू ह्या शब्दांचा उपयोग आपण रोजच्या जीवनात बऱ्याचदा करतो.  याच  सॉरी आणि थँक यू विषयीचे हे संपादकीय- वयम् मित्रांनो, दोन बहिणी आणि त्यांचा बाबा एका सुपरमार्केटमध्ये शॉपिंगला गेलेले असतात. मोठी बहीण पुस्तकात रमलीये. धाकटी वैतागून तिच्या हातातल्या पुस्तकावर फटका मारते आणि तिचे पुस्तक खाली पडते. मोठी बहीण धाकटीला ओरडते- ‘अगं, हे काय?’ बाबाची पाठ असते. पण त्या चाणाक्ष बाबाला लक्षात येते काय झाले असेल ते. तो त्या धाकटीला सांगतो-, ‘सॉरी म्हण ताईला.’ धाकटी म्हणते- ‘मी नाही म्हणणार जा!’ बाबा परत सांगतो, ‘तिला सॉरी म्हण.’ धाकटी जाम हट्टी असते. ती तिथे फतकल मारून आडवी होते. आरडाओरडा करते, पण सॉरी म्हणायचे टाळते.’ बाबा काही संयम सोडत नाही. तो तिला परत परत समजावून सांगतो, अगदी शांतपणे. पण ही धाकटी ढिम्म! हे दृश्य बघणारी एक बाई त्या बाबाला सांगते- “एक चापटी मार तिला, म्हणजे ऐकेल.” पण बाबाचा आवाज चढत नाही. तो गुडघ्यावर बसतो आणि त्या छोटीच्या नजरेला नजर देऊन तिला समजावतो- “अगं, सॉरी म्हणणं फार सोपं असतं. हे बघ, आधी एक दीर्घ श्वास घे आणि सोड. आता ओठ उघड. घशातून उच्चार कर- सॉरी असा. की झालं काम! फार कठीण नाहीये गं हे! म्हणून बघ तर!!” ती ऐकते. त्यासरशी तिला मोकळे वाटते. मोठी बहीण आणि बाबा दोघेही तिची दिलगिरी स्वीकारतात. बाबा तिचे कौतुक करतो.  इतक्यात एक बाई मोबाइल फोनवर बोलत बोलत येते आणि बेदरकारपणे त्या तिघांच्या मधून जाताना त्या धाकटीला जोरात धक्का मारते. त्यासरशी ही धाकटी म्हणते, “हिने मला असा कसा धक्का मारला. आता तिने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.” तिचं बाबा म्हणतो, “हो गं. मी सांगतो तिला.” तो तिच्याकडे जातो. तिला समजावून सांगतो की, तू माझ्या मु [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/77.jpg [postimage] => /2019/08/77.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 05 Aug 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => मनसंवाद,बालसाहित्य,वयम् - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2253] => Array ( [PostID] => 12534 [post_title] => उच्च माध्यमिक स्तरावर भाषाविषयांच्या अभ्यासक्रमांतील असमानता [post_content] => [post_excerpt] => उच्च माध्यमिक स्तरावरही मंडळाचे भाषाधोरण इंग्रजीधार्जिणे आणि मराठीविरोधी राहिलेले आहे. [post_shortcontent] =>

शिक्षणाच्या कोणत्याही स्तरावर भाषाशिक्षण हा एक अविभाज्य व महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा म्हणून विद्यार्थ्यांना भाषाशिक्षण दिले जाते. शिक्षणामध्ये जी भाषा प्रथम भाषा म्हणून अभ्यासली जाते ती साधारणपणे व्यवहारातही महत्त्वाची भाषा मानली जाते. किंबहुना, व्यावहारिक महत्त्व असल्यामुळेच  प्रथम भाषा म्हणून शिक्षणातील तिचे महत्त्व वाढते. मग ती विद्यार्थ्याची मातृभाषा असो अथवा नसो. आपल्याकडे इंग्रजीला हे मानाचे स्थान मिळाले आहे. मराठीसह इतर भाषांचा विचार द्वितीय व वैकल्पिक म्हणून केला जातो. कधी कधी दुसऱ्या स्थानासाठीही भारतीय भाषांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. कारण तिथे अनेक पर्याय दिलेले असतात.  इंग्रजीची  मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे उरलेल्या अवकाशात भारतीय भाषांना आपले अस्तित्व सांभाळावे लागत आहे. राजभाषा असूनही महाराष्ट्राच्या शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मराठीची काय अवस्था आहे ह्यावर प्रकाश टाकणारा राजेंद्र शिंदे यांचा हा लेख... (पुढे वाचा)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इंग्रजी माध्यमासह जवळजवळ आठ ते दहा भारतीय भाषा माध्यमांतून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. भाषाविषयांचे शिक्षण हा एकूण शिक्षणातील एक महत्त्वाचा विषय असून हे भाषाशिक्षण तीन गटांमध्ये विभागलेले आहे. (१) प्रथम भाषा (२) द्वितीय भाषा आणि (३) तृतीय भाषा. त्यांत राजभाषा मराठीसह हिंदी, उर्दू, गुज [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190725-WA0042.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190725-WA0042.jpg [userfirstname] => Rajendra [userlastname] => Shinde [post_date] => 05 Aug 2019 [post_author] => 2382 [display_name] => राजेंद्र शिंदे [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2254] => Array ( [PostID] => 12584 [post_title] => अमृता खानविलकरशी टॅलेंट गप्पा [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>   Google Key Words - Amruta Khanvilkar, Planet Talent चित्रपट सृष्टीत एकदा बस्तान बसले की कलावंत स्वतःच्या करिअरपलिकडे पाहात नाहीत. अमृता खानविलकर ही देखणी आणि यशस्वी अभिनेत्री याला अपवाद ठरली आहे. मालिका,चित्रपट, नाटक, वेबमालिका यामुळे मोठ्या संख्येने तरूण कलावंतांची गरज निर्माण झालेली आहे. या नव्या कलावंतांना गरज असते ती योग्य मागदर्शनाची. स्वतःमधले गुण ओळखण्याची. अशा तरूण-तरुणींना मदत करण्यासाठी तिने प्लॅनेट टॅलेंट या नव्या प्लॅटफॉर्मला जन्म दिला. त्यासाठी तिने अलिकडेच काही निवडक पत्रकारांसोबत संवाद साधला. सिनेमॅजिकचे खास प्रतिनिधी दिलीप ठाकूर यांनी अमृता खानविलकरशी केलेली ही बातचित- [videopress wmlRblbD] [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => मुलाखत,चित्रपट जगत,व्हिडीओ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2255] => Array ( [PostID] => 12510 [post_title] => पिरॅमिड [post_content] => [post_excerpt] => अबू नबीचा परिचय करून घेण्यापूर्वी पिरॅमिडची रचना जाणून घेऊ या. तीन पिरॅमिड्स् जवळजवळ आहेत. त्यात खुकूचा पिरॅमिड मुख्य! उंची ४८० फूट. दुरून पाहताना तो सरळ, सपाट वाटला तरी पाय-यांचे उंच थर आहेत आणि रुंदही. हे थर वरती लहान लहान होत जातात. वरती चक्क १८ फुटांचा सपाट ओटा आहे. [post_shortcontent] =>

इजिप्तचा सर्वांत उंच पिरॅमिड ४८० फूट उंचीचा.. तो चढून उतरायला किती वेळ लागत असेल? अबू नबी मात्र अशक्य वाटेल अशा वेळात ही कामगिरी करून दाखवायचा...

समजा ३५ मजल्याची एक इमारत आहे... प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी १०-१२  पाय-या असलेला जिना आहे, तर त्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर किती मिनिटांत पोचू शकाल? -सांगा पाहू. जिन्याच्या पाय-या चढून हं, लिफ्टने नाही! समजा प्रत्येक जिना चढायला एक मिनिट लागले तर ३५ मिनिटे लागतील ना? आणि या पाय-याही जर दोन-दोन, तीन-तीन फूट उंच असतील तर उड्या मारून चढायला जास्त वेळ लागेल ना? तुम्ही हा हिशोब करा मगच भेटा अबू नबीला. पूर्वी जगात खालील सात आश्चर्ये आहेत असे समजत- बाबिलोनियाची झुलती बाग, आलिम्पियाची देवता झियुसची भव्य मूर्ती, देवी डायनाचे मंदिर, राजा मुसोलिनीची कबर, होडस् ची सूर्यदेवतेची विशाल प्रतिमा, अॅलेक्झांड्रीचा अजब दीपस्तंभ, इजिप्तचे पिरॅमिड्स्... सातवे आश्चर्य पिरॅमिड, त्याजवळच एक आठवे आश्चर्य आहे. त्या आश्चर्याचे नाव आहे, अबू नबी. अबू नबीचा परिचय करून घेण्यापूर्वी पिरॅमिडची रचना जाणून घेऊ या. तीन पिरॅमिड्स् जवळजवळ आहेत. त्यात खुकूचा पिरॅमिड मुख्य! उंची ४८० फूट. दुरून पाहताना तो सरळ, सपाट वाटला तरी पाय-यांचे उंच थर आहेत आणि रुंदही. हे थर वरती लहान लहान होत जातात. वरती चक्क १८ फुटांचा सपाट ओटा आहे. अबू नबी पिरॅमिडच्या जवळच राहणारा. त्याने एक नवाच व्यवसाय शोधून काढला होता. असं म्हणतात की पिरॅमिडच्या आत कुबेराच खजिना आहे. पण अबूने तर हा खजिना बाहेरूनच मिळवला होता. बालपणापासूनच त्याने पिरॅमिडवर चढण्याची कसरत सुरू केली. अशक्य आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने इतका सराव केला होता की, [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/abu-nabi.jpg [postimage] => /2019/07/abu-nabi.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Aug 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2256] => Array ( [PostID] => 12564 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => सत्तरच्या दशकात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला सोमवारी लागणारी रांग ज्यांनी अनुभवलीय त्यांना त्यातला थरार, रोमांच, धाकधूक याची खूपच चांगली कल्पना असेल..... काही जण एव्हाना आपापल्या आठवणीत गेलेही असतील. [post_shortcontent] => चित्रस्मृती सत्तरच्या दशकात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला सोमवारी लागणारी रांग ज्यांनी अनुभवलीय त्यांना त्यातला थरार, रोमांच, धाकधूक याची खूपच चांगली कल्पना असेल..... काही जण एव्हाना आपापल्या आठवणीत गेलेही असतील.   अबब.... सिनेमाच्या ऍडव्हास बुकिंगलाच एवढी प्रचंड रांग?   सत्तरच्या दशकात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला सोमवारी लागणारी रांग ज्यांनी अनुभवलीय त्यांना त्यातला थरार, रोमांच, धाकधूक याची खूपच चांगली कल्पना असेल..... काही जण एव्हाना आपापल्या आठवणीत गेलेही असतील. तशी ही प्रथा साठच्या दशकात सुरु झाली आणि त्याचा जास्त प्रत्यय अथवा प्रभाव प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील मेन थिएटरवर असे. त्या काळात एकेक सुपर हिट चित्रपट अशा मेन थिएटरमध्ये पंचवीस अथवा पन्नास आठवडे सहज मुक्काम करे. राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चनचा झंझावात सुरु झाला आणि या अॅडव्हास बुकिंग कल्चरमध्ये सातत्य आले, प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि त्यांच्या नवीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पहिल्या आठवड्याची सोमवारची पहाटेपासूनच रांगणारी रांग म्हणजे फिल्म वेड्यांचा जणू मेळा भरे. सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि मग दुपारी चार ते सायंकाळी सात अशी आगाऊ तिकीट विक्रीची वेळ. मराठा मंदिर चित्रपटगृहात 'मुगल ए आझम ' ( १९६०) च्या आगाऊ तिकीट विक्रीला लागलेल्या प्रचंड रांगेतील धक्काबुक्कीत एका प्रेक्षकावर चाकूने वार झाल्याचा किस्सा खूप मागची पिढी रंगवून सांगे. 'आराधना ' ( १९६९) च्या सुपर हिटनंतर राजेश खन्नाच्या अनेक नवीन चित्रपटाचे स्वागत असेच आगाऊ तिकीट विक्रीला खणखणीत प्रतिसादाने होऊ लागले. कटी पतंग ( राॅ [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/advance-booking.jpg [postimage] => /2019/08/advance-booking.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2257] => Array ( [PostID] => 12527 [post_title] => संपादकीय - अपशब्द, निषिद्ध शब्द आणि समाज [post_content] => [post_excerpt] => पुणेकरांच्या नावाने काय आपण थोडे विनोद खपवतो? [post_shortcontent] =>

‘अलिबागहून आलास काय?’ (अलिबाग से आया है क्या?) ह्या वाक्यावर म्हणजेच त्यातील ‘तू मूर्ख आहेस काय?’ ह्या अर्थाच्या वाक्प्रचारावर बंदी आणण्यासाठी एक याचिका अलिबागच्या एका रहिवाशाने न्यायालयात दाखल केली होती. वैभवशाली परंपरा असलेल्या अलिबाग शहराचा म्हणजेच तेथील लोकांचा अवमान करणारा हा वाक्प्रचार असल्याचा त्याचा दावा होता. न्यायालायाने ही याचिका फोटाळून लावताना असे विनोद सर्व समुदायांवर होतच असतात, ते फारसे मनाला लावून घ्यायचे नसतात असे संगितले. समाजाच्या भाषिक वर्तनाबाबतच्या अशा याचिकेवर कोणतेही न्यायालय ह्यापेक्षा वेगळे काय सांगणार? समाजाचे तोंड कोण बंद करणार? असे दावे न्यायालयांना नवीन नाहीत. संता आणि बंता ही सरदारजींची काल्पनिक पात्रे घेऊन केल्या जाणाऱ्या विनोदांवर बंदी आणावी म्हणून शीख समाजातील एका समूहाने न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने अशीच भूमिका घेतली होती. पुणेकरांच्या नावाने काय आपण थोडे विनोद खपवतो? हा मनुष्यस्वभाव आहे आणि भाषा त्याला अवकाश पुरवते. दोष असलाच तर तो भाषेचा नसून समाजाच्या मानसिकतेचा आहे... (पुढे वाचा)


भाषा ही संप्रेषणाच्या, सर्जनाच्या शक्यता पुरवणारी चिन्हव्यवस्था आहे. ह्या शक्यतांचा वापर कसा करायचा किंवा करायचा की नाही करायचा हे सर्वस्वी व्यक्तीवर आणि पर्यायाने समाजावर अवलंबून असते. भाषा  वापरली तर वाढते नाही वापरली तर संपते. समाजाच्या इच्छेवरच तिचे बरेवाईट अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे भाषा मानवाला सामर्थ्य प्रदान करीत असली तरी स्वतः मात्र समाजावलंबी म्हणजे पराधीन आहे.

भाषेचा [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/IMG-20190729-WA0027.jpg [postimage] => /2019/08/IMG-20190729-WA0027.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 Aug 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => समाजकारण,भाषा,मराठी प्रथम - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2258] => Array ( [PostID] => 12519 [post_title] => जॉनी वॉकर - कॉमेडीचा बादशाह [post_content] => [post_excerpt] => सुवर्णयुगातले जिवलग बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी म्हणजेच जॉनी वॉकर – म्हणजेच कॉमेडीचा बादशाह . [post_shortcontent] => सुवर्णयुगातले जिवलग  बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी म्हणजेच जॉनी वॉकर – म्हणजेच कॉमेडीचा बादशाह . बस मध्ये कंडक्टरची नोकरी करताना प्रवाशांना दारुड्याची नक्कल करून हसवायचा . एकदा सुप्रसिद्ध अभिनेता बलराज सहानींची पारखी नजर ह्या रत्नावर पडली आणि त्यांनी हे रत्न गुरुदत्त समोर पेश केलं. दारूच्या एका थेंबालाही न शिवता अट्टल दारुड्याची हुबेहूब नक्कल करणारा बद्रुद्दीन काझी काय चीज आहे ते गुरुदत्तने पहिल्याच भेटीत ओळखलं. आपल्या “ बाजी “ चित्रपटात त्याला एक छोटीशी भूमिका दिली . गुरुदत्तनेच बद्रुद्दीनचं “ जॉनी वॉकर “ ( त्याकाळी जॉनी वॉकर नावाचा स्कॉच व्हिस्कीचा ब्रॅन्ड जबरदस्त लोकप्रिय होता ) असं नामकरण केलं. जॉनी वॉकरच्या आधीही बॉलीवुड मध्ये अनेक कॉमेडियन्स झाले ( गोप , आगा , मास्टर भगवान , मुक्री ) पण जॉनी वॉकर हा कॉमेडीचा पहिला सुपर सुपर स्टार ठरला. जवळ जवळ ३०० हून अधिक चित्रपटातून त्याने त्याने विनोदी भूमिकांबरोबरच काही चित्रपटात नायकाची व सहनायकाची भूमिकाही केली आहे. बाजी नंतरच्या गुरुदत्तच्या जवळ जवळ प्रत्येक चित्रपटात आपल्याला जॉनी वॉकर दिसतोच दिसतो. त्याच्या साठी खास भूमिका तयार केली जायची , पटकथेत बदल केले जायचे , खास त्याच्यासाठी गाणी लिहिली जायची. जॉनी वॉकर ची बहुतेक लोकप्रिय असलेली गाणी संगीतकार एस.डी.बर्मन आणि ओ.पी.नय्यर यांची आहेत. जॉनी वॉकरचा आवाज आणि त्याची देहबोली इतकी हटके असायची कि त्याची नुसती पडद्यावर एन्ट्री होताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू यायचे . हाडकुळा बांधा , सदै [post_status] => publish [postmainimage] => /2019/08/jony-walker.jpg [postimage] => /2019/08/jony-walker.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 01 Aug 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2259] => Array ( [PostID] => 5711 [post_title] => ताक विकून लक्षाधीश होता येते [post_content] => [post_excerpt] => सुशिक्षित मंडळी या धंद्यात लक्ष घालू लागल्यास त्यांना एक स्वतंत्र धंदा होऊन धंद्यालाही महत्त्व येऊ शकेल. [post_shortcontent] => आरोग्य-भुवनाचे हेतु, आरोग्य-भुवनाचे चाललेले कार्य व इतर आरोग्यविषयक माहिती यांचा परिचय करून देण्याकरिता आरोग्य-भुवनाचे म्हणून एक मासिक काढण्याचा विचार पुष्कळ दिवसांचा होता. परंतु त्याला अनेक अडचणींमुळे मूर्तस्वरूप देण्याचा योग आजपर्यंत आला नाही. प्राविण्याचे संपादक श्री. ताम्हणकर यांजपाशी याबाबतीत विचारविनिमय करीत असता त्यांनी प्राविण्याचीच दोन पाने वरील कार्यासाठी उपयोगात आणण्याचे सुचविले व त्याप्रमाणे ती चालू महिन्यापासूनच देण्याचे अभिवचन देऊन नियोजित कार्याला मूर्तस्वरूप देण्याचा एक जलद व सोपा मार्ग दाखविला याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. स्वतंत्र मासिकाने निरनिराळ्या प्रकारे येणारी स्वतंत्र जबाबदारी या योजनेने कमी होणार असून नियमित गोष्टींकडे लक्ष देणे जास्त सुलभ होणार आहे. तेव्हा या अनपेक्षितपणे प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेऊन आपले उद्दिष्ट कार्य साधणे जास्त फायदेशीर होणार आहे. आज प्रथम आरोग्य भुवनाची स्थापना व त्याच्या कार्याचा प्रचार कसकसा होत गेला यासंबंधीच माहिती देण्याचा विचार आहे. अंक- प्राविण्य; वर्ष- १९३०  आरोग्य भुवनाची स्थापना ता. ४ मार्च १९२६ रोजी होऊन गिरगाव रस्त्यावर मोहन बिल्डिंग समोरील एका लहानशा जागेत दुकानाला सुरुवात झाली. त्या वेळचे पहिले हस्तपत्रक विशेष उपयुक्त असल्यामुळे ते पुढे देत आहे. १. मुंबईसारख्या शहरात आरोग्य रक्षणाचा प्रश्न फारच बिकट होऊन बसला आहे. २. आरोग्याचा नाश होत चालल्यामुळे राष्ट्रीय आपत्तींना तोंड देणे अशक्य झाले आहे. ३. आरोग्य नाशाचे मोठे कारण म्हणजे शुद्ध व निर्भेळ दूधदुभत्याचे पदार्थांचा व्हावा तितका पुरवठा होत नाही हे होय. ४. [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/तांबे-.jpg [postimage] => /2018/09/तांबे-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jul 2019 [post_author] => 124 [display_name] => काकासाहेब तांबे [Post_Tags] => प्राविण्य,उद्योगविश्व,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2260] => Array ( [PostID] => 12506 [post_title] => कविराज गदिमा [post_content] => [post_excerpt] => जवळची माणसे हा गदिमांचा श्वास होता. आईवर अपरंपार श्रद्धा. त्यांनी लिहिलेलं ‘मातृवंदना’ हे गीत म्हणजे मातेचे महन्मंगल स्तोत्र आहे.  वडिलांविषयीचा आदरभाव तर होताच. शिवाय स्वतःचा जीव धोक्यात घालून गदिमांना वाचवणाऱया बिटाकाकाबद्दलही अपरंपार माया होती. [post_shortcontent] =>

गजानन दिगंबर माडगूळकर या संपूर्ण नावातील केवळ आद्याक्षरे घेऊन केलेले टोपणनाव (गदिमा) प्रसिद्ध झाले; एवढेच नव्हे तर प्रेमभराने ते पिढ्यानपिढ्या घेतले गेले. असे क्वचित घडते. या कविराजांच्या बाबतीत मात्र ते सहजपणे घडले. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 सालचा. म्हणजे आता ते असते तर 100 वर्षांचे झाले असते, तुम्हा मुलांच्या पणजोबांच्या वयाचे.  योगायोग म्हणजे गदिमांचे जिवाभावाचे मित्र सुधीर फडके ऊर्फ बाबूजी आणि पु. ल. देशपांडे ऊर्फ पुल यांचेही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या तिघांनी आपल्या मराठी माणसांवर डोंगराएवढे उपकार केले आहेत.

संस्कार गदिमांना केवळ 58 वर्षांचे आयुष्य लाभले. यामध्ये त्यांनी किती आणि काय लिहिले हे आपण समजून घेणारच आहोत; पण हे लिहीण्याची स्फूर्ती त्यांना कशी मिळाली असेल हे आधी जाणून घेऊया. त्यांचा जन्म झाला सातारा जिह्यातील शेटफळ या एका छोट्याशा गावात, त्यांच्या आजोळी. गंमत म्हणजे जन्मतः हे मूल रडले नाही म्हणून सगळे दुःखात असतानाच सुईणीने शेवटचा म्हणून एक प्रयत्न केला, त्याला यश आले आणि बाळ रडले. आनंदीआनंद झाला. त्या सुईणीचे आपल्या महाराष्ट्राने खूप खूप आभार मानले पाहिजेत. गदिमांच्या बुद्धीची चमक लहानपणीच दिसून आली. वयाच्या केवळ पाचव्या वर्षी वडिलांनी एक बाराखडी लिहायला सांगितल्यावर या बाळाने सर्व मुळाक्षरांच्या बाराखड्या मनानेच लिहून काढल्या. पुढे केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी, संस्कृत, हिन्दी, गुजराथी, पंजाबी, उर्दू, मल्याळी, तेलुगू, कानडी या भाषाही ते शिकले. गदिमा लहानपणी खेड्यात राहिले. निसर्ग [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/talk-med.jpg [postimage] => /2019/07/talk-med.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jul 2019 [post_author] => 2622 [display_name] => प्रतिभा गोपुजकर [Post_Tags] => बालसाहित्य,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2261] => Array ( [PostID] => 12479 [post_title] => शहाणं गाढव आणि गाजर [post_content] => [post_excerpt] => “वेडा आहेस बघ तू. ज्याच्यासाठी तू एवढा झुरतोयस ते गाजर खरोखरीच नसेलही. तुला भासच झाला असेल” [post_shortcontent] => गाजर दाखवून एकेकाला कसं भूलवलं जातं आणि भले भले त्याला कसे भूलतात हे समजून घेण्यासाठी आपण आजच्या राजकीय घटनांकडे पाहिलं तरी पुरेसं ठरेल. मात्र हे जे ‘भले भले’ आहेत त्यांना गाढव म्हणायचं की शहाणं म्हणायचं ते काळच ठरवेल. तूर्तास आपण गाजर आणि गाढवाची एक फर्मास कथा वाचू या. या कथेतून काय अर्थ काढायचा, काय अर्थ निघतो ते ज्याचं त्यानं ठरवावं. ही कथा लिहिली आहे, प्रतिभा रानडे यांनी. त्यांची आपल्याला मुख्य ओळख आहे ती ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’, ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रीया-काल आणि आज’ या पुस्तकांमुळे. अमृता प्रितम यांच्या ‘बंद दरवाजा’चा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. प्रस्तुतचा कथावजा ललित लेख त्यांनी १९७९ साली मे महिन्याच्या ‘स्त्री’ मासिकात लिहिला होता. मनुष्यप्रवृत्ती कधी बदलत नाहीत, त्यामुळे हा लेखही कायम ‘आजचा काळातला’ वाटत राहणार आहे. ********** अंक – स्त्री, मे १९७९ एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक गाढव राहायचं. आपण बरं, आपलं काम बरं अशा वृत्तीचं शहाणं गाढव होतं ते. कधी कुरकुर नाही, तक्रार नाही, धुसपूस नाही. की कधी आनंदानं वेळी अवेळी खिंकाळणं नाही, की कधी आपले चारी पाय हवेत नाचवत मातीमध्ये पाठीवर लोळणं नाही. तर, असं ते एक शहाणं गाढव होतं. आता तुम्ही म्हणाल, गाढवाच्या जन्माला येऊन अडेल तट्टूपणानं चालता चालता मध्येच थांबायचं नाही, दुगाण्या झाडायच्या नाहीत, की रात्र पडल्यावर आपल्या मालकाच्या दुष्टपणाबद्दल कुत्र्याशी बातचीत करायची नाही, की वेळी अवेळी खिंकाळायचं नाही की उकिरड्यावर लोळायचं नाही—हा म्हणजे शुद्ध गाढवपणाच झाला की! ते गाढव शहाणं वगैरे काही नसेल. त्याला स्वतःचं सुखदुःख कळतच नसेल म्हणून ते तसं शहाण्यासारख वागत असे [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/donkey.jpg [postimage] => /2019/07/donkey.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Jul 2019 [post_author] => 2614 [display_name] => प्रतिभा रानडे [Post_Tags] => स्त्री,कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2262] => Array ( [PostID] => 12454 [post_title] => 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील थरार [post_content] => [post_excerpt] => ट्रेनच्या दुतर्फा जलप्रलय आला होता. लाल पिवळसर पाणी ट्रेनच्या आत येऊ पाहत होतं. दुरदूरवर पाणीच पाणी दिसत होतं . [post_shortcontent] => " ब्रो , वेक अप , यु नीड टू सी दीस . पाणी अगदी दारापर्यंत आलंय . काही वेळात आतमध्ये येईल . " सकाळी आठच्या सुमारास रवीने उठवले .रात्रभर केलेल्या धावपळीमुळे आधीच अंगात त्राण उरले नव्हते . सकाळी साडेचारला डोळा लागला होता . त्यामुळे नाराजीनेच डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं . त्याचा चेहरा चिंतातुर दिसत होता . वरच्या बर्थवरून खाली उतरलो आणि दारापाशी जाऊन बाजूला काय चाललंय ते पाहू लागलो . रविवारी हॉटेल सयाजी कोल्हापूरला अनिशचा साखरपुडा होता. शनिवार, रविवार सगळ्यांना सुट्टी असल्याने आम्ही मित्रांनी शुक्रवारी रात्रीच निघायचं ठरवलं होतं. शनिवारी मस्तपैकी तिथल्या एका मित्राची गाडी घेऊन एक दिवस कॉलेजला , होस्टेलला जायचं , जे जे जुने अड्डे होते तिकडे जाऊन जुन्या आठवणींची उजळणी करायची, हुंदडायचं असा बेत होता . ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून तासभर लवकर निघालो . पॅकिंग केलं . एव्हाना पावसाची रिपरिप चालू झाली होती . रिक्षासाठी मारामार होती , कशीबशी रिक्षा पकडून मुलुंड स्टेशन गाठलं . मध्येच ट्राफिक लागल्याने रिक्षा वाटेत सोडून चालत आलो . तोवर वाऱ्यापावसामुळे कंबरेखाली चिंब भिजलो होतो . स्टेशनला येऊन पाहतो तर काय , प्लॅटफॉर्मवर माणसांचा पूर आला होता . पण एकच स्टेशन जायचं असल्याने धक्काबुक्की करत कसाबसा घुसलो . दरवाज्याजवळच उभा असल्याने एक बाजू एव्हाना पूर्ण भिजली होती. शुद्धोदक स्नानम समर्पयामि म्हणत ठाणे स्टेशन गाठलं. पावसाला दोन चार शिव्या हासडत स्टेशनवर तसवीरला हुडकलं. एव्हाना रवी , दुबे आणि गुज्जू दादरहून महालक्ष्मीने निघाले होते . ठाण्याला नऊची वेळ होती . मात्र गाडी अर्धा तास लेट झाली . मागाहून निघणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आलं होतं . झाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/mahalkshmi.jpg [postimage] => /2019/07/mahalkshmi.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jul 2019 [post_author] => 2595 [display_name] => मंदार गावडे [Post_Tags] => प्रासंगिक,अनुभव कथन,व्हिडीओ,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2263] => Array ( [PostID] => 12304 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग – ३) [post_content] => [post_excerpt] => भाषा संचालकांच्या कार्यालयात ‘ही’ गुप्तवार्ता सांगायला त्या धावत गेल्या असतील असं काहीसं चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं. [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले हे 'माहिती अधिकाराचे  दिव्य' त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. ह्या लेखमालेतील हा लेख तिसरा... (पुढे वाचा)

————————————————————————————————————————————------

आम्ही नाही, पोस्टच जबाबदार!

भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले परिभाषा कोशां [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190708-WA0018.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190708-WA0018.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 29 Jul 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => भाषा,कायदा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2264] => Array ( [PostID] => 12448 [post_title] => माणसातला विचित्रपणा आणि इमपरफेक्शन्स साजरी करणारी सोशल मीडिया सेव्ही प्रेम कहाणी! [post_content] => [post_excerpt] => उपेंद्र सिधये लिखित-दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ अतिशय स्मार्ट आणि तरीही भावनिक असा “रॉम कॉम” सिनेमा आहे! हा सिनेमा “रॉम कॉम” या जॉनरचे ठराविक ठोकताळे एकीकडे पाळतोही आणि दुसरीकडे ते नव्याने बदलूही पाहतो. त्याचबरोबर आजच्या इन्टरनेट/सोशल मिडिया हिच जीवनशैली असलेल्या पिढीची प्रेमाची बदललेली नवी व्याख्या सुद्धा इथे दिसून येते. [post_shortcontent] =>

उपेंद्र सिधये लिखित-दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ अतिशय स्मार्ट आणि तरीही भावनिक असा “रॉम कॉम” सिनेमा आहे! हा सिनेमा “रॉम कॉम” या जॉनरचे ठराविक ठोकताळे एकीकडे पाळतोही आणि दुसरीकडे ते नव्याने बदलूही पाहतो. त्याचबरोबर आजच्या इन्टरनेट/सोशल मिडिया हिच जीवनशैली असलेल्या पिढीची प्रेमाची बदललेली नवी व्याख्या सुद्धा इथे दिसून येते.

माणसातला विचित्रपणा आणि इमपरफेक्शन्स साजरी करणारी सोशल मीडिया सेव्ही प्रेम कहाणी!

उपेंद्र सिधये लिखित-दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ अतिशय स्मार्ट आणि तरीही भावनिक असा “रॉम कॉम” सिनेमा आहे! हा सिनेमा “रॉम कॉम” या जॉनरचे ठराविक ठोकताळे एकीकडे पाळतोही आणि दुसरीकडे ते नव्याने बदलूही पाहतो. त्याचबरोबर आजच्या इन्टरनेट/सोशल मिडिया हिच जीवनशैली असलेल्या पिढीची प्रेमाची बदललेली नवी व्याख्या सुद्धा इथे दिसून येते. सर्वप्रथम कौतुक करायला हवं ते अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या दोघांच्या अफलातून अभिनयाचं! विशेषतः अमेयचं! ‘नच्या’ आजच्या पिढीचा तरुण आहे, ज्याचे प्रॉब्लेम्स् आणि स्वप्नं खरीखुरी आहेत, हे आपल्याला अमेयच्या अतिशय ओरिजनल (जे त्याने आधी वापरलेलं नाही) देहबोलीतून पटतं! तर सईच्या ‘अलिशा’ मध्ये एक वेगळीच अद्भुतता आहे. तिच्या भूमिकेबद्दल अधिक बोलणं ‘स्पॉयलर’ ठरू शकतं, इतकी ती भूमिका गमतीशीर आहे, जी आपण स्वतः अनुभवावी! या दोघांच्या कामांमुळे आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे सिनेमा अधिक आपला होतो, नाहीतर कदाचित कथानक काहीसे बनावट वाटू शकले असते! लेखक-दिग्दर्शक उपेंद्र [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/girlfriend1.png [postimage] => /2019/07/girlfriend1.png [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2265] => Array ( [PostID] => 11739 [post_title] => असावे घर हे आपुले छान [post_content] => [post_excerpt] => स्वतः झाडावर न चढता चविष्ट, रसाळ साल असलेल्या झाडाचा बुंधा बीव्हरची जोडी आपल्या पटाशीसारख्या दातांनी करतडून झाड आडवे पाडते. [post_shortcontent] => ये तेरा घर ये मेरा घर...असे गाणे पक्षांना, प्राण्यांना, कृमी किटकांना गुणगुणता येत नाही. त्यांच्या त्यांच्या भाषेत  कदाचित ते गुणगुणत असतीलही परंतु आपल्याला ते कळत नाही. मात्र स्वतःचे घर असण्याची आस मनुष्याप्रमाणेच त्यांनाही असते. फरक एवढाच की मनुष्यमात्रांची घरे आवड,सवड, पैसा, प्रतिष्ठा या नुसार वेगवेगळी असतात. एका जातीचे पक्षी-प्राणी मात्र आपली घरेही एकाच पद्धतीने बांधतात. तरीही प्राणी-पक्षी यांच्यात जसे विस्मयचकीत करणारे वैविध्य आहे, तसेच वैविध्य त्यांच्या घरांमध्ये, घर बांधण्याच्या  पद्धतींमध्येही आहे. या वैविध्याचा अतिशय रोचक आणि रसाळ असा हा वृत्तांत.  श्रावण या मासिकाच्या सप्टेंबर १९९९ मधील अंकातून हा लेख घेतलेला आहे.   ********** अंक – श्रावण, सप्टेंबर १९९९ समशीतोष्ण हवामानात राहणाऱ्या प्राण्यांना निवाऱ्याची फारशी गरज नसते. त्याचप्रमाणे हत्ती, गवा, गेंड्यांसारखे शक्तिमान प्राणी उघड्यावरच संसार थाटतात. इतर अनेक प्राणिमात्रांना रहाण्यासाठी तात्पुरते अथवा कायमचे निवास-स्थान लागते. मानवाची गोष्ट निराळी! तो गवंडी, सुतार, प्लंबर अशा कारागिरांकडून आपल्याला पाहिजे तसे घर बनवून घेऊ शकतो. प्राण्यांना मात्र स्वतःचे घर बनविण्यासाठी गवंडीकाम, सुतारकाम, शिवणकाम, भरतकाम इतकेच काय तर प्रसंगी खोदकामसुद्धा करावे लागते. ठराविक तऱ्हेचा बांधकाम व्यवसायही एखाद्या जातीच्या प्राण्यांची मक्तेदारी नसते. आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार, भोवतालच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या सामुग्रीचा विचार करुन प्राणी आपले घर बनवितात. जमिनीतील बीळ अथवा झाडाची ढोली म्हणजे सर्वात साधे घर! फांदी तुटल्यानंतर वृक [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/collage-1-1.jpg [postimage] => /2019/07/collage-1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jul 2019 [post_author] => 2587 [display_name] => माधव पेंडसे [Post_Tags] => श्रावण,ज्ञानरंजन,बालसाहित्य,पर्यावरण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2266] => Array ( [PostID] => 12434 [post_title] => विनोद आणि अश्लीलता [post_content] => [post_excerpt] => बायकांच्या पोटांत कांही टिकत नाही, अत्यंत एकांतांत सांगितलेले रहस्य सुद्धां ठराविक मुदतीच्या बाहेर त्यांच्या पोटांत रहात नाही [post_shortcontent] => अंक – जनवाणी दीपावली विशेषांक, १९६० विनोद आणि अश्लीलता ह्यांच्या मर्यादा काय? माधवराव जोशी, गडकरी आणि कोल्हटकर यांच्या कोट्या अश्र्लील या सदरांत मोडतात का?.... जो विनोद स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजांत निःसंकोचपणे वाचता येत नाही तो अश्र्लील- *** विनोद आणि अश्र्लीलता ह्यांच्या मर्यादा काय? हा प्रश्न महाराष्ट्रांत नेहेमी उपस्थित केला जातो. अश्लील ह्या शब्दाचा अर्थ मी येथे ‘ग्राम्य’ एवढाच घेतो. कायद्याने ‘Obscene’ गोष्टी लिहिणे किंवा दर्शविणे हा गुन्हा ठरविलेला आहे. त्या इंग्रजी शब्दाचे भाषांतर सर्व साधारणपणे ‘अश्लील’ असेच करण्यात येते. त्या अर्थाने वाङ्मयाच्या चर्चेत ‘अश्लील’ हा शब्द वापरला जात नाही. स्त्री पुरुषांची शरीरे आणि त्यांचे नैतिक संबंध हा अशिक्षित आणि असंस्कृत समाजांत हास्याचा नि विनोदाचा विषय समजला जातो. किंवा चार चांगले सुशिक्षित पुरुष जमले म्हणजे आपापसांत त्यांचा जो खाजगी हास्यविनोद चालोत तो अशाच स्वरूपाचा असतो. इंग्लंडसारख्या सुसंस्कृत देशातही भोजनानंतरच्या वार्तालापांत इंग्रज पुरुष अशा तऱ्हेच्या लैंगिक (smutty) गोष्टी सांगून मनोविनोदन करतात. तथापी, ह्या विनोदाला समाजांत किंवा साहित्यांत प्रकट स्थान नसते. अशा तऱ्हेच्या विनोदाला ग्राम्य आणि असभ्य म्हणजेच ‘अश्लील’ समजले जाते. वाङ्मयीन अश्लील शब्दाची अगदी सोपी व्याख्या करावयाची झाल्यास असे म्हणता येईल की, ज्या विनोदांत प्रकट वा अप्रकटरीत्या काही तरी लैंगिक सूचना असेल त्याय विनोदाला अश्लील म्हणावयास हर [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/hqdefault_201906251504.jpg [postimage] => /2019/07/hqdefault_201906251504.jpg [userfirstname] => Pralhad Keshav [userlastname] => Atre [post_date] => 26 Jul 2019 [post_author] => 64 [display_name] => प्र. के. अत्रे [Post_Tags] => विनोद,अवांतर,जनवाणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2267] => Array ( [PostID] => 12425 [post_title] => यश चोप्रांचा दुर्लक्षित 'विजय'चा मुहूर्त मात्र जंगी... [post_content] => [post_excerpt] => काही काही प्रतिमा अशा आणि इतक्या घट्ट आहेत की त्यापलिकडे जाऊन त्या व्यक्तींच्या प्रगती पुस्तकात डोकावलेच जात नाही. [post_shortcontent] => चित्रस्मृती यश चोप्रांचा दुर्लक्षित 'विजय'चा मुहूर्त मात्र जंगी..... काही काही प्रतिमा अशा आणि इतक्या घट्ट आहेत की त्यापलिकडे जाऊन त्या व्यक्तींच्या प्रगती पुस्तकात डोकावलेच जात नाही. त्या साचेबंद पलिकडे जाऊन त्या कर्तृत्वांचा शोध घ्यायला हवा....दिग्दर्शक यश चोप्रा म्हणजे, रोमॅन्टीक चित्रपटाचे मास्टर पिस हे 'चांदनी' ( १९८९) वेळेस इंग्रजी मिडियाने म्हटलं आणि तीच त्यांची कायमची इमेज झाली. खरं तर हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट मनोरंजक मसालेदार चित्रपटाचे श्रेय यशजींच्या 'वक्त ' ( १९६५) या चित्रपटाला जाते. अनेक व्यक्तिरेखांना एकाच पटकथेत गुंफण्याचे त्यांचे या चित्रपटाचे कौशल्य म्हणजे हाच त्यांचा चित्रपट माध्यमाचा विचार करता सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरतो. यशजींच्या 'दीवार' ( १९७५)मधील दोन भाऊ ( शशी कपूर व अमिताभ) आणि त्यांची आई ( निरुपा राॅय) यांच्यातील भावपूर्ण नाट्यमय प्रसंग आणि 'मशाल ' ( १९८४)  मधील बेलाॅर्ड पिअरच्या रस्त्यावरचा आजारी पत्नीला ( वहिदा रहेमान) डाॅक्टरकडे नेण्यासाठी एकादी गाडी थांबावी म्हणून पतीचा ( दिलीपकुमार) आक्रोश.... यशजी भावनिक दृश्याचे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत याचाच प्रत्यय देतात. इमोशनल दृश्य यशजींची मोठीच खासियत. असाच त्यांचा दुर्लक्षित राहिलेला चित्रपट 'विजय '( १९८८). जुहू येथे समुद्रालगत सेन्टाॅर हाॅटेल उभे राहिले तेव्हा तेथे सातत्याने फिल्मी पार्टी होऊ लागल्या, पण त्याची सुरुवात याच 'विजय 'च्या जंगी मुहूर्त आणि पार्टीने झाली हे चांगलेच आठवतयं.  या चित्रपटाचे निर्माते सुब्रमणी रेड्डी हे दक्षिणेकडील चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील मोठेच प्रस्थ, याचा या मुहूर्ताची आमंत्रण पत्रिका हाती आली तेव्हाच प्रत्यय आला. आणि तसाच खणखणीत ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/vijay.jpg [postimage] => /2019/07/vijay.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत,चित्रस्मृती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2268] => Array ( [PostID] => 12407 [post_title] => दीप-शिखा मॅनेजर्स [post_content] => [post_excerpt] => तुम्हाला एक-दोन साहेब तरी असे लाभले असतील, की त्यांना तुम्ही ‘नाही’ म्हणू शकला नसाल. [post_shortcontent] => अंकः अंतर्नाद – फेब्रुवारी २००५ श्री. शरु रांगणेकर हे राष्ट्रीय पातळीवर नामांकित असलेले एक व्यवस्थापन-तज्ज्ञ आहेत. ‘In the Wonderland of Indian Managers’ आणि ‘In the World of Corporate Managers’ ही त्यांची पुस्तके ‘मॅनेजमेंट क्लासिक्स’ मानली जातात. त्यांतील पहिल्याचा श्री. किशोर आरसकृत मराठी अनुवादही गाजलेला आहे. श्री. रांगणेकर यांच्या काही मराठी कथा पूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. प्रस्तुत लेखाचे अनुवादकार श्री. अ. पां. देशपांडे ‘नोसिल’ या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक होते. सध्या ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत. ********** व्यवस्थापन क्षेत्रात असे काही मॅनेजर्स पाहायला मिळतात, की त्यांना ‘दीप-शिखा’ मॅनेजर्स म्हणावेसे वाटते. कालिदासाने ‘दीप-शिखा’ ही उपमा दिली आहे. कालिदासाच्या उपमा प्रसिद्ध असल्यामुळे ‘उपमा कालिदासस्य’ असा वाक्प्रचार मराठी आणि संस्कृतमध्ये रूढ झाला आहे. एका उपमेत त्याला ‘दीप-शिखा कालिदास’ असे म्हटले आहे. रघुवंशात इंदुमतीच्या स्वयंवराच्या निमित्ताने कालिदासाने ही उपमा वापरली आहे. इंदुमती वरसंशोधन करीत होती. अनेक राजे ओळीने बसले होते आणि इंदुमती वरमाला घेऊन एकेका राजाच्या पुढून जात होती. घनदाट अंधःकारात मशाल पुढे पुढे जावी तशी इंदुमती जात होती. मशाल जवळ यावी आणि आजूबाजूचा भाग उजळला जावा असे होत असे. मशाल पुढे गेली, की आधी उजळलेला भाग अंधःकारात बुडून जात असे, त्याप्रमाणे इंदुमती एखाद्या राजाजवळ गेली, की राजा उजळून दिसायचा. ती पुढे गेली की राजा काळवंडायचा. कालिदासाने म्हटले आहे, संचारिणी दीपशिखेव रात्रौ यम् यम् व्यतिताय पतिवरा सा। नरेंद्र मारगाट्ट एव प्रपेदे विवर्णभावम् स स भूमिपालः।। काही मॅनेजर्स असे असतात, की [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/Untitled.jpg [postimage] => /2019/07/Untitled.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Jul 2019 [post_author] => 2590 [display_name] => शरु रांगणेकर [Post_Tags] => अंतर्नाद,दीर्घा,अनुभव कथन,व्यवस्थापन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2269] => Array ( [PostID] => 12276 [post_title] => इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट... [post_content] => [post_excerpt] => गुरुकुलला कधीही ‘आमच्या शाळेत मुले पाठवा’ असे पालकांना सांगावे लागले नाही. [post_shortcontent] =>

आपल्या देशात इंग्लिशकडे इतर भारतीय भाषांप्रमाणे केवळ भाषा म्हणून पाहिले जात नाही. यशाचा, प्रगतीचा, प्रतिष्ठेचा मानदंड म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इंग्लिश ही भारतीयांची गरज बनली आहे. त्यामुळेच शिक्षणातील तिचे स्थान अव्वल राहिलेले आहे. तिच्यावर प्रभुत्व संपादन करून देशीविदेशी प्रगतीची दारे खुली करणे ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते. त्यात काहींना यश मिळते काहींना मिळत नाही. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाला मिळणारी पालकांची वाढती पसंती पाहिली की लक्षात येते, मराठी शाळांतील इंग्रजीच्या अध्ययनअध्यापनाकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. मराठी शाळांत शिकून आपल्या मुलांना इंग्लिश चांगले लिहिताबोलता येईल की नाही याविषयी अनेक पालकांना शंका असते. त्यामुळे इच्छा असूनही मराठी शाळांची जोखीम पत्करायला ते तयार होत नाहीत. वास्तविक पाहता, मराठी माध्यमात शिकूनही मुलांचे इंग्लिश सुधारता येते आणि केवळ तेवढ्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवण्याची आवश्यकता नाही. पण परिस्थितीचा, सभोवतालच्या शैक्षणिक वातावरणाचा रेटा इतका आहे की इंग्लिश माध्यमालाच पहिली पसंती मिळते. अशा वेळी मराठी माध्यमाच्या शाळांतील इंग्लिशच्या अध्यापनाचा दर्जा सुधारून भविष्यातील पालकांना इंग्लिशच्या बाबतीत आश्वस्त करणे हाच एक मार्ग उरतो. जी मुले मराठी माध्यमात शिकताहेत त्यांचे इंग्लिश सुधारण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढणे, प्रयोगशील उपक्रम राबवणे हे  आव्हान मराठी शाळांतील शिक्षकांनी स्वीकारले तर इंग्लिश माध्यमाचे अनावश्यक महत्त्व कमी होऊ शकेल. अशाच एका उपक्रमाविषयीचा ज्ञानेश्वर जाधव यांचा हा लेख -

publish [postmainimage] => /2019/07/20190721_031641.jpg [postimage] => /2019/07/20190721_031641.jpg [userfirstname] => Dnyaneshwar [userlastname] => [post_date] => 25 Jul 2019 [post_author] => 2572 [display_name] => ज्ञानेश्वर जाधव [Post_Tags] => शिक्षण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2270] => Array ( [PostID] => 12402 [post_title] => कुमारवयातली ‘‘ऍडल्ट ऍक्ट्रेस'’ [post_content] => [post_excerpt] => कुमारवयातली ‘अॅडल्ट अॅक्ट्रेस’स्मशानातील ती भयाण शांतता. तिथं पुट्टाचार्य एक अघोरी पूजा करतोय. त्याच्यासमोर बसली असते ती पूर्ण नग्नावस्थेतील उमा. त्याने तिच्या गळ्यात घातलेल्या ताईतचा तिच्यावर अंमल असतो. त्यामुळे ती त्या अघोरी पूजेसाठी शांतपणे बसलेली असते. पुट्टाचार्यचा तो कट नंदीश उधळून लावतो. उमाच्या गळ्यातील ताईत दातानं तोडून टाकतो, तिच्या अंगावर शाल गुंडाळतो. अचानक येणारं हे दृश्य धक्कादायकच होतं. उमाच्या भूमिकेत होती अवघी १४-१५ वर्षांची पद्मिनी कोल्हापुरे. तिनं तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच नग्न दृश्यांमधून एण्ट्री केली, अन् कुमारवयातली ‘अॅडल्ट अॅस’ म्हणून तिच्यावर शिक्का बसला. [post_shortcontent] => कुमारवयातली ‘‘ऍडल्ट ऍक्ट्रेस'’ स्मशानातील ती भयाण शांतता. तिथं पुट्टाचार्य एक अघोरी पूजा करतोय. त्याच्यासमोर बसली असते ती पूर्ण नग्नावस्थेतील उमा. त्याने तिच्या गळ्यात घातलेल्या ताईतचा तिच्यावर अंमल असतो. त्यामुळे ती त्या अघोरी पूजेसाठी शांतपणे बसलेली असते. पुट्टाचार्यचा तो कट नंदीश उधळून लावतो. उमाच्या गळ्यातील ताईत दातानं तोडून टाकतो, तिच्या अंगावर शाल गुंडाळतो. अचानक येणारं हे दृश्य धक्कादायकच होतं. उमाच्या भूमिकेत होती अवघी १४-१५ वर्षांची पद्मिनी कोल्हापुरे. तिनं तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच नग्न दृश्यांमधून एण्ट्री केली, अन् कुमारवयातली ‘ऍडल्ट ऍक्ट्रेस' म्हणून तिच्यावर शिक्का बसला. ...................................... - अभिषेक खुळे १३ फेब्रुवारी १९८१... ‘गहराई’ प्रदर्शित झाला. आधीचे दोन खेळ सरासरीच गेले. मात्र, नंतर जणू हलकल्लोळ माजला. बॉक्स ऑफिसवर रांगा लागल्या. असं काय होतं या चित्रपटात? तो हॉरर होता, सस्पेन्स होता... पण, एवढंच पुरेसं नव्हतं गर्दी खेचण्यासाठी. तर, एका १४-१५ वर्षांच्या मुलीचा पूर्ण न्यूड सीन होता त्यात. दोन-तीन खेळांनंतर माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली अन् प्रेक्षकांचे जत्थेच्या जत्थे चित्रपटगृहाकडे वळू लागले. अर्थात, यात काही आंबटशौकीन होते, तर काही उत्सुकतेपोटी तिकिटा काढत होते. अवघी १४-१५ वर्षांची पोरगी अन् निर्वस्त्र? चर्चा झडू लागल्या होत्या. ती मुलगी होती, पद्मिनी कोल्हापुरे. संगीतक्षेत्रातल्या मोठ्या घराण्यातील ही लेक बालपणापासूनच महत्त्वाकांक्षी. वडील पंढरीनाथ कोल्हापुरे, आई निरुपमा यांच्या पोटी तीन मुली जन्मल्या. मोठी शिवांगी (आता शक्ती कपूरची पत्नी), मधली पद्मिनी आणि धाकटी तेजस्विनी. कोल्हापुरे घराणं म्हणजे मंगेशक [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/gaharayee.-poster.jpg [postimage] => /2019/07/gaharayee.-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 25 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2271] => Array ( [PostID] => 12367 [post_title] => टका टक. . . विवस्त्र करून वर्मी घाव  [post_content] => [post_excerpt] => हमखास मनोरंजन करणारा आशय प्रेक्षक नक्कीच स्विकारतो. आणि जर चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्याची चारचौघात वाहवा केली, तसे मुद्दे चित्रपटात असतील तर तुम्ही व्यावसायिक सिनेकर्मी म्हणून नक्कीच यशस्वी होता हेच टकाटक ह्या सिनेमाने दाखवून दिले आहे. [post_shortcontent] => हमखास मनोरंजन करणारा आशय प्रेक्षक नक्कीच स्विकारतो. आणि जर चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्याची चारचौघात वाहवा केली, तसे मुद्दे चित्रपटात असतील तर तुम्ही व्यावसायिक सिनेकर्मी म्हणून नक्कीच यशस्वी होता हेच टकाटक ह्या सिनेमाने दाखवून दिले आहे.   टका टक. . . विवस्त्र करून वर्मी घाव  हपापलेल्या आणि तुंबलेल्या आंबट शौकीनांना लक्ष करून बनवलेला दिग्दर्शक मिलिंद कवडेंचा टकाटक सिनेमा चौथ्या आठवड्यातही तब्बल 200 चित्रपटगृहात तग धरून आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि युट्युबवर ट्रोल झाला. अश्लिल दृश्य डोळे बंद करून पाहणाऱ्या तथाकथित सुसंस्कृत प्रेक्षकांनी यथेच्छ तोंडसुख घेत आशयघन चित्रपट परंपरेला छेद देणारा चावट, अश्लिल सिनेमा म्हणून चित्रपटाची हेटाळणी केली. तसे करणे स्वाभाविकच होते. कारण ट्रेलरमध्ये जे काही दाखवले ते पाहून “हा काय फाल्तुपणा?”असाच सूर निघाला. पण, हाच सूर चित्रपटगृहात हाऊसफूलची पाटी लावून गेला. असं का घडलं असेल बरं? आपल्याकडे बोल्ड सिनेमे पाहणारा, किंबहूना चावटपणा मनोरंजन म्हणून स्विकारणारा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. किंवा बदल म्हणून म्हणा किंवा गंमत म्हणून चित्रपट पाहणारा हौशे नवशे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळविण्यात चावटपणा , अश्लिलता यशस्वी होत असावी. अलिकडे वर्षातून एक सिनेमा तसा येतोही....आणि तद्दन चावटपणा, द्वीअर्थी संवाद असलेला चित्रपट हा एखाद्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांची शिकार करण्यात यशस्वी होतो. पण, टकाटक हा सिनेमा बॉलीवूड म [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/takatak-1.jpg [postimage] => /2019/07/takatak-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2272] => Array ( [PostID] => 12333 [post_title] => फेसलिफ्ट [post_content] => [post_excerpt] => विसाव्या शतकातील मुंबईचं एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे गिरण्या आणि त्यात काम करणारे कामगार ! गिरणगावातील या कामगाराच्या कष्टांनी मुंबईत कापड उद्योग उभा राहिला, फोफावला. ऐंशीच्या दशकात झालेल्या कामगारांच्या संपाने गिरणगावाला संपवून टाकलं, कारखाने बंद झाले आणि हळूहळू त्या ठिकाणी टोलेजंग इमारती, मॉल उभे राहिले. आकाशाला भिडलेल्या या इमारतींनी गिरण्यांची व त्यात राबलेल्या कामगारांची उरली सुरली निशाणीही पुसून टाकली. मुंबईत झालेल्या या स्थित्यंतरावर मार्मिक भाष्य करणारा लघुपट निर्माण केला आहे विशाल मोरे याने. [post_shortcontent] => विसाव्या शतकातील मुंबईचं एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे गिरण्या आणि त्यात काम करणारे कामगार ! गिरणगावातील या कामगाराच्या कष्टांनी मुंबईत कापड उद्योग उभा राहिला, फोफावला. ऐंशीच्या दशकात झालेल्या कामगारांच्या संपाने गिरणगावाला संपवून टाकलं, कारखाने बंद झाले आणि हळूहळू त्या ठिकाणी टोलेजंग इमारती, मॉल उभे राहिले. आकाशाला भिडलेल्या या इमारतींनी गिरण्यांची व त्यात राबलेल्या कामगारांची उरली सुरली निशाणीही पुसून टाकली. मुंबईत झालेल्या या स्थित्यंतरावर मार्मिक भाष्य करणारा लघुपट निर्माण केला आहे विशाल मोरे याने. सिनेमॅजिकच्या वाचकांसाठी ही दृकश्राव्य भेट. [videopress 0acNPwr8] [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/facel.jpg [postimage] => /2019/07/facel.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2273] => Array ( [PostID] => 12223 [post_title] => मराठीला ‘माहिती तंत्रज्ञाना’चा पर्याय! [post_content] => [post_excerpt] => सुमारे दोन दशकांपूर्वी  केलेली चूक सरकार दुरुस्त करणार आहे का? [post_shortcontent] =>

आपल्या राज्यात जवळपास केजी ते पीजीपर्यंतच्या शिक्षणात इंग्रजी एक विषय म्हणून अनिवार्य आहे. काही अपवाद वगळता व्यावसायिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच आहे. अशा विषम आणि विपरीत स्थितीत मराठी हा एक विषय म्हणूनही शिक्षणात किती तग धरून राहील याविषयी शंका आहे. सध्या, शालेय शिक्षणात सरकारने मराठीच्या अनिवार्यतेचा कायदा करावा ह्या दिशेने हालचाली सुरू आहेत. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर ते अजिबात अवघड नाही. कारण राज्यातील शालेय शिक्षणात कोणती भाषा अनिवार्य असावी, कोणती वैकल्पिक याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. मात्र हा अधिकार वापरताना महाराष्ट्र सरकारने आजवर इंग्रजीला मानाचे स्थान आणि मराठीला दुय्यम स्थान दिलेले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उच्च माध्यमिक स्तरावर द्वितीय भाषा म्हणून मराठीला माहिती तंत्रज्ञान ह्या विषयाचा दिलेला पर्याय. सुमारे दोन दशकांपूर्वी राज्य सरकारने हा पर्याय दिला तेव्हा सरकारच्या ह्या मराठीविरोधी व अशैक्षणिक धोरणाविरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यात समाजातील मराठी भाषाप्रेमी जनतेबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोठा सहभाग होता. श्री. राजेंद्र शिंदे हे त्यांपैकीच एक शिक्षक, मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारे. आपल्या लेखात मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय देण्याचा निर्णय मराठी भाषा आणि भाषा शिक्षक ह्या दोहोंसाठी कसा अन्याय्य होता ते सांगताहेत... (पुढे वाचा)   

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190719-WA0001-1.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190719-WA0001-1.jpg [userfirstname] => Rajendra [userlastname] => Shinde [post_date] => 22 Jul 2019 [post_author] => 2382 [display_name] => राजेंद्र शिंदे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2274] => Array ( [PostID] => 12232 [post_title] => भवन्स महाविद्यालयात आषाढीनिमित्त मराठीची मांदियाळी [post_content] => [post_excerpt] => आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. [post_shortcontent] =>

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा.

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham संपर्क क्र. – डॉ. प्रकाश परब (९८९२८१६२४०), साधना गोरे (९९८७७७३८०२) ------------- [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190818-WA0004.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190818-WA0004.jpg [userfirstname] => Bhagwan [userlastname] => [post_date] => 20 Jul 2019 [post_author] => 2553 [display_name] => भगवान येडगे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2275] => Array ( [PostID] => 11736 [post_title] => मनोहारी स्वप्नांची दुसरी बाजू [post_content] => [post_excerpt] => सोळा-सतरा वर्षांची ही कोवळी मुले, अन् विशीपंचवीशीतले हे बालतरुण, इतके कसे जिवाला कंटाळतात? [post_shortcontent] => कुवत आणि अपेक्षा यांचे समीकरण सहसा जुळत नाही. अपेक्षा तयार होतात त्या आपल्या आजबाजूला जे दिसते त्यातून आणि कुवत मात्र जी काही असते ती आपलीच असते. मुलांच्या बाबतीत आई वडिलांकडून हे नेहमीच होत असते आणि मुले त्या अपेक्षांनुरुप करू शकली नाही, तर त्यातून नैराश्य येते. अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते. ‘वास्तवाची जाण नसलेली स्वप्ने’ हा आपल्या समाजात आजही एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तसा तो पन्नास वर्षांपूर्वीही होता. स्वभावाला जसे औषध नसते तसेच अवाजवी अपेक्षा बाळगण्यालाही नसते. दहावी-बारावीचे निकाल, प्रवेश मिळविण्यासाठीची स्पर्धा या काळात शिगेला पोचली आहे . अशावेळी तर यासारख्या लेखांची अधिकच गरज असते. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख शब्दही न बदलता आजच्याच वृत्तपत्रातला म्हणून खपवता येईल...भाषा तेवढी थोडी जुन्या वळणाची आहे, एवढेच. मूळ शीर्षक- ह्याला जबाबदार कोण? ********** त्या दिवशी वर्तमानपत्रांतली ती अभद्र बातमी वाचून मी हादरलेच. क्षणभर माझा त्या बातमीवर विश्वासच बसेना. चारपांच दिवसांपूर्वी आमच्या मधूकडे येऊन तासभर हास्यविनोदाचा फुलोरा फुलवत वातावरण उजळून टाकणारा, आपल्याला पुढे काय करायचंय् याची मनोहरी चित्रें रंगविणारा आशावादी वसंता आज काळाच्या उदरात गडप झाला होता. नव्हे, त्याने स्वतःहून त्या अज्ञातांत उडी घेतली होती. ‘मॅट्रीकची परीक्षा तिसऱ्या वर्गात पास झाल्यामुळे, वसंत गुप्तेने गाडीखाली आत्महत्या केली’ असे वर्तमानपत्रांत लिहिले होते. मी हतबुद्ध झाले होते. परीक्षा मनासारखी न उतरल्यामुळे जीवासारखी अमोल वस्तू इतक्या सहजतेने उधळून लावणारी मनोवृत्तीच मला अनाकलनीय वाटली. अन् मग नापास झाला म्हणून, प्रेमभंग झाला म्हणून, पुढे शिक्षण घेता येत नाही [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/Afghan-university_5a2bfbb0d53e3.jpg [postimage] => /2019/07/Afghan-university_5a2bfbb0d53e3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jul 2019 [post_author] => 2545 [display_name] => छबूताई कवीश्र्वर [Post_Tags] => चिंतन,पुनश्च,छबूताई कवीश्र्वर,अमृत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2276] => Array ( [PostID] => 12196 [post_title] => टाहो [post_content] => [post_excerpt] => इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? [post_shortcontent] => मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं.. ‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला. गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/lr01-3.jpg [postimage] => /2019/07/lr01-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jul 2019 [post_author] => 2546 [display_name] => सई परांजपे [Post_Tags] => लोकसत्ता,अवांतर,सई परांजपे,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2277] => Array ( [PostID] => 12214 [post_title] => व्हिडीओ मॅजिक- सई ताम्हणकर सोबत... [post_content] => [post_excerpt] => २६ जुलै - गर्लफ्रेंड - उपेंद्र सिधये - अमेय वाघ - सई ताम्हणकर [post_shortcontent] => सिनेमॅजिक म्हटल्यावर व्हिडीओ अपरिहार्यच आहे. दृष्यमाध्यमाविषयी वाचताना जोडीला व्हिडीओ असेल तर लेखाचा आस्वाद अधिक खुलतो.  सिनेमॅजिकमध्ये आजपासून आपण अधूनमधून हा अनुभव घेणार आहेत. लेखांसोबत व्हिडीओ च्या लिंक, स्वतंत्र व्हिडीओ क्लिप्स आणि काही शॉर्ट फिल्म्स सिनेमॅजिकच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. पहिला व्हिडीओ आहे, सई ताम्हणकरचा- सई ताम्हणकरचं नाव ऐकलं की पावलं थबकतात. मराठी पडदा ग्लॅमरस होऊन झळाळू लागतो. लेखक- दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांचा 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट पुढच्या आठवड्यात  प्रदर्शित होत आहे. सई ताम्हणकर आणि अमेय वाघ हे यात पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सईने यातल्या आपल्या भूमिकेविषयी खास सिनेमॅजिक साठी दिलीप ठाकूर यांच्याशी साधलेला हा संवाद [videopress 5KIY6aa4] [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/गर्लफ्रेंड.jpg [postimage] => /2019/07/गर्लफ्रेंड.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => सिनेमॅजिक,सई ताम्हणकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2278] => Array ( [PostID] => 12197 [post_title] => चित्रस्मृती - रामसेबंधूंचा असाही एक जोरका धक्का धीरेसे लगे.... [post_content] => [post_excerpt] => हिंदी चित्रपटसृष्टीतील काही धक्के खूप वेगळे आणि आश्चर्याचे असतात म्हणून.... हीच तर सिनेमाच्या जगाची गंमत आहे. [post_shortcontent] => हिंदी चित्रपटसृष्टीतील काही धक्के खूप वेगळे आणि आश्चर्याचे असतात म्हणून.... हीच तर सिनेमाच्या जगाची गंमत आहे. चित्रस्मृती  रामसेबंधूंचा असाही एक जोरका धक्का धीरेसे लगे.... - दिलीप ठाकूर   हिंदी चित्रपटसृष्टीच्या कोणाचा कसा/किती/का/कशाला वाटा असेल हे सांगताना त्याला किती आणि कसे फाटे फुटतील हे सांगता येणे अवघड.... बहुविधता हे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचे वैशिष्ट्य. त्यात एक वाटा.... खरं तर हुकमाचा वाटा रामसेबंधूंचा. एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर 'भीतीचे सावट' येतानाच त्यांच्या दो गज जमीन के नीचे, अंधेरा, हवेली, पुरानी हवेली ( पहिल्याचा सिक्वेल का?), दर0वाजा, बंद दरवाजा ( पुन्हा तोच प्रश्न, हेदेखील सिक्वेल का? पण सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात सिक्वेल संस्कृती नव्हती. इतकेच नव्हे तर या दशकातील चित्रपट संस्कृती वेगळाच अनुभव आहे), और कौन, सबूत, वीराना वगैरे वगैरे बरेच भयपट/भूतपट आले असतील. भले तुम्ही ते पाहिले नसाल पण अशा पिक्चरचा आपला एक हुकमी ऑडियन्स होता. व्यावसायिक चित्रपटात तेच तर महत्वाचे असते. त्या काळात मी गिरगावात राह्यचो आणि या रामसेबंधूंचे ऑफिस मिनर्व्हा थिएटरजवळ होतो. तेथे हे रामसेबंधूनी लावलेल्या  आपल्या प्रत्येक फिल्मची काचभर शो कार्डस व पोस्टर पाह्यला कायम असलेल्या गर्दीत प्रेक्षक म्हणून मी देखिल असे. कालांतराने सिनेपत्रकार म्हणून याच ऑफिसमधे दिग्दर्शक श्याम रामसेच्या मुलाखतीचा योग आला. हा अनुभव अभ्यासपूर्ण होता असे म्हणत तुम्हाला आता कशाला घाबरवून टाकू? झाला आहे . अतिशय साधं सरळ , तृप्त कुटुंबवत्सल आयुष्य जगणाऱ्या ट्रुमनला हळूहळू संशय यायला लागतो की आपल्या आजूबाजूला सगळंच आलबेल चालू नाहीये . आणि त्याला कळत की आपण अशा भवतालात राहतोय जो पूर्णपणे 'planned ' आहे . प्रत्येक गोष्ट नैसर्गिकपणे घडवण्याऐवजी 'घडवली ' जात आहे . आईच्या पोटात असल्यापासून ट्रूमनचं आयुष्य दूर जगात टीव्हीवर प्रसारित होत असत . तो ज्या बेटावर राहत असतो तो खरं तर एक सेट असतो . त्या बेटावर ट्रुमन सोडून सगळे व्यवसायिक अभिनेते आहेत .अगदी ज्यांना ट्रुमन आपले आई वडील , बेस्ट फ्रेंड ,बायको समजून ज्यांच्यावर मनापासून प्रेम करत असतो ते पण ट्रूमनवर प्रेम करण्याचा 'अभिनय ' करत असतात . ट्रुमनच प [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/truman1.jpg [postimage] => /2019/07/truman1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => सोशल मिडीया,मनसंवाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2281] => Array ( [PostID] => 12127 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग - २) [post_content] => [post_excerpt] => ज्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नाही, ते परिपत्रक काढण्याचा खरचं काही उपयोग आहे का? [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले माहिती अधिकाराचे हे दिव्य त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत... (पुढे वाचा)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

               अशीही सुनावणी

माउंट फुजी जपानमधील ज्वालामुखीचा पर्वत. तो पाहतानाही जपानी लोक प्रेम व शांततेची मागणी करतात. संहार म्हणजे काय याची भीषणता जपानने अनुभवली आहे; त्याची आठवणही त्यांनी जपली आहे. प्रत्येक देशाची आपली ओळख सांगणाऱ्या खास गोष्टी असतात. जसा आपला ताजमहाल, फ्रान्सचा आयफेल टॉवर आणि अमेरिकेचा स्टॅचू ऑफ लिबर्टी. जपानची ठळक ओळख सांगणाऱ्या माउंट फुजीची प्रतिमा मनात कायमचं घर करून गेली.माउंट फुजीला जपानी भाषेत म्हणतात फुजीसान.  सान म्हणजे पर्वत. 12388 फूट उंच असलेला हा जपानमधील सर्वात उंच पर्वत. बौद्ध अग्नीदेवता फुची ह्यावरून  पर्वताचं नाव पडलं फुजी. आपल्याकडे डोंगराच्या माथ्यावर देवस्थानं असतात, तशीच ह्या पवित्र माउंट फुजीच्या शिखरावर शिन्तो पंथाची देवी सेंगेन-सामाचं  मंदिर आहे. जुलै-ऑगस्ट ह्या दोन महिन्यांत हजारो भक्तगण हा कठीण चढ चढून देवीचं दर्शन घेतात. टुरिस्टसुद्धा मोठ्या संख्येनं ह्या हायकिंगची मजा लुटतात. हा पर्वत रात्रीच्या अंधारात चढून पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी बरेचजण ही खडतर हाईक करतात. The Land of the rising sun.. हे नाव तेव्हा सार्थक होत असेल.  माउंट फुजीला धार्मिक महत्त्व असलं तरी हा सहा लाख वर्षांपूर्वी जन्मलेला ज्वालामुखीचा पर्वत आहे. १७०७ मध्ये त्याचा उद्रेक झाला होता, तेव्हापासून मात्र हा निद्रिस्त आहे. खरंतर माउंट फुजी बघण्याची मला जितकी उत्सुकता होती ना, तितकीच तो बघायला मिळेल ह्याची शाश्वती नव्हती. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की, तो नेहमी ढगात असतो. त्याचं टोक तर कधीच दिसत नाही. आमची प्रवासदेवता मात्र त्या दिवशी आमच्यावर खूपच प्रसन्न होती. फुजी फाईव्ह लेक एरियातील कावागुचीको ह्या स्टेशनला उतर [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/Bell-of-Tenjo-1.jpg [postimage] => /2019/07/Bell-of-Tenjo-1.jpg [userfirstname] => मेधा [userlastname] => आलकरी [post_date] => 18 Jul 2019 [post_author] => 2533 [display_name] => मेधा आलकरी [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2283] => Array ( [PostID] => 12066 [post_title] => अरुण म्हात्रे- शोध कवितेचा आणि स्वत:चाही... [post_content] => [post_excerpt] => रेगे ‘शटअप’ म्हणाले, म्हणून त्यांचे पुस्तक मिटावे लागले, ही अरुण म्हात्र्यांनी लढवलेली कल्पना रेग्यांच्या कवितेतल्या कल्पनांसारखीच विक्षिप्त [post_shortcontent] => कवी स्वतःमध्येच हरवलेला असतो. कवीला स्वतःच्या कवितेपलिकडे काहीच दिसत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. अरूण म्हात्रे हा कवी याला अपवाद आहे. अरुण म्हात्रेंना नव्या-जुन्या कवींच्या शेकडो कविता पाठ आहेत. त्यातली सौंदर्यस्थळं सांगताना ते एखाद्यानं स्वतःच्या कवितेविषयी बोलावं तेवढ्याच आत्मियतेने बोलतात. अशा या कवीच्या कविताही तेवढ्याच बोलक्या आहेत, वेगळेपण घेऊन आलेल्या आहेत आणि शब्द-प्रतिमांचा एक निराळाच खेळ त्या खेळतात. याचा प्रत्यय देणारा अरुण म्हात्रे यांच्या कवितांचा पोत तपासणारा हा रसास्वाद, अंतर्नादच्या मे २०१० च्या अंकातून- ********** अंक- अंतर्नाद, मे २०१० कविताभर विबासची बेमुर्वत ओढ व्यक्त करणारे म्हात्रे शेवटच्या ओळीत त्याची परिणती संसाराची राखरांगोळी होण्यात होऊ शकते हे सांगतात. सिगरेटच्या पानभर जाहिरातीच्या तळाशी दिलेला वैधानिक इशाराच! अरुण म्हात्र्यांचा पहिला कवितासंग्रह होता ‘ऋतु शहरातले’. त्यातल्या पहिल्या कवितेच्या पहिल्या ओळी आहेत : खिडकीतून हाका मारणारं आकाशाचं मांजर एकच असतं नेहमी. आपण वेळेच्या बशीत दूध होऊन तरंगतो लपलप. (च्युइंगम) खिडकीतल्या आकाशाच्या एकमेवाव्दितीय मांजराकडून चाटले जाण्याची आपण वाट पाहतो आहोत न आहोत, तोच म्हात्रे आपल्या अंगावर प्रहरांचे प्रहार करून आपलेच मांजर करून टाकतात. सगळ्या प्रहरांचे प्रहार खिडकीच्या गजांना धरून मोजतो आणि डोळे मिटून चाटीत राहतो आपलं सनातन ठणकतं अंग. अशा मनाला येईल त्या कल्पनांचे पतंग अरुण म्हात्र्यांची कविता उडवीत असते. या भरकटणाऱ्या पतंगांना आवरण्याचा प्रयत्न हा कवी अजिबात करीत नाही. किंबहुना अशा भन्नाट कल्पना हा त्यांच्या कवितांचा स्थायिभाव झाला आह [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/अरुण-म्हात्रे.jpg [postimage] => /2019/07/अरुण-म्हात्रे.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jul 2019 [post_author] => 125 [display_name] => हेमंत  जोगळेकर [Post_Tags] => अंतर्नाद,कविता रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2284] => Array ( [PostID] => 12100 [post_title] => Q ? [post_content] => [post_excerpt] => Quora वर लोक कोणत्याही विषयासंबंधित प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर, Quora ते प्रश्न अशा लोकांकडे पोहोचवण्याचे काम करते, जे त्या विषयाचे तज्ज्ञ किंवा अनुभवी आहेत आणि ते चांगल्या भाषेत व खात्रीलायक अशी उत्तरे देऊ शकतील. [post_shortcontent] =>

Quora हे ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ .. याच Quora विषयी सविस्तर-

तुम्हांला प्रश्न पडतात ना? विचारा की मग! चांद्र नववर्ष म्हणजे काय? भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार कोणती? शिखराची उंची कशी मोजली जाते आणि त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?सर्व रंगांमध्ये कोणता रंग सर्वात गडद रंग मानला जातो?, ‘सडासंमार्जन’ या शब्दाचा अर्थ काय? ...असे नानाविध प्रश्न तुम्हांला पडत असतील. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळतात. काही उत्तरं शिक्षक, आई-वडील, वयाने मोठी आणि अनुभवी माणसं देतात. पण आपल्याला पाहिजे त्या वेळेला आजूबाजूला शंकांचं निरसन करणारी मंडळी असतीलच असं नाही. तुमच्या मनात प्रामाणिकपणे आलेला कुठलाही प्रश्न तुम्ही Quora या व्यासपीठावर जाऊन विचारू शकता. Quora हे ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात असणारे प्रश्न तुम्हांला मराठीत विचारता येतात. विशेष म्हणजे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी प्रश्नांची उत्तरं मराठी भाषेतच देतात. एवढचं नव्हे तर, एका प्रश्नाची वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करून उत्तरं दिली जातात. त्यामुळे तुम्हांला त्या प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेण्यास मदत होते. Quora या कंपनीची स्थापना २००९ साली अमेरीकेच्या कॅलिफोर्नियामधील माउंटन व्ह्यू येथे झाली. २०१० साली सर्वप्रथम इंग्रजी भाषेतील व्यासपीठ सुर [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/Quora_Logo.jpg [postimage] => /2019/07/Quora_Logo.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jul 2019 [post_author] => 2532 [display_name] => प्रशांत ननावरे [Post_Tags] => शिक्षण,ज्ञानरंजन,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2285] => Array ( [PostID] => 12093 [post_title] => 'बायोपिक'. सध्याचा ट्रेंड आणि मल्लेशम [post_content] => [post_excerpt] =>    बायोपिक्सच्या ट्रेंडमुळं एक गोष्ट चांगली झाली की महत्वाचं कार्य केलेल्या पण फारशा माहीत नसलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे बायोपिक बनवले जाऊ लागलेत. लोकांना त्यांचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मिळायला लागली आहे.  [post_shortcontent] => बायोपिक्सच्या ट्रेंडमुळं एक गोष्ट चांगली झाली की महत्वाचं कार्य केलेल्या पण फारशा माहीत नसलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे बायोपिक बनवले जाऊ लागलेत. लोकांना त्यांचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मिळायला लागली आहे. 'बायोपिक'. सध्याचा ट्रेंड आणि मल्लेशम बायोपिक्सच्या ट्रेंडमुळं एक गोष्ट चांगली झाली की महत्वाचं कार्य केलेल्या पण फारशा माहीत नसलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे बायोपिक बनवले जाऊ लागलेत. लोकांना त्यांचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मिळायला लागली आहे. एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी, भाग मिल्खा भाग, मेरी कोम ही आपल्याला माहीत असलेल्या लोकांच्या बायोपिक्सची काही उदाहरणे. नीरजा, पान सिंग तोमर, सरबजीत ही काही खळबळजनक आयुष्य जगलेल्या लोकांचे बायोपिक आहेत. यांच्याबद्दल लोकांना फारसं माहीत नव्हतं. इस्रोतल्या वैज्ञानिकाची नम्बि इफेक्ट ही बायोपिक आर माधवन घेऊन येतोय. रणवीर सिंग कपिल देवच्या बायोपिकमध्ये काम करतोय. काही दिवसांपूर्वीच त्याचं पोस्टर रिलीज झालंय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन टी आर यांची बायोपिक येऊन गेली पण त्याबद्दल फारसं कुणाला कळलं नाही. कंगना राणावत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जय ललिता यांची बायोपिक करणार आहे अशी चर्चा आहे. सध्या थिएटर्समध्ये बिहारचे प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांची सुपर 30 ही बायोपिक यशस्वी घोडदौड करते आहे. एकंदरीत बायोपिक्सने भारतीय सिनेमा उद्योगाला भुरळ घातली आहे असं म्हणता येईल. काही बायोपिक्स रिलीज होतात पण त्यांची फारशी प्रसिद्धी होत नाही. काही सिनेमे तर लोकांना कळेपर्यंत थिएटर मधून निघून गेलेली असतात. महानटी ही तेलुगू अभिनेत्री सावित्रीची बायोपिक गेल्या वर्षी येऊन गेली. त्याबद्द [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/malllesam1.jpg [postimage] => /2019/07/malllesam1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2286] => Array ( [PostID] => 12085 [post_title] => सुवर्णयोगी - रवींद्र गुर्जर [post_content] => [post_excerpt] => होमरच्या या ट्रोजन युध्दाच्या, हेक्टस्,अॕगामेन्न,ओडीसस् या नायकांच्या कथांमधे तो येवढा गुंगून जाई की या कथा खऱ्याच असल्याची त्याची खात्री होती. [post_shortcontent] =>
वाचायलाच पाहीजे असं काही ! काही दिवसांपूर्वी मी होमरच्या इलियडवर आधारित Troy ही एक web series पाहिली आणि एकूणच या ग्रीक कथे बद्दल त्याच्या खरे खोटे पणा विषयी काही माहिती देणारं पुस्तक मिळेल का हा विचार सुरु असतानाच ऐश्वर्या देवस्थळी या  माझ्या archaeologists मैत्रीणीने सुवर्णयोगी हे पुस्तक मला आवर्जून वाचायला सांगितलं .
सुवर्णयोगी हे पुस्तक हाइनरीश श्लीमान या अवलीया वर अधारीत आहे, श्लीमान हा अत्यंत गरीब घरातला मुलगा ज्याला जगण्याच्या धडपडीत साधं शिक्षण ही पूर्ण करता आलं नाही, जगण्यासाठी लहानश्या दुकानात काम करावं लागलं,आपल्या पाद्री वडिलांकडून लहानपणी त्याने अनेक होमरच्या ग्रीक कथा ऐकल्या होत्या, होमरच्या या ट्रोजन युध्दाच्या, हेक्टस्, अॕगामेन्न, ओडीसस् या नायकांच्या कथांमधे तो येवढा गुंगून जाई की या कथा खऱ्याच असल्याची त्याची खात्री होती. एका साध्या गरीब रोजगारी मुला पासून ते प्रसिध्द उद्योजक हाइनरिश पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे विश्वास बसू नये असाच होता,लहानपणा पासून वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा लागलेल्या छंदापायी त्याने सात वेगवेगळ्या भाषांवर चार वर्षांतच प्रभ [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/सुवर्णयोगी-.jpg [postimage] => /2019/07/सुवर्णयोगी-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jul 2019 [post_author] => 2358 [display_name] => प्रणव पाटील [Post_Tags] => पुस्तक परिचय,भाषा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2287] => Array ( [PostID] => 12079 [post_title] => शिक्षणात मातृभाषेची सक्ती आणि कायदा [post_content] => [post_excerpt] => माध्यमभाषा म्हणूनच नव्हे तर एक विषय म्हणूनही लोकांना आपली भाषा शिकावीशी वाटत नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे. [post_shortcontent] =>

दक्षिणेकडील राज्यांनी आपापल्या भाषेची सक्ती केली त्याप्रमाणे महाराष्ट्रातही शालेय स्तरावर मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी ‘मराठीच्या भल्यासाठी’ ह्या व्यासपीठावरून करण्यात आली. महाराष्ट्र शासनानेही ह्या मागणीची गंभीरपणे दखल घेऊन मराठीच्या सक्तीचा कायदा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. हा कायदा कसा असावा म्हणजे न्यायालयात टिकेल यावर सध्या खल चालू आहे. कारण आपल्या देशात जेव्हा इंग्रजीची सक्ती केली जाते तेव्हा ती पुरोगामी सुधारणा म्हणून स्वीकारली जाते, मात्र प्रादेशिक भाषेची सक्ती केली जाते तेव्हा अन्य भाषकच नव्हे तर निजभाषकही तिला विरोध करतात. शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर परभाषा निमूटपणे शिकणारे भारतीय लोक भारतात मात्र एकमेकांच्या भाषांच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागतात हे विलक्षण आहे. दोन दशकांपूर्वी कर्नाटक सरकारने प्राथमिक स्तरावर माध्यमभाषा म्हणून कन्नड भाषेची सक्ती केली तेव्हा त्याविरोधात इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवणारे संस्थाचालक न्यायालयात गेले. केवळ माध्यमभाषा म्हणूनच नव्हे तर एक विषय म्हणूनही लोकांना आपली भाषा शिकावीशी वाटत नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे. ह्या पार्श्वभूमीवर, मराठीच्या सक्तीचा कायदा करताना आधीच्या न्यायालयीन निवाड्यांचे भान ठेवणे किती आवश्यक आहे हे सांगणारा अधिवक्ता रोहित एरंडे यांचा लेख... (पुढे वाचा)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मातृभाषेची सक्ती हा [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190714-WA0003.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190714-WA0003.jpg [userfirstname] => Rohit [userlastname] => Erande [post_date] => 15 Jul 2019 [post_author] => 2520 [display_name] => अधिवक्ता रोहित एरंडे [Post_Tags] => शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2288] => Array ( [PostID] => 12069 [post_title] => चेर्नोबिल – एक दडपलेले वास्तव [post_content] => [post_excerpt] => नोबेल विजेत्या स्वेटलाना अलेक्सीविच यांनी लिहिलेल्या "व्होईसेस फ्रॉम चेर्नोबिल" या पुस्तकावर आधारित ही मालिका जॉन रेंक यांनी अशा पद्धतीने दिग्दर्शित केली आहे की आपण त्या सत्याच्या शोधाचा एक भाग बनून जातो......क्षणभर वाटते कि आपण सत्यघटना बघत आहोत. [post_shortcontent] =>

नोबेल विजेत्या स्वेटलाना अलेक्सीविच यांनी लिहिलेल्या "व्होईसेस फ्रॉम चेर्नोबिल" या पुस्तकावर आधारित ही मालिका जॉन रेंक यांनी अशा पद्धतीने दिग्दर्शित केली आहे की आपण त्या सत्याच्या शोधाचा एक भाग बनून जातो......क्षणभर वाटते कि आपण सत्यघटना बघत आहोत.
चेर्नोबिल – एक दडपलेले वास्तव
                           ✍ सुहास किर्लोस्कर
जगभरात अनेक भीषण घटना घडत असतात, ज्यामधून अगणित लोकांचे मृत्यू होतात, अनेक लोक जखमी होतात.  काही घटनांचे परिणाम दुरोगामी असतात ज्याच्या झळा अनेक पिढ्याना सोसाव्या लागतात.  आपल्याकडची भोपाळ दुर्घटना असो वा रशियामध्ये झालेला चेर्नोबिल स्फोट.  माणसांचा हलगर्जीपणा बऱ्याच वेळेस कारणीभूत ठरतो.  अशा दुर्घटना घडण्याआधी आपल्याला पूर्वसूचना मिळत असते पण माणूस या नात्याने आपण दुर्लक्ष करतो आणि शेकडो, हजारो जीव हकनाक मरतात.  अगदी अलीकडे संरक्षक भिंतीखाली काही जीव गेले तर धरण फुटल्यावर काही कुटुंबे उध्वस्त झाली.  याला जबाबदार कोण? खेकडे? प्रत्येक दुर्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमली जाते आणि पाच सहा महिन्यानंतर हितसंबंध जपत निष्कर्ष काढले जातात.  Public memory is short.  याचा फायदा यंत्रणा घेते.  शिवाय दुर्घटना झाल्यावर मृतांचा आकडा नेहमीच खोटा सांगितला जातो.  हे निर्विवाद सत्य आपणा सर्वाना माहित आहे आणि त्याबद्दल आपण बातमी वाचण्यापलीकडे काहीही करत नाही.
चित्रस्मृती  खुद्द माधुरीनेच ही 'सेटवरची स्टोरी " चित्रपटाच्या यशाची हॅटट्रीक झाल्याच्या निमित्ताने  अंधेरीतील जे. बी. नगरमधील घरी मुलाखत देताना मला सांगितली, तेव्हा माझ्या तोंडून पटकन निघाले, ओये ओये...   'तेजाब ' हिट झाला आणि 'त्रिदेव 'च्या गाण्यात माधुरीला महत्व आले...... चित्रपटाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही आणि ती  लाभली की काहीही होऊ शकते. ती तर वेगळीच स्टोरी असते. गुलशन राॅय निर्मित आणि राजीव राॅय दिग्दर्शित 'त्रिदेव ' ( रिलीज ७ ऑक्टोबर १९८९) मधील "ओये ओये" गीत संगीत व नृत्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या मसालेदार मनोरंजक चित्रपटात अपेक्षेप्रमाणे म्हणा अथवा अपेक्षेपेक्षा जास्त म्हणा, पण अतर्क्य/अतिरंजित गोष्टी खूपच होत्या ही तर राजीव राॅयची दिग्दर्शन शैली. असेच काही या फिल्ममध्ये पाह्यला मिळणार याची खात्री या फिल्मच्या अंधेरीतील नटराज स्टुडिओतील मुहूर्ताच्या क्षणीच लक्षात आली. त्या काळात मोठ्या हिंदी चित्रपटाचे मोठ्ठे सेट लावून मोठ्ठे मुहूर्त होत आणि आम्ही सिनेपत्रकार अशा मुहूर्तावर मोठ्ठ असे काही लिहित असू, प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतात म्हणा. असो... तर त्यातलाच एक अद्भुत चमत्कार म्हणजे, नसिरुद्दीन शहा आणि सोनम यांच्यावरचे 'तिरछी टोपीवाले ' हे 'सिनेमातील सिनेमा' असलेले गाणे आणि त्यातली  ओये ओये ही आरोळी. हीच आरोळी 'गजर ने किया है इशारा...' या गाण्यातही आहे. माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम या अमरीश पुरीच्या अड्ड्यावर गातात/नाचतात आणि ‘ओये ओये’ आरोळीही देतात. या गाण्याच्या चित्रीकरणाची आठवण भारी आहे, माधुरीचा 'तेजाब ' १९८८ च्या दिवाळीच्या दिवशी, मग 'राम लखन ' १९८९ च [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/tridev.jpg [postimage] => /2019/07/tridev.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2292] => Array ( [PostID] => 11749 [post_title] => बौद्ध धर्माचा विनाश भाग- २ [post_content] => [post_excerpt] => बौद्धधर्माच्या नाशाचे बीजारोपण भगवान् बुद्धाच्या मृत्युदिनीच झाले असे त्याच्या चारित्रावरून दिसून येते. [post_shortcontent] => अंक – पुरुषार्थ – मे १९५५ अशोकाच्या काळात बौद्ध सम्प्रदायाचा सार्वत्रिक प्रचार झाला असला तरी त्याच्या भावी विनाशाला कारणीभूत होणाऱ्या अंतर्गत मतभेदाच्या घुशी बौद्ध सम्प्रदायाच्या भव्य मंदिराला लागल्या होत्या व त्यामुळेच भावी काळांत अवाढव्य विस्तार पावलेला बौद्ध सम्प्रदाय ढासळून पडला. भगवान् शंकराचार्यांनी बौद्धधर्माचा नाश केला किंवा बौद्धांना भारताबाहेर पिटाळून लावले या सर्वसाधारण समाजात दृढमूल झालेल्या अपसमजाचे सप्रमाण निरसन केले आहे. पण पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की भगवान् शंकराचार्यांच्या प्रयत्नांनी जर बौद्धधर्माचा लोप झाला नाही तर इतर कोणत्या कारणामुळे तो घडून आला? एका काळी अखिल भारतात व्यापलेल्या व अर्ध्या जगाने अंगीकारलेल्या बौद्धधर्माचा भारतातून सर्वतोपरी लोप होण्यास घडलेली कारणे फारच उद्बोधक असली पाहिजेत यात संशयच नाही. बौद्धधर्माच्या नाशाचे बीज कोठे होते व बीजाचे अंकुर हळू हळू कसे फोफावत गेले या प्रश्नाचे उत्तर मोठे मनोरंजक व आजच्या काळाला उद्बोधक असे आहे. बुद्धाच्या मृत्यूचा प्रसंग बौद्धधर्माच्या नाशाचे बीजारोपण भगवान् बुद्धाच्या मृत्युदिनीच झाले असे त्याच्या चारित्रावरून दिसून येते. भगवान् बुद्धाचा देहान्त झाला त्या दिवशीचा प्रसंग बौद्ध ग्रंथांतून विर्णिलेला आहे, तो असा – बुद्धाच्या मरणाने त्याचे सर्व शिष्य अत्यंत शोकाकुल झाले. पन्चभौतिक शरीर अनित्य, विनाशी आहे याची जाणीव असूनही बुद्धाचे पवित्र कलेवर एखाद्या विलक्षण प्रक्रियेने चिरस्थायी कसे काय ठेवता येईल याचा विचार बुद्धाचे अन्तेवासी करू लागले. निरनिराळ्या प्रक्रियांच्या साहाय्याने जास्तीत जास्त सात दिवसपर्यंत बुद्धाचे प्रेत तसेच सुरक्षित ठेवण्यात आले [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/34035_ART321967.jpg [postimage] => /2019/07/34035_ART321967.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Jul 2019 [post_author] => 2399 [display_name] => श्री.भा. वर्णेकर [Post_Tags] => इतिहास,पुरुषार्थ,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2293] => Array ( [PostID] => 11829 [post_title] => संपादकीय - गणिताची सोपी भाषा आणि भाषेचे बिघडलेले गणित [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी सोपी करण्याऐवजी आहे तशी प्रमाण मानून मुलांना शिकवतो. मग आपल्याला मराठीचेच सुलभीकरण करावे असे का वाटते? [post_shortcontent] =>

मराठी ही अर्थार्जनाची, प्रगत व्यवहाराची भाषा नसल्याने तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे ती शिकण्याशिकवण्याविषयीच समाजामध्ये उदासीनता आहे. परिणामी, मराठी समाजाची भाषिक क्षमता पिढीगणिक वाढण्याऐवजी कमी कमी होत चालली आहे. सामाजिक, आर्थिक मागासलेपणा पूर्वीही होता. निरक्षरतेचे प्रमाण आजच्या पेक्षाही जास्त होते. प्रमाण मराठीची जडणघडण होण्याच्या काळात प्रादेशिक बोलींतूनच व्यवहार होत होता. तरीही ती शिकण्याच्या प्रबळ प्रेरणेमुळे तिचे सार्वत्रिकीकरण होत गेले. आता तर आधुनिक तंत्रज्ञानानमुळे भाषाशिक्षणात मुलांना येणाऱ्या अडचणींवर मात करणे तुलनेने अधिक सोपे झाले आहे. विषयाच्या काठिण्याचे खापर भाषेवर फोडण्यापेक्षा प्रगत अध्ययनसामग्री व विद्यार्थिकेंद्री अध्यापनपद्धती यांचा अवलंब  करणे हेच खरे खात्रीचे व प्रचलित मार्ग आहेत. ज्या आदिवासी, कष्टकरी, मागासलेल्या समाजातील मुले आज डॉक्टर, इंजिनीयर झालेली आपण पाहातो त्याच समाजातील मुलांना आज एकवीस, त्रेसष्ट हे संख्यावाचन अवघड जात असेल तर त्याची कारणे भाषेबाहेर शोधली पाहिजेत... (पुढे वाचा)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘बालभारती’च्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील दोन अंकी संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवर वृत्तपत्रांतून व समाजमाध्यमांतून आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे. वृत्तवाहिन्यांवरही याची चर्चा झाली. विधिमंडळातही ह्या वादाचे पडसाद उमटले. चर्चेचा मुख्य सूर सुधारणेच्या विरोधी होता. ’मराठ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/IMG-20190623-WA0012.jpg [postimage] => /2019/06/IMG-20190623-WA0012.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 11 Jul 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => शिक्षण,भाषा,मराठी प्रथम - संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2294] => Array ( [PostID] => 12027 [post_title] => चित्रपटीय वास्तवातल्या बदलाची वाटचाल [post_content] => [post_excerpt] => कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक काळात गुहांच्या भिंतीवर आपल्या शौर्याच्या ,शिकारीच्या मोहिमा नोंदवणा-या आदिमानवापासून थेट १९व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागेपर्यंत कलेच्या निर्मितीमागचा हा प्रमुख हेतु होता. चित्रकलेत  बदलत जाणा-या तंत्राचा विकास हा या चित्रांचा अंतिम परिणाम ख-यासारखा कसा वाटू शकेलया वरच आधारलेला होता. चित्रांमधला तपशील़, त्यातला छायाप्रकाशाचा खेळ, एकूण दृश्यसंकल्पना , हे सारं वास्तवाच्या अधिकाधिक जवळ कसं जाता येईल या खटपटीतून ठरत गेलंं होतं. त्यात मांडल्या जाणा-या आशयात ऐतिहासिक नोंदी, निसर्गदृश्य , धर्मग्रंथां मधले दाखले अशा विविध कल्पनांची आयात जरूर होती, पण त्यात वापरल्या जाणा-या दृश्यभाषेला आधार हा वास्तवाचाच होता. पण फोटोग्राफीचा शोध लागला आणि हे चित्र(!) बदललं . [post_shortcontent] => कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक काळात गुहांच्या भिंतीवर आपल्या शौर्याच्या ,शिकारीच्या मोहिमा नोंदवणा-या आदिमानवापासून थेट १९व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागेपर्यंत कलेच्या निर्मितीमागचा हा प्रमुख हेतु होता. चित्रकलेत  बदलत जाणा-या तंत्राचा विकास हा या चित्रांचा अंतिम परिणाम ख-यासारखा कसा वाटू शकेलया वरच आधारलेला होता. चित्रांमधला तपशील़, त्यातला छायाप्रकाशाचा खेळ, एकूण दृश्यसंकल्पना , हे सारं वास्तवाच्या अधिकाधिक जवळ कसं जाता येईल या खटपटीतून ठरत गेलंं होतं. त्यात मांडल्या जाणा-या आशयात ऐतिहासिक नोंदी, निसर्गदृश्य , धर्मग्रंथां मधले दाखले अशा विविध कल्पनांची आयात जरूर होती, पण त्यात वापरल्या जाणा-या दृश्यभाषेला आधार हा वास्तवाचाच होता. पण फोटोग्राफीचा शोध लागला आणि हे चित्र(!) बदललं .

चित्रपटीय वास्तवातल्या बदलाची वाटचाल

  • गणेश मतकरी
’आर्ट इमिटेट्स लाईफ’ असं मानलं जातं आणि एका दृष्टिने ते खरंदेखील आहे. कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक काळात गुहांच्या भिंतीवर आपल्या शौर्याच्या ,शिकारीच्या मोहिमा नोंदवणा-या आदिमानवापासून थेट १९व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागेपर्यंत कलेच्या निर्मितीमागचा हा प्रमुख हेतु होता. चित्रकलेत  बदलत जाणा-या तंत्राचा विकास हा या चित्रांचा अंतिम परिणाम ख-यासारखा कसा वाटू शकेलया वरच आधारलेला होता. चित्रांमधला तपशील़, त्यातला छायाप्रकाशाचा खेळ, एकूण दृश्यसंकल्पना , हे सारं वास्तवा [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/childrenheaven.jpg [postimage] => /2019/07/childrenheaven.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => कला रसास्वाद,चित्रपट जगत,स्थित्यंतर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2295] => Array ( [PostID] => 11732 [post_title] => जीए! – कळलेले, न कळलेले [post_content] => [post_excerpt] => जीएंचे काहीतरी चमत्कारिक मिश्रण होते. एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची. आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचे आकर्षण ठेवायचे. [post_shortcontent] => जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यातलं एक गुढ. त्यांचं साहित्य आणि त्यांचं आयुष्य या दोन्हींवरही हा गुढाचा एक अभेद्य पडदा होता. तर जयवंत दळवी हे एकाचवेळी मिश्कील आणि कोकणातील विक्षिप्त व्यक्तिरेखा, माणसाच्या अतृप्त लैंगिक इच्छा यांनी भरलेल्या व्यक्तिरेखांमधून काहीसं भयकारी वातावरण निर्माण करणारे लेख. त्याचवेळी हाती विनोदाचा लाकडी हातोडा घेऊन ठोकणारे ठणठणपाळही. दोघांचीही प्रतिभा लोकविलक्षण. जीए आणि दळवी यांच्यात दीर्घकाळ पत्रव्यवहार होता आणि त्या पत्रांत भांडणे, वाद, शिव्या, अपशब्द (जे आपण नेहमी फुल्या फुल्यांमधून व्यक्त करतो) यांचा यथेच्छ वापर होता. जीए गेले तेंव्हा दळवींनी त्यांच्यावर लिहिलेला लेख मग केवळ लेख कसा असणार? तसा तो नाहीच. त्या लेखातून माणूस म्हणून जीए आरपार उभे राहातात आणि दळवीही. ते कधी दांभिक वाटतात, कधी खोटे, कधी खोटारडे तर कधी कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे वाहावत जाणारे. दळवींनी काहीही हातचं न राखता लिहिलेला (किंवा खरं तर बरंच हातचं राखून परंतु काय राखलेलं असावी याची पुरेशी कल्पना यावी असा) हा लेख आहे. एका प्रतिभावंताची दुसऱ्या प्रतिभावंताला श्रद्धांजली. एखादी जमलेली मैफल संपल्यावर भैरवीचे स्वर कानात रेंगाळत असताना केवळ गप्प राहून त्या मैफलीच्या आठवणीतच रहावे असे वाटते, तसे हा लेख वाचल्यानंतर होते. १० जुलै १९२३ हा जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन. (ते गेले  ११ डिसेंबर  १९८७ ला) १४ ऑगस्ट १९२५ हा जयवंत दळवी यांचा जन्मदिन. ( ते गेले १६ सप्टेंबर १९९४रोजी) असे जुलै-ऑगस्टचे निमित्त साधून जयवंत दळवी यांच्या जीएंवरील लिहिलेल्या या मृत्युलेखाची (‘ललित’फेब्रुवारी १९८८ )  ही पुनर्भेट. जीए! – एक विलक्षण माणूस! (मूळ शीर्षक) जी. ए. कुलकर [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/जी-ए-.jpg [postimage] => /2019/07/जी-ए-.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 10 Jul 2019 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव कथन,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2296] => Array ( [PostID] => 11984 [post_title] => जायरा वसीमच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्ताने........ [post_content] => [post_excerpt] => जायरा वसीमने घेतलेला स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय हा  अडनेड्या वयातील अपरिपक्व बुद्धीने घेतला की समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावापोटी घेतला ह्यावर काही भाष्य करण्याआधी मागील काही घटनांचा मागोवा घेणं गरजेचं आहे. [post_shortcontent] => जायरा वसीमने घेतलेला स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय हा  अडनेड्या वयातील अपरिपक्व बुद्धीने घेतला की समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावापोटी घेतला ह्यावर काही भाष्य करण्याआधी मागील काही घटनांचा मागोवा घेणं गरजेचं आहे.  

जायरा वसीमच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्ताने........

दंगल, सिक्रेट सुपरस्टार ह्या सिनेमांच्या माध्यमातून बाल कलाकार म्हणून नावारूपास आलेली अभिनेत्री जायरा वसीम हिने  चित्रपटसृष्टीतून अकाली स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची घोषणा केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण, एखाद्या अभिनेत्रीने करीयर नुकतेच सुरू झालेले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वत:हून सिनेसृष्टीतील करीयर संपवण्याची ही पहिली वेळ आहे. आणि त्यामगचं कारणही चक्रावून टाकणारे आहे. मुस्लिम समाजातील जायराला कुराण ह्या मुस्लिम धर्मग्रंथानुसार आपण चुकीचे काम करत असल्याची जाणीव झाली आणि तिने समाजमाध्यमांवर निर्णय जाहीर केला. हा निर्णय अडनेड्या वयातील अपरिपक्व बुद्धीने घेतला की समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावापोटी घेतला ह्यावर काही भाष्य करण्याआधी मागील काही घटनांचा मागोवा घेणं गरजेचं आहे. जेव्हा दंगल ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रसिद्ध झाली तेव्हा अस्खलित हरयाणवी भाषेत बोलणाऱ्या चुणचुणीत जायराचे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमधून कौतुक होऊ लागले. तेव्हा समजले की ही चिमुकली जम्मू-काश्मीर मधील एका बँक मॅनेजर आणि शिक्षिका असलेल्या मुस्लीम दांपत्याची मुलगी आहे. शाळेत एक [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/zaira-with-aamir-khan.jpg [postimage] => /2019/07/zaira-with-aamir-khan.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => समाजकारण,राजकारण,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2297] => Array ( [PostID] => 11970 [post_title] => मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग - १) [post_content] => [post_excerpt] => प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. [post_shortcontent] =>

माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले माहिती अधिकाराचे हे दिव्य त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत... (पुढे वाचा)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१८ मार्च २०१३ या दिवशी माहिती अधिकाराचे एकूण १६ प्रश्न मराठी भाषा विभागात; [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/IMG-20190708-WA0015.jpg [postimage] => /2019/07/IMG-20190708-WA0015.jpg [userfirstname] => Anand [userlastname] => Bhandare [post_date] => 09 Jul 2019 [post_author] => 2220 [display_name] => आनंद भंडारे [Post_Tags] => राजकारण,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2298] => Array ( [PostID] => 11958 [post_title] => मंटो हाजीर हो...एक जबरदस्त अभिवाचन [post_content] => [post_excerpt] => स्त्री हा त्याच्या लेखनाचा मध्यवर्ती धागा होता, त्यातही लैंगिकतेचे भावनिक धागेदोरे गुंफण्यात त्याला विशेष रस होता. [post_shortcontent] => अभिजात भारतीय साहित्य, कला, चित्रपट संस्कृती जपायची असेल तर छोट्या छोटया समविचारी लोकांनी एकत्र येऊन अभिवाचन, प्रयोग, चित्रपट प्रदर्शन आणि त्यावर चर्चा करणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. त्यातूनच तरुण पिढीपर्यंत हा वारसा पोचू शकतो. याच विचारातून ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका डॉ वसुधा सहस्त्रबुद्धे आपल्या ठाणे येथील घरातच 'शब्दरंग' या वाचनप्रेमी मंडळीच्या वतीने दरमहा विविध लेखकांच्या कलाकृतींचे समूहवाचन करण्याचा उपक्रम राबवत असतात. श्रेष्ठ उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी . "मंटो हाजीर हो", हा एक छोटेखानी कार्यक्रम त्यांनी अलिकडेच केला होता आणि त्याला तीस ते पस्तीस मंटोप्रेमींनी, साहित्यप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या चर्चा, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, अशा छोट्या कार्यक्रमांची आणि त्यांना एकत्र बांधून ठेवू शकणाऱ्या डिजिटल माध्यमांची गरज अधोरिखित झाली. मंटोची ओळख नुख्यतः आहे ती कथालेखक म्हणून. परंतु नाटकांमधूनही त्याने त्याच ताकदीने आपल्याला अस्वस्थतेचा अनुभव दिला आहे. त्याच्या नाट्यलिखाणाचा परिचय व्हावा म्हणून यावेळी त्याच्या 'इस मंझधार में', या स्त्री-पुरुष नात्याचे हळुवारपण जपणाऱ्या, स्त्रीच्या अथांग मनाचा ठाव घेणाऱ्या आणि पुरुषी अहंकाराची साचेबद्धता पुसून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाटिकेचे वाचन करण्यात आले. पहिल्या रात्रीचा अनुभव घेण्याआधीच अपघातग्रस्त होऊन विकलांग झालेला तरूण नवरा, प्रेम, कर्तव्य, नातेसंबध या तिढ्यात सापडलेली तरणी-सुंदर बायको, मुलाची आई आणि मुलाचा तरूण भाऊ यांची घालमेल. घरातील मोलकरणीच्या घुसमटीची त्याला मिळालेली जोड यातून हे नाट्य फुलते आणि अशा शेवटाला [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/image.jpg [postimage] => /2019/07/image.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jul 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => बहुविध संकलन,व्यक्ती विशेष,व्हिडीओ,मुक्तस्त्रोत,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2299] => Array ( [PostID] => 11917 [post_title] => कॉफी शोधली बकरीने!   [post_content] => [post_excerpt] => काय गंमत आहे पाहा! प्रत्येक सहजशोधाचा जनक हा कोणी माणूस असतो. मात्र  कॉफी चक्क शेळ्या-मेंढ्यांनी शोधलीये! इतिहासात प्रत्यक्ष कॉफीपानाची नोंद सोळाव्या शतकातली असली तरी तिचा वापर बऱ्याच आधीपासून असावा. कॉफीचे रोपटे हे सगळ्यात आधी इथिओपियात आढळले आणि पहिले कॉफी पेय तयार झाले ते येमेनमध्ये. आफ्रिका आणि अरब जगतात कॉफी लोकप्रिय झाली; मागोमाग ती युरोपमध्ये दाखल झाली. [post_shortcontent] =>

कॉफी हे पेय आज जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तरतरीत बकर्‍यांमुळे! कसा, ते वाचा!

वाफाळत्या, सुगंधी टेस्टी कॉफीचा आनंद आपण प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेल. गरमागरम कॉफी किंवा थंडगार कोल्ड कॉफी प्रवासातला शीण घालवते, मनाला तरतरी आणते.  कॉफी पिण्याची पद्धत जगभर सर्वत्र आहे. कॉफीचा इतिहास पार जुना, अगदी दहाव्या-बाराव्या  शतकापासूनचा आहे. काय गंमत आहे पाहा! प्रत्येक सहजशोधाचा जनक हा कोणी माणूस असतो. मात्र  कॉफी चक्क शेळ्या-मेंढ्यांनी शोधलीये! इतिहासात प्रत्यक्ष कॉफीपानाची नोंद सोळाव्या शतकातली असली तरी तिचा वापर बऱ्याच आधीपासून असावा. कॉफीचे रोपटे हे सगळ्यात आधी इथिओपियात आढळले आणि पहिले कॉफी पेय तयार झाले ते येमेनमध्ये. आफ्रिका आणि अरब जगतात कॉफी लोकप्रिय झाली; मागोमाग ती युरोपमध्ये दाखल झाली. विषुववृत्तीय प्रांत आणि भारतात कॉफीची लागवड जोमाने होते. आता तर जगभरातील जवळपास ७० देशांत कॉफीचे उत्पादन होते. अरेबिक जगतातील 'कहावा' या नावाने प्रसिद्ध असलेली कॉफी फ्रेंचांनी उच्चभ्रूंचे पेय म्हणून नावारूपास आणली. युरोपात ठिकठिकाणी ‘कॉफी हाऊसेस’ तयार झाली. अनेक शास्त्रज्ञ, कलावंतांच्या बौद्धिक गप्पा या कॉफीच्या ग्लासभोवती रंगायला लागल्या. इंग्लंडमध्ये कॉफी हाऊस सुरू झाले, तरी त्यांना आपला चहाच जास्त प्रिय होता. आणि जगभर इंग्रजांचे साम्राज्य पसरलेले असल्याने त्यांनी चहाचा प्रसार जास्तच वेगाने केला. मात्र त्यांना शह दिला तो अमेरिकनांनी! ब्रिटिशांनी अमेरिकेत चहावर अतिरिक्त कर आक [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/1-1.jpg [postimage] => /2019/03/1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Jul 2019 [post_author] => 2059 [display_name] => सोनाली कोलारकर-सोनार [Post_Tags] => ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2300] => Array ( [PostID] => 11913 [post_title] => वाढदिवसाच्या त-हा [post_content] => [post_excerpt] => तुमच्या घरी किंवा प्रांतात वाढदिवस साजरा करण्याची काही वेगळी प्रथा आहे का? असेल तर कळवा ह आम्हाला!  [post_shortcontent] => वाढदिवस जवळ आला की आपण सगळेच किती उल्हासित होतो नाही? सर्वसाधारणपणे Happy Birthday म्हणणे, केक कापणे, भेटवस्तूंची देवाणघेवाण हा ठरलेला कार्यक्रम आपल्या सर्वांकडे होतो. बाहेरच्या देशात पण असेच असेल का? “माझा या वर्षीचा वाढदिवस परदेशी होणार! व्हिएतनाममधे!!” असे जाहीर करून आरोही तिच्या आई-बाबांबरोबर व्हिएतनामला गेली. परदेशात वाढदिवस होणार म्हणून किती आनंदात होती ती. वाढदिवशी तिला शुभेच्छा देऊन झाल्यावर म्हटलं, whatsApp वर फोटो पाठव तर तिने निराश झाल्याचे, रडवेले इमोजी पाठवले तिने. “कुठला वाढदिवस नि कुठला काय? व्हिएतनाममधे स्वत:चा वाढदिवस असणं ही संकल्पनाच नाही!” “काय?”, आम्हाला सगळयांनाच हा धक्का होता. होय, व्हिएतनाममधे वैयक्तिक वाढदिवस असणं, हे कुणाला ठाऊकच नाही. एका ठराविक दिवशी म्हणजे ‘TET’ या त्यांच्या नववर्षदिनी सगळ्यांचा वाढदिवस साजरा होतो. सगळे व्हिएतनामीज एकमेकांना –chuc ban mot nam moi vuive va sinh nhat-नववर्ष आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात कि झाला वाढदिवस! आमची आरोही तणतणत भारतात परत आली, हे साहजिक होतं. वाढदिवस नाही म्हणजे काय? व्हिएतनामचा सख्खा शेजारी देश म्हणजे चीन. या देशामध्ये वेगळंच चित्र आहे. नुकतं जन्मलेलं बाळ सुद्धा तिथे एक वर्ष वयाचं आहे, असं समजलं जातं. त्यामुळे बाळाचा पहिला वाढदिवस हा चीनमध्ये दुसरा म्हणून साजरा केला जातो. वाढदिवशी बाळासमोर निरनिराळ्या प्रकारच्या अगणित वस्तू पसरून ठेवल्या जातात. ही खूप मजेशीर प्रथा आहे बरं! पुढ्यात पसरलेल्या वस्तूंमधून बाळ ज्या वस्तूला पहिल्यांदा स्पर्श करेल, ते त्याच्या भावी आयुष्यातील कार्यक्षेत्र (career) असेल असं मानलं जातं. म्हणजे बाळाने टेथेस्कोपला ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/550_102253203.jpg [postimage] => /2019/07/550_102253203.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jul 2019 [post_author] => 2482 [display_name] => कृपा कुलकर्णी [Post_Tags] => समाजकारण,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2301] => Array ( [PostID] => 11734 [post_title] => आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरस्थित एका डॉक्टरांचे मनोगत [post_content] => [post_excerpt] => आषाढी यात्रा ही स्थानिक प्रशासनाची व तसे पाहिले तर जिल्हा प्रशासनाचीही वार्षिक परीक्षा असते असे म्हटले, तर वावगे ठरू नये. [post_shortcontent] =>
येत्या १२ जुलैला आषाढी एकादशी आहे. वारीचे कौतुक आणि विठ्ठल भक्तीचा महापूर आपण नेहमीच पाहतो, वाचतो आणि ऐकतो. परंतु त्या पलिकडे गेल्या काही वर्षात वारीचे अर्थकारण, व्यवस्थापन याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. यासंबंधीच्या प्रयत्नांविषयीचा हा अतिशय अभ्यासपूर्ण लेख- ********** अंक: अंतर्नाद, जुलै २०१२ पंढरपूरस्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाते. ते नुसते महाराष्ट्रातच प्रिय आहे असे नसून निकटवर्ती कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या राज्यांतील भाविकांनाही विठूराया पालवीत असतो. पंढरपूर हे नुसतेच धार्मिक क्षेत्र नसून ते एका समाजक्रांतीचे पीठही आहे. या समाजक्रांतीचे दोन उद्गार भारतात गाजलेले आहेत. हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात प्राणंतिक उपोषण करून एक अडथळा पार केला, तर विनोबाजींनी सर्व धर्मीयांसह मंदिरप्रवेश करून श्री विठ्ठलाला खऱ्या अर्थाने ‘विश्वदेव’ बनवले. वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपूरचे वैशिष्ट्य! शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच! वर्षभराचा विचार केला, तर अशाप्रकारे पंढरपूरला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीच्या आसपास जाते. इतक्या मोठ्या संख्येने येणारा ‘वारकरी’ हाच पंढरपूरचा केंद्रबिंदू आहे, हे उघड आहे. पंढरपुरात ज्या भक्तिसंप्रदायाचे प्रचलन आहे, तो ‘भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय’ या रूढ नावाने ओळखला जातो. खरे पाहिले तर, संप्रदाय शब्दात त्याला बांधणे चुकीचे आहे. कारण संप्रदाय म्हटला, की एक प्रवर्तक आला. संप्रदायाचे यम-नियम आले. विशिष्ट उपासना पद्धती आली व महत्त्वाचे म्हणजे प्रवर्तकाचे भक्तगण आले. पंढरपुरत यांतले काहीच आढळत नाही. त्यामुळे हा [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/vari.jpg [postimage] => /2019/07/vari.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Jul 2019 [post_author] => 2488 [display_name] => अनिल यशवंत जोशी [Post_Tags] => अंतर्नाद,समाजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2302] => Array ( [PostID] => 11918 [post_title] => कथा कोहिनूरची [post_content] => [post_excerpt] => अल्बर्टच्या मूर्खपणामुळे त्याचे काही तुकडे वेगळे होऊन मूळ हिर्‍याचे वजनमात्र १८० कॅरेट वरून १०५ कॅरेट एवढे कमी झाले. [post_shortcontent] => ३ जुलै १८५० रोजी ’कोहिनूर’ हिरा इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. कोहिनूर (अर्थ- प्रकाशाचा पर्वत) हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिर्‍यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला मूळचा भारतीय हिरा आहे. कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले. कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे. काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा येथील खाणीत सापडला असावा. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात. त्यानंतर १६ व्या शतकामधे आलेल्या बाबर बादशहाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात या हिर्‍याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आग्रा येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे हिरा बाबराचा मुलगा हुमायून याच्याकडे गेला. पु [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/kohinoor-1461302091_835x547.jpg [postimage] => /2019/07/kohinoor-1461302091_835x547.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Jul 2019 [post_author] => 2483 [display_name] => माधव विद्वांस [Post_Tags] => इतिहास,महाराष्ट्र टाईम्स,ज्ञानरंजन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2303] => Array ( [PostID] => 11947 [post_title] => चित्रस्मृती ''परवाना ' फस्ट रनचा आणि रिपिट रनचा....'' [post_content] => [post_excerpt] => सिनेमाच्या जगातील असंख्य तरी गोष्टींबद्दल तुम्ही/आम्ही/खरं तर कोणीही असेच का असे न विचारलेले अधिकच चांगले.  जे जे घडतय त्याचे मात्र निश्चित काही अर्थ अथवा निष्कर्ष असतातच... [post_shortcontent] => सिनेमाच्या जगातील असंख्य तरी गोष्टींबद्दल तुम्ही/आम्ही/खरं तर कोणीही असेच का असे न विचारलेले अधिकच चांगले.  जे जे घडतय त्याचे मात्र निश्चित काही अर्थ अथवा निष्कर्ष असतातच... चित्रस्मृती 'परवाना ' फस्ट रनचा आणि रिपिट रनचा.... सिनेमाच्या जगातील असंख्य तरी गोष्टींबद्दल तुम्ही/आम्ही/खरं तर कोणीही असेच का असे न विचारलेले अधिकच चांगले. जे जे घडतय त्याचे मात्र निश्चित काही अर्थ अथवा निष्कर्ष असतातच... अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ज्योती स्वरुप दिग्दर्शित 'परवाना ' ( रिलीज २५ जून १९७१) तुम्हाला माहितच असेल. इतकेच नव्हे तर त्यात अमिताभ मुंबई ते नागपूर याच्या ट्रेन प्रवासाची आणि विमान प्रवासाची वेळ यांचा ताळमेळ कसा घालतो आणि आपला हेतू कसा साध्य करतो अशी पटकथाही तुमच्या डोळ्यासमोर आली असेलच. तो प्लॅन या चित्रपटाचा आत्मा होता. कालांतराने 'जाॅनी गद्दार 'मध्ये याच 'आयडियाची कल्पना ' चतुराईने वापरलीय. जुन्या चित्रपटातील नेमके काय आणि कधी उपयुक्त ठरेल हे सांगता येत नाही यापेक्षा ते कसे हुशारीने एकाद्या चित्रपटात पेरता येईल अशी हुशारी हवी. 'परवाना ' प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभचा सुरुवातीचा 'पडता काळ ' होता. नायक म्हणून प्रेक्षक त्याला स्वीकारत नव्हते म्हणूनच त्याने या चित्रपटात खलनायकाची भूमिका स्वीकारली. आणि या चित्रपटात हीरो होता, नवीन निश्चल. त्या काळातला चिकना हीरो. आपला पहिलाच चित्रपट 'सावन भादो 'च्या ( रेखाचाही तोच पहिला चित्रपट) ज्युबिली हिटने उसकी तो निकल पडी. चित्रपटाच्या जगात यशासार [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/parwana.jpg [postimage] => /2019/07/parwana.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2304] => Array ( [PostID] => 11730 [post_title] => आंबोण-बांदेपूरची अविस्मरणीय सफर [post_content] => [post_excerpt] => आमचं अज्ञान उकरण्याच्या मिषानं सदूअण्णा स्वतःच्या सृष्टी-ज्ञानाची शेखी मिरवतो आहे असं मग हळूहळू एकेकाच्या ध्यानांत येतं. [post_shortcontent] => अंक – हंस, जानेवारी १९५६ पुलाव, बिअर, शब्दकोडी आणि हुतूतू यांच्याप्रमाणेच प्रवासाचीही आपल्याला मुळीच आवड नाही. त्यांतून ‘केल्याने देशाटन’ पद्धतीचा प्रवास म्हटला, की ‘खिसा-पाकीट सांभाळा’ हा ‘बेस्ट’ वाहनांतला व्यवहारदक्ष निरोप आधी नजरेसमोर उभा रहातो, आणि नंतर निसर्गसौंदर्य (स्थिर आणि चर), व्यासंगांत भर, सांस्कृतिक देवघेव (बरीचशी घेवच), नागरी यांत्रिकतेपासून तात्पुरती सुटका आदी आदी महत्त्वपूर्ण, आकर्षक मुद्दे. तथापी, रॉकफेलर किंवा फोर्ड फौंडेशनची शिष्यवृत्ती जरी नाही तरी, एका ठराविक (आणि सुमार) बजेटांत प्रवासखर्च बसवण्याची भरीव आश्र्वासनं येतात आणि सर्वांवर उपकार म्हणून मी प्रवासाला तयार होतो. एकंदर प्रवासाविषयी रक्तांत ही अशी उपजतच नावड; त्यांतून जलप्रवासाशी जास्तच नेणता दावा. – तुकाराम, रामदास या महाराष्ट्राच्या थोर संतांबरोबरच त्या नावांच्या दिवंगत आगबोटींनाही मी अद्याप तसा विसरलेलो नसतो. बोटी पाण्यावर कां तरंगतात या कोड्याची उकल शास्त्रीय पातळीवर झाली असली, तरी व्यवहारांत ते तेवढंसं विश्र्वनीय नव्हेच, याचीही जाणीव असते. पण एवीतेवी महिन्याच्या सरासरी खर्चाबाहेरच्या भरीव खर्चाचं जिवंत मरण पत्करलं आहेच, तर मग निव्वळ मरणाची तरी तमा कशाला, (आणि कुणाला,) असा अत्यंत बेदरकार विचार बेदरकारपणंच मनांत डोकावतो, - ठरतो. (खुष्कीच्या प्रवासापरीस जलप्रवास स्वस्तच, हा थोडा कमी बेदरकार व्यवहारही यामागं नसेलच असं कुणी म्हणावं?) तत्त्व म्हणून प्रवासाला तयार होऊन लोकांना उपकृत केलेलं असतं. व्यवहारांत जलप्रवास कबूल करून मी भारतीय आणि एकंदरीनं जागतिक नौकनयनावर उपकार करतो. मॉस्को, पेइकिन (अशुद्ध उच्चार—पेकिंग), व्हिएन्ना, हेलसिंकी, पारी, (अ.उ.—पॅरिस,) किंवा स [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/collage-2.jpg [postimage] => /2019/07/collage-2.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 05 Jul 2019 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => विनोद,हंस,विजय तेंडुलकर,अनुभव,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2305] => Array ( [PostID] => 11850 [post_title] => मराठी माध्यमाची शाळा हेच नैसर्गिक! [post_content] => [post_excerpt] => मुलांना मराठी माध्यमात घालणं हा माझ्यासाठी निर्णय असा नव्हताच, ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट होती. [post_shortcontent] =>

मातृभाषा हीच शिक्षणाची माध्यमभाषा असली पाहिजे हे तत्त्व म्हणून सर्वच पालकांना मान्य असले तरी सर्वच पालक त्या तत्त्वाचे पालन म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवतात असे नाही. किंबहुना, बहुतेक पालक इंग्रजी माध्यमाची शाळा पसंत करतात. कारण काय, तर काळाची गरज. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. मराठी शिकून करायचे काय हाही एक विचार त्यामागे असतो. पण तत्त्वाप्रमाणे व्यववहार करणारे पालक नसतातच असे नाही. आपल्या मुलांना विचारपूर्वक व निग्रहपूर्वक मराठी शाळेत पाठवणारे पालकही समाजात असतात. त्यांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी नसते का ? थोडी अधिकच असते. आपले मूल  मातृभाषेतून शिकले तरच त्याची सर्वांगीण प्रगती होऊ शकते यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळेच प्रवाहाविरुद्ध जाऊन ते मराठी शाळेची निवड करतात. अभिनेत्री चिन्मयी सुमीत ह्या अशाच सुजाण पालकांपैकी एक असून त्या मराठी अभ्यास केंद्राच्या मराठी शाळांसाठी कार्यरत ‘मराठीप्रेमी पालक महासंघा’च्या सदिच्छादूत आहेत. आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवण्यामागे त्यांचा काय विचार होता हे सांगणारे त्यांचे हे मनोगत -

-----------------------------------------------------

मी माझ्या मुलाला मराठी माध्यमात घालायचा निर्णय घेतला, तो निर्णय असा नव्हताच. माझ्यासाठी ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट होती. माझ्या मुलांनी शाळेत जायचं तर ते मराठीत,  इतकं ते माझ्यासाठी नैसर्गिक होतं. पण जेव्हा घरात, इतरांकडून अशा प्रतिक्रिया आल्या की, 'असा कसा तुम्ही निर्ण [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/09-शिक्षणाचे-माध्यम-आणि-आई-म्हणून-माझी-भूमिका.jpg [postimage] => /2019/06/09-शिक्षणाचे-माध्यम-आणि-आई-म्हणून-माझी-भूमिका.jpg [userfirstname] => Chimayi [userlastname] => Sumeet [post_date] => 04 Jul 2019 [post_author] => 2465 [display_name] => चिन्मयी सुमीत [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2306] => Array ( [PostID] => 11904 [post_title] => गुण # मार्क [post_content] => [post_excerpt] => या सर्व महान व्यक्तींमध्ये कॉमन काय होते? उत्सुकता, विचार करण्याची ताकद, आपल्या आवडीच्या विषयात मुळापर्यंत जाण्याची इछा, असे काही गुण! [post_shortcontent] =>  गुण या शब्दाचा खराखुरा अर्थ सांगणारे  जुलै महिन्यातील हे संपादकीय- “कल्पना करा की आपल्या मनात एखादी नवी कल्पना आली की कानातून एक बुडबुडा किंवा फुगा बाहेर येतोय... खरोखर असे झाले तर आपल्या कानातून कितीतरी फुगे बाहेर येत राहतील ना? आपल्या सर्वांच्या मनात कल्पनांचे असंख्य बुडबुडे निर्माण होत असतात- कधी छोटे, कधी मोठे. आपण ते बुडबुडे विरण्याच्या आत त्याकडे लक्ष दिले ना, तर आपल्या मनात नवे विचार रुंजी घालतात. आपल्याला काहीतरी साकारण्याची स्फूर्ती देतात. पाहा, नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मंडळींनी त्यांच्या मनातील बुडबुड्याचं काय केलंय ते!” ...स्वीडनच्या ‘नोबेल प्राईझ म्युझियम’मध्ये शिरताच या आशयाचा एक इंग्रजीत लिहिलेला फलक वाचायला मिळाला. त्यांनी पुढे असेही म्हटले होते- “या म्युझियममध्ये अनेक नोबेल विजेत्यांच्या शोधांची, कामांची माहिती आहे. त्यांच्या कामांनी माणसांचे जगणे सुंदर केले आहे. हे सारे बघून, वाचून झाल्यावर तुम्हीही जरा कोपऱ्यात शांत बसा आणि विचार करा की तुम्ही काय करू इच्छिता! आणि मनात रुजवा ते विचार. करा पाठलाग त्या विचारांचा. आणि मग तुमच्याही हातून एखादे चांगले काम नक्की घडेल... हे नोबेल विजेते तुम्हांला ही प्रेरणा देत राहोत!” त्या म्युझियममध्ये नोबेल विजेत्यांचे कर्तृत्व समजून घेत असताना जाणवत होते की, त्यांनी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपार कष्ट घेतले होते; झपाटल्यासारखे काम केले होते. रक्तगटाचा शोध असो, वा पेनिसिलीनचा वा DNAचा, निग्रो लोकांवरचे अत्याचार जगासमोर आणण्याचे काम असो वा युद्ध बंद करण्यासाठी दिलेला लढा असो, प्रत्येकाचे काम अफाट आहे. त्यांच्या कल्पना त्यांनी स्वप्न म्हणून डोळ्यांसमोर ठेवल्या. त्याच त्यांच्या प्रे [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/nobel-mu.jpg [postimage] => /2019/07/nobel-mu.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 04 Jul 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2307] => Array ( [PostID] => 11930 [post_title] => लग जा गले...ची कथा/समीर गायकवाड [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => लग जा गले.... ७ फेब्रुवारी १९६४ ला "वो कोन थी" रिलीज झाला आणि अडीच वर्षांतच २९ जुलै १९६६ रोजी या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. 'वो कौन थी' साठी दिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं, त्यांनी आपल्या भावना संगीतकार मदन मोहन यांच्या कानावर घातल्या. इतकं चांगलं अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं. त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमारना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे निरोप दिला की एकदा राज खोसलांनी पुन्हा एकदा गाणं ऐकावं अशी विनंती केली जावी. दुसऱ्यांदा गाणं ऐकताच राज खोसला दिग्मूढ झाले. गाणं आधी रिजेक्ट केल्याचा त्यांना खेद झाला. सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर प्लस रोमान्सचा नवा ट्रेंड आला. या चित्रपटातली गाणीही हिट झाली तरी राजा मेहंदी अली खान मात्र आपल्या दुःखात बुडाले होते. जीव लावून लिहिलेली गाणी लोक डोक्यावर घेताहेत पण आपल्या भावनांचं काय हा प्रश्न त्यांना सतावत असावा. 'लग जा गले...' ची दास्तान शोकात्मकतेकडे झुकणारी आहे. आपण एखादं गाणं गुणगुणत असतो. त्यातला अर्थ भावला, ती रचना आवडली, त्यातली धून पसंत पडली तर ते गाणं आपल्याला मनापासून आवडतं. ते गाणं कुठं तरी आपल्या काळजाला स्पर्श करत असलं तर मग बाकीच्या गोष्टींची नोंद अनाठायी ठरते. ही गाणी आपल्या मनात कोरली जातात, त्यांना अढळस्थान असते. असंच फिलिंग 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो..' या अवीट गोडीच्या देखण्या गीताबाबतीत आहे. या गाण्याची पार्श्वभूमी दुःखद आहे... गीतकार राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरीमधली वाट [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/raja.jpg [postimage] => /2019/07/raja.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2308] => Array ( [PostID] => 11728 [post_title] => गोवा सत्याग्रहातली आजीबाईंची सत्यकथा [post_content] => [post_excerpt] => आम्हा चौघींना एका ओळीत उभं केलं. समोर आपला तिरंगी झेंडा अंथरला. आम्हाला म्हणाले, ‘यावर पाय द्या.’ [post_shortcontent] => अंक: पुरुषार्थ जून १९५५ आजचा हा लेख म्हणजे मराठी स्त्रीच्या कणखरपणाचा, देशभक्तीचा आणि सामाजिक कर्तव्यबुद्धीचा हलवून टाकणारा आलेख आहे. या लेखाच्या लेखिका अंबिकाबाई दांडेकर  म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नि. दांडेकर यांच्या मातोश्री. या लेखाची पार्श्वभूमी थोडी खोलात जाऊन सांगावी लागेल, त्याशिवाय यातील नावे आणि संदर्भ कळणार नाहीत. गोवा मुक्ती संग्रामाचा तो काळ होता आणि गोव्याचं पारतंत्र्य महाराष्ट्राला क्षणोक्षणी सलत होतं, महाराष्ट्रानं गोवा मुक्तीचा ध्यास घेतला होता. नॅशनल काँग्रेस गोवा समितीची बैठक पुण्यात पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या घरी  फेब्रुवारी १९५५ मध्ये झाली आणि त्यांनी गोव्यातील नियोजित सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचं  जाहीर केलं. मात्र शास्त्री तेंव्हा नुकतेच एका शस्त्रक्रियेतून बरे होत होते त्यामुळे आग्रहानं आणि हट्टानं या सत्याग्रहाची जबाबदारी शास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी आपल्या शीरावर घेतली. सत्याग्रहाचा तपशील ठरवण्याची जबाबदारी नॅशनल गोवा काँग्रेसचे  प्रमुख पीटर अल्वारिस यांच्याकडे होती.  ६ एप्रिल १९५५ रोजी म्हापशात सुधाताईंच्या अध्यक्षतेखाली मेळावा घ्यायचे ठरले. पोर्तुगीज सरकार हा मेळावा आणि सत्याग्रह होऊ  देणार नाही याची खात्री असल्यानं सत्याग्रही कार्यकर्त्यांनी लपत छपत गोव्यात पोचायचे असे ठरले. या तरूण, मध्यमवयीन कार्यकर्त्यांसोबत त्या सत्याग्रहासाठी  उत्साहाने रवाना झाल्या अंबिकाबाई दांडेकर, तेंव्हा वय वर्षे सत्तर! सत्याग्रहासाठी त्या कशा गेल्या, वयाच्या सत्तरीत सत्याग्रहींवरील अत्याचाराला  त्या कशा सामोऱ्या गेल्या आणि महाराष्ट्रात परत आल्या...या घटनांचा हा अंबिकाबाईंनी स्वतःच लिहेलेला हा रोमांचकारी वृत्तांत एकाचवेळी गंभीर आह [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/goa.jpg [postimage] => /2019/07/goa.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jul 2019 [post_author] => 2436 [display_name] => अंबिकाबाई दांडेकर [Post_Tags] => पुरुषार्थ,पुनश्च,अनुभव कथन,अंबिकाबाई दांडेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2309] => Array ( [PostID] => 11890 [post_title] => आर्टिकल १५ [post_content] => [post_excerpt] => स्वतंत्र भारतातील पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन जवळपास सत्तर वर्षांनी जर भारतात आला तर त्याला कसला भारत  दिसणं अपेक्षित असेल ? साहजिकच स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर कायदा आणि सुव्यवस्था असलेलं एक प्रगत, शांतीपूर्ण, सामाजिक सलोखा जपणारा समाज असलेलं राष्ट्र दिसणं त्याला अपेक्षित असावं. त्यासाठी आपली ख्यातीही आहे. विविधतेत एकता जपणारं आणि शांततेचा पुरस्कार करणारं राष्ट्र म्हणूनच जग आपल्याकडे बघतं. आपणही ही बाब अभिमानाने मिरवतो. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का ? [post_shortcontent] => स्वतंत्र भारतातील पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन जवळपास सत्तर वर्षांनी जर भारतात आला तर त्याला कसला भारत  दिसणं अपेक्षित असेल ? साहजिकच स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर कायदा आणि सुव्यवस्था असलेलं एक प्रगत, शांतीपूर्ण, सामाजिक सलोखा जपणारा समाज असलेलं राष्ट्र दिसणं त्याला अपेक्षित असावं. त्यासाठी आपली ख्यातीही आहे. विविधतेत एकता जपणारं आणि शांततेचा पुरस्कार करणारं राष्ट्र म्हणूनच जग आपल्याकडे बघतं. आपणही ही बाब अभिमानाने मिरवतो. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का ?

आर्टिकल १५

  स्वतंत्र भारतातील पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन जवळपास सत्तर वर्षांनी जर भारतात आला तर त्याला कसला भारत  दिसणं अपेक्षित असेल ? साहजिकच स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर कायदा आणि सुव्यवस्था असलेलं एक प्रगत, शांतीपूर्ण, सामाजिक सलोखा जपणारा समाज असलेलं राष्ट्र दिसणं त्याला अपेक्षित असावं. त्यासाठी आपली ख्यातीही आहे. विविधतेत एकता जपणारं आणि शांततेचा पुरस्कार करणारं राष्ट्र म्हणूनच जग आपल्याकडे बघतं. आपणही ही बाब अभिमानाने मिरवतो. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का ? अयान रंजन (आयुष्यमान खुराणा ) हा युरोपात शिकलेला आणि आई वडिलांच्या इच्छेखातर भारतात येऊन आयपीएस झालेला ऑफिसर नुकताच बदली होऊन लालगाव या ( काल्पनिक ) गावाला जात आहे. युरोपात शिकलेल्या एका एनआरआएच्या मनात भारताबद्दल ज्या संकल्पना, भावना असतात त्या त्याच्या मनात आहेत. या प्रवासात त्याला जे काही वाटतं ते तो त्याच्या मैत्रिणीसोबत मॅसेजद्वारे शेयर करत आहे. तो युरोपातून आलेला आणि सुटबुटातला आयपीएस ऑफिसर आहे म्हणून त्याची मैत्रीण चेष्टेने त्याला माउंटबॅटन म्हणते. पण जसं जसं तो देशाच्या गाभ्यात [post_status] => publish [postmainimage] => /2019/07/article-15.jpg [postimage] => /2019/07/article-15.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Jul 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2310] => Array ( [PostID] => 11837 [post_title] => सिंधी भाषेचे वास्तव आणि भवितव्य [post_content] => [post_excerpt] => एक चांगला नि खूप सोपा पर्याय म्हणजे सिंधी भाषकांनी प्रामाणिकपणे, मनःपूर्वक स्थानिक होऊन जाणे! [post_shortcontent] =>

एखादी भाषा अस्तंगत का आणि कशी होते याचे प्रकरणअभ्यास खूप उपलब्ध आहेत. सिंधी भाषा ही भारतीयांसाठी जवळची भाषा, पण ती आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत सिंधी भाषेचा समावेश असला तरी भारतात ती कुठल्याच प्रदेशाची राजभाषा नाही. विविध कारणांमुळे आपल्या नजरेसमोर ही भाषा आचके देताना दिसते आहे. भाषेला स्वतःचा स्वतंत्र भूप्रदेश व एकक्षेत्री भाषकसमाज नसणे हे सिंधी भाषेच्या ऱ्हासाचे मुख्य कारण आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर विखुरलेला सिंधी समाज आपल्या भाषेचा वारसा पुढल्या पिढ्यांकडे सोपवण्यात कमी पडला. सिंधी माध्यमाच्या शाळाच राहिल्या नाहीत तर भाषेचं व्यवहारसातत्य कसे टिकणार? थोडीफार साहित्यनिर्मिती सोडली तर ह्या भाषेतील नाट्यचित्रपटनिर्मिती जवळपास थांबली आहे. भाषा टिकवण्याचे प्रयत्नही क्षीण आहेत. काय आहे सिंधी भाषेचे भारतातील वास्तव?  काय आहे तिचे भवितव्य? सांगताहेत, ज्येष्ठ भाषाभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले... (पुढे वाचा)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१९४७ च्या भारताच्या फाळणीत संपूर्ण सिंध प्रांत पाकिस्तानात गेला, त्यामुळे काही लाख सिंधी भाषिक हिंदूधर्मीय निराश्रित, निर्वासित म्हणून भारतात आश्रयाला आले. हे निर्वासित मुख्यतः सिंधला लागून असलेल्या, जवळच्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात नि महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये आले नि हळूहळू त्यातले बहुसंख्य तिथेच स्थिरावले. (एके काळी अख्खा सिंध प्रांत मुंब [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/IMG-20190630-WA0010.jpg [postimage] => /2019/06/IMG-20190630-WA0010.jpg [userfirstname] => Avinash [userlastname] => Biniwale [post_date] => 01 Jul 2019 [post_author] => 2462 [display_name] => प्रा. अविनाश बिनीवाले [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2311] => Array ( [PostID] => 11763 [post_title] => रफिकची मुंबई [post_content] => [post_excerpt] => “माझगाव आत्ता आहे त्यापेक्षा खूप वेगळं समृद्ध होतं. 18-19 व्या शतकात इथे राहणं प्रतिष्ठेचं मानलं जाई. धनवान, उच्च मध्यमवर्गीयांची पसंती माझगावला होती. माझगावची भरभराट समृद्धी, वस्तीचे नशीब गोदीशी जोडले गेले होते. इथे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट होतं. सिंधिया  होते शिपिंग क्षेत्रात, सकाळी सात वाजता भोंगा वाजायचा.लोकं मग आपआपल्या कामाला जायला निघायचे, साडेसातला अजून एक भोंगा व्हायचा. पुन्हा साडेचारला भोंगा. ही घरातल्या पुरुष माणसांची  परतायची वेळ. सगळ्यांचं दैनंदिन जीवन गोदीतल्या भोंग्याच्या आवाजाशी बांधलं गेलेलं.सुरुवातीला इथे प्रमुख वस्ती कॅथॅलिक धर्मियांची असली तरी इतर धर्मीयही मोठ्या संख्येने आले. जगभरातून आलेले कामगार गोदीत काम करायचे. गोदीतलं वातावरण विविध जाती, धर्म देश असलेल्या लोकांनी बनलेलं होतं, तेच इथल्या वसाहतींमध्ये झिरपलं. माझगावचं कॉस्मोपोलिटन कल्चर त्यामुळेच बनलं.” [post_shortcontent] => सिटी हिस्टोरियन, सिने अभ्यासक रफिक बगदादी यांच्यासोबत मुंबईतल्या रस्त्यावरून फिरत त्यांच्या शंभर वर्षे जुन्या खान बिल्डींगमधल्या, जुनी पोस्टर्स, सिलिंगपर्यंत पोचलेल्या पुस्तकांचे ढीग असलेल्या खोलीत गप्पा मारत इराण्याचा चहा पित साजरा झालेला एक दिवस. असंख्य किस्से-प्राचीन मुंबईचे मंटोपासून डेव्हिड ससून पर्यंत बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान माझगावच्या किल्ल्यापासून मरिन ड्राईव्हच्या आर्ट डेको पर्यंत ऐकत असताना रफिक बगदादी आणि मुंबईतले रस्ते यांचं अतूट नातं नेमकं काय हे समजून घेता आलं. त्यांच्यासोबत फिरताना अनुभवलेली त्यांच्या किस्से-कहाण्यांतून उलगडत गेलेली मुंबई ,शर्मिला फडके यांनी चौफेर समाचारमधील ‘रफिकची मुंबई’या लेखात जीवंत केली आहे. शर्मिला फडके व्यवसायाने लेखक आणि कला - अभ्यासक. भारतीय आधुनिक आणि समकालिन चित्रकलेचा इतिहास हा विशेष अभ्यासाचा विषय, त्या अनुषंगाने विविध मासिके, वर्तमानपत्रे यामध्ये नियमित लेख, सदर तसेच ब्लॉग लेखन सुरू असते. चिन्ह या कलावार्षिकामध्ये अनेक वर्षांपासून लेखन आणि संपादन सहाय्य काही कलाविषयक पुस्तकांचे लेखन, संशोधन चालू आहे. कथा लिहितात, ‘फोर सिझन्स’ ही कादंबरी प्रकाशीत. समकालीन तुर्की साहित्यिकांच्या पुस्तक मालिकेचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास, पर्यावरण, शहरे आणि सिनेमा हे विशेष आवडीचे विषय आहेत. चौफेर समाचार  --  मराठीतला पहिला चालता बोलता दिवाळी अंक म्हणून चौफे [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Cover.jpg [postimage] => /2019/06/Cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Jul 2019 [post_author] => 2058 [display_name] => शर्मिला फडके [Post_Tags] => मुंबई,शर्मिला फडके,चौफेर समाचार,रफिक बगदादी,मंटो [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2312] => Array ( [PostID] => 11820 [post_title] => तेरे बिना जिंदगी से...... [post_content] => [post_excerpt] => पंचम उर्फ आर डी बर्मन आज हयात असते तर कालच्या २९ जून रोजी ते ८० वर्षांचे झाले असते. त्यांच्या कालातीत संगीताच्या या काही सूरेल आठवणी.. [post_shortcontent] =>

तेरे बिना जिंदगी से......

  पंचम उर्फ आर डी बर्मन आज हयात असते तर कालच्या २९ जून रोजी ते ८० वर्षांचे झाले असते. त्यांच्या कालातीत संगीताच्या या काही सूरेल आठवणी..   तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं...!!!! आजही या उदास विराणीचे सूर कानी पडले की मन हळवे होते,त्या गीताच्या हळुवार चालीत आणि शब्दात गुंतून जाते...अशा कितीतरी अनमोल गीत रत्नांनी "पंचम" नामक सुरांच्या जादूगाराने रसिक मनात अढळ स्थान मिळविले आहे..."छोटे नवाब" पासून सुरू झालेला हा सुरेल प्रवास "१९४२लव्ह स्टोरी" पर्यंत येऊन थांबतो खरा....पण यात कितीतरी मधुर थांबे येतात...तिसरी मंझील,बहारो के सपने,पडोसन,कारवा,कटी पतंग,यादों की बारात,अमर प्रेम,आप की कसम, शोले,मेरे जीवन साथी, परिचय,खुशबू,किनारा,घर,आंधी, इजाजत, १९४२ लव्ह स्टोरी असे कितीतरी....!!!आपल्या अप्रतिम संगीताने रसिकांना मोहविणाऱ्या या कलंदर संगीतकाराची ,राहुल देव बर्मन यांच्या जयंती निमित्ताने त्यांना लक्ष लक्ष प्रणाम...!! सचिनदा आणि मीरादेव बर्मन यांचा हा सुपुत्र....!!!आईच्या कुशीत संगीताची ओळख झालेली...संगीत त्याच्या रक्तात भिनले होते."ब्रजेश विश्वास" यांच्याकडे "तबला" तर "उस्ताद अली अकबर खान" यांच्याकडे "सरोदचे" शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी "ए मेरी टोपी पलट के आ"ही धून त्यांनी बनवली जी सचिनदांनी "फंटुश"चित्रपटात वापरली..."सोलहवा साल" या चित्रपटातील "है अपना दिल तो आवारा" आणि"जानेवालो जरा(दोस्ती) "या गीतातील माऊथ ऑर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/rd3.jpg [postimage] => /2019/06/rd3.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2313] => Array ( [PostID] => 11276 [post_title] => सत्यकथा- अखेरच्या घरघरीची वेदना [post_content] => [post_excerpt] => अशा नियतकालिकांचा वाचक आणि ग्राहक मर्यादित, आणि त्या मर्यादित ग्राहकांवरच अनेक विशेष स्वरूपाची नियतकालिके हक्क सांगत असतात. [post_shortcontent] => अंक – सत्यकथा, डिसेंबर १९७९ लेखाबद्दल थोडेसे : वाङ्मयीन गुणवत्तेचा दीपस्तंभ आणि पांढरपेशा ब्राम्हणी साहित्याचा प्रतिनिधी अशी दोन टोकाची भूषणे आणि दूषणे 'सत्यकथा' या मासिकाच्या वाट्याला आली. सत्यकथेच्या आयुष्याचे विविध टप्पे आहेत. मुळात १९३३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मो. ग. रांगणेकर यांच्या संपादकत्वाखाली ते सुरु केले द. शं. कुलकर्णी यांनी.  (रांगणेकर केवळ ३ महिने संपादक होते) फक्त खऱ्या आणि घडलेल्या गोष्टी सांगणे असा त्याचा हेतू होता. १९३६ साली द.पु. भागवत सत्यकथाचे संपादक झाले आणि त्यात राजकीय, सामाजिक लेख येऊ लागले. १९३८ ते ४२ या काळात अनंत अंतरकरांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहताना मासिकाला साहित्यिक स्वरुप येऊ लागले. डिसेंबर १९४३ मध्ये विष्णुपंत भागवत संपादक झाले. रंजनाकडून ते हळूहळू नववाङ्मय, नवे प्रवाह,समीक्षा असे कलावादी स्वरुप सत्यकथेला आले. गंगाधार गाडगीळ, तेंडुलकर, एलकुंचवार, माधव आचवल, रत्नाकर मतकरी अशा लेखकांनी सत्यकथेला सर्वोच्च अभिरुचीचे मासिक असा लौकीक मिळवून दिला. मात्र या लौकीकानेच हळूहळू सत्यकथेचा खप मर्यादित होत गेला आणि अखेर ते चालवणे आर्थिकदृष्टया परवडेनासे झाले. सत्यकथा चालवणे अगदीच अशक्य झाले तेंव्हा, म्हणजे भागवतांकडे सुत्रे आल्यावर तब्बल ३६ वर्षांनी ही स्थिती आली तेंव्हा हे मासिक बंद करण्याआधीची अखेरची धडपड किंवा तगमग म्हणजे प्रस्तुतचा लेख आहे. तत्कालिन संपादक- प्रकाशक असलेल्या श्री. पु. भागवत यांनी सत्यकथेचा , डिसेंबर १९७९च्या अंकात तो लिहिला होता. या लेखानंतर साधारण तीन वर्षांनी म्हणजे सप्टेंबर १९८२ मध्ये सत्यकथा मराठी वाङ्मयीन इतिहासाचा भाग झाली. वाङ्मयीन मूल्य, नवे प्रवाह, अभिरुची यांबद्दल आस्था असूनही आपण [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/67909043.jpg [postimage] => /2019/06/67909043.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Jun 2019 [post_author] => 2411 [display_name] => श्री. पु. भागवत [Post_Tags] => चिंतन,श्री. पु. भागवत,सत्यकथा,पुनश्च [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2314] => Array ( [PostID] => 11793 [post_title] => भाषाः शाळेतील आणि शाळेबाहेरच्या [post_content] => [post_excerpt] => मराठी ही महाराष्ट्रातल्या सर्व समाजाची भाषा करायची असेल तर ती पहिली भाषा म्हणून नव्हे, तर संपर्क भाषा म्हणून करावी लागेल. [post_shortcontent] =>

भाषाशिक्षण ही बहुस्तरीय पण प्रवाही व्यवस्था असते. असलीही पाहिजे. पण आपल्याकडे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय यांचे इतके चिरेबंदी कप्पीकरण झाले आहे की त्यांच्यातील आंतरिक देवाणघेवाणीला अवसरच राहिला नाही. भाषाशिक्षणातील अडचणींची चर्चा करताना याची विशेष जाणीव होते. शिक्षणाच्या त्या त्या स्तरावर जी काही चर्चा होते तेवढीच. शालेय शिक्षणातील भाषाशिक्षणातील समस्यांचा विचार विद्यापीठीय स्तरावरही झाला पाहिजे आणि त्या चर्चेचे फलित खालपर्यंत पोचवले गेले पाहिजे. असा एक प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाने उन्नती संस्थेच्या सहकार्याने नुकताच मुंबईत केला. भाषाशिक्षणातील नवे संशोधन आणि संबंधित भाषावैज्ञानिक संकल्पना शालेय शिक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 'शाळेमधील भाषा' ह्या विषयावर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षकांनी ह्या कार्यशाळेला हजेरी लावली. ह्या कार्यशाळेला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याबाबतचा वृत्तान्त आणि आपला अनुभव सांगताहेत साधना गोरे -

-------------------------------------------------------------

मुंबई विद्यापीठातील भाषाविज्ञान विभाग आणि उन्नती संस्था यांनी एकत्रित [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/IMG-20190604-WA0012.jpg [postimage] => /2019/06/IMG-20190604-WA0012.jpg [userfirstname] => Sadhana [userlastname] => Gore [post_date] => 28 Jun 2019 [post_author] => 2156 [display_name] => साधना गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2315] => Array ( [PostID] => 11790 [post_title] => चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => 'दीवाना 'चा मुहूर्त आणि शाहरूखचा आत्मविश्वास... [post_shortcontent] => चित्रस्मृती 'दीवाना 'चा मुहूर्त आणि शाहरूखचा आत्मविश्वास... जे काही असेल ते असो, पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन चित्रपटाचा भव्य दिव्य मुहूर्त म्हणजे जणू एक सणच वाटे आणि तसाच ते साजरा करीत. 'दीवाना ' ( रिलीज २६ जून १९९२) चा मुहूर्त त्याला अपवाद का बरे ठरावा? शाहरूख खानचा रिलीज झालेला पहिला चित्रपट हा आहे. खरं तर तो 'सर्कस ' आणि 'फौजी ' या दूरदर्शनच्या मालिकेत लक्षवेधक भूमिका साकारत असतानाच हेमा मालिनीने आपला दिग्दर्शनीय पहिला चित्रपट 'दिल आशना है ' ( रिलीज जानेवारी १९९३) या चित्रपटासाठी त्याला दिव्या भारतीचा नायक म्हणून निवडले आणि मग हीच जोडी दिग्दर्शक राज कंवरने 'दीवाना 'साठी कायम ठेवली. तसा या चित्रपटाचा हीरो ऋषि कपूर होता, पण 'दीवाना ' रिलीज होताच खलनायकी छटा उत्तमरितीने साकारलेला शाहरूख पब्लिकला असा काही आवडला की तोच स्टार झाला. आणि त्याचा हाच आत्मविश्वास या चित्रपटाच्या मुहूर्ताला जाणवला हे विशेष कौतुकाचे आहे. आज शाहरूख खान कुठेही असला तरी शाहरूख खानच असतो, याचा विसर तो स्वतःला आणि इतराना पडू देत नाही याची त्याचा स्वभावही 'दीवाना 'च्या मुहूर्ताच्या क्षणीच अनुभवला. ( अशा छोट्या परन्तु स्टारची स्वभाव वैशिष्ट्ये गोष्टींसाठीच फिल्मी मुहूर्ताना हजर राहण्याचा आनंद मिळे.) .      जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील या मुहूर्ताला दिग्दर्शक शेखर कपूरने 'अॅक्शन ' म्हटलं तर राहुल रवैलने मुहूर्त क्लॅप दिला. चित्रपटाच्या मुहूर्ताला पाहुण्यांना असे सन्मानित केले जाते बरं का? [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/dewana-chit.jpg [postimage] => /2019/06/dewana-chit.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2316] => Array ( [PostID] => 11270 [post_title] => ग्रंथसंग्रह कसा करावा? [post_content] => [post_excerpt] => मेंढराच्या, वांसराच्या कातड्याप्रमाणेच हरणाच्या, लांडग्याच्या इतकेच नव्हे तर माणसांच्या कातड्याने बांधलेली पुस्तके युरोपांत आहेत. [post_shortcontent] => अंक – मराठी ग्रंथसंग्राहक, ऑगस्ट १९४६ मराठी साहित्यांतील एक चिकित्सक व व्यासंगी वृत्तीचे संशोधक म्हणून श्री. प्रियोळकर यांचा लौकिक आहे. प्रस्तुत लेखांत ग्रंथसंग्रह करण्याचे विविध दृष्टिकोण व मार्ग यांचे महत्त्व त्यांनी वर्णन करून सांगितले आहे. मराठी ग्रंथालय संघाच्या विद्यमाने ‘पंचारती’ म्हणून जे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध करण्यांत आले आहे; त्यांतील लेखांतून हा उतारा निवडण्यांत आला आहे. ********** ग्रंथसंग्राहकाला आणखी अनेक दृष्टींनी आपल्या आवडीप्रमाणे संग्रह करतां येईल. त्यांपैकी होतकरून संग्रहकाच्या मार्गदर्शनाकरिता कांही दृष्टिकोण सांगतो. हस्तलिखिते- यांत प्राचीन व अर्वाचीन असे भेद आहेत. १९व्य शतकाच्या पूर्वीची काव्ये व बखरी व इतर कागदपत्र यांना प्राचीन असे म्हणता येईल. यापैकी स्वतः कवीच्या हातची अशी विरळाच सांपडतात; पण स्वतः कवींची हस्तलिखितें नसली तरी कवीच्या काळाला जवळ अशी हस्तलिखिते मिळाली तरी त्यांनाही फार महत्त्व आहे. मुद्रणकला अस्तित्वांत आल्यानंतर स्वतः लेखकाच्या हातच्या लिखितांनाच महत्त्व राहिले आहे. उदाहरणार्थ गीतारहस्याचे टिळकांच्या हातचे मूळ हस्तलिखित कोणत्याही ग्रंथसंग्रहालयाला बहुमोल असा ठेवाच वाटेल. त्यांत आधुनिक प्रसिद्ध लेखकाचे एकादे हस्तलिखित जर अप्रकाशित असले तर त्याचे महत्त्व विशेष आहे. हे निराळे सांगण्याचे कारण नाही. दादोबा पांडुरंग यांच्या “माबाईच्या ओव्या” हे अशांपैकी एक हस्तलिखित आहे. व्यक्तिविशिष्टसंग्रह- म्हणजे एकाद्या ग्रंथकाराचे सर्व मुद्रित ग्रंथ किंवा लेख गोळा करणे, यांत स्वतः ग्रंथकाराच्या कृतीप्रमाणे त्याच्यासंबंधी लिहिलेले ग्रंथ किंवा मासिके किंवा वृत्तपत्रे यांमध्ये प [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Ankegowda.jpg [postimage] => /2019/06/Ankegowda.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kakba [post_date] => 28 Jun 2019 [post_author] => 52 [display_name] => अ. का. प्रियोळकर [Post_Tags] => अ.का.प्रियोळकर,दीर्घा,मराठी ग्रंथसंग्राहक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2317] => Array ( [PostID] => 11738 [post_title] => चेकोस्लाव्हियातील दिग्दर्शक करेल ककिना [post_content] => [post_excerpt] => सच्चा कलावंत जसा त्याच्या कलाकृतीशी एकनिष्ठ असतो तसाच तो त्याच्या मातीशी देखील ईमान राखतो. त्याचं हे ईमान त्याच्या निर्मितीतून वारंवार आपल्या समोर येत राहतं. कलावंत ज्या प्रदेशात जन्मतो, जगण्याचा समृद्ध अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या कलाकृतून मांडणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे कर्तव्य बजावताना तो ज्या माध्यमातून व्यक्त होणार आहे त्या माध्यमाच्या व्याप्तीची सुद्ध त्याला पुरेपूर जाणीव असते. कलाकाराचा अनुभव व माध्यमाची क्षमता यातून एक चांगली कलाकृती निर्माण होत असते. अशा कलाकृतीच्या निर्मात्यांपैंकी चेकोस्लाव्हियातील दिग्दर्शक करेल ककिना एक आहेत. [post_shortcontent] => सच्चा कलावंत जसा त्याच्या कलाकृतीशी एकनिष्ठ असतो तसाच तो त्याच्या मातीशी देखील ईमान राखतो. त्याचं हे ईमान त्याच्या निर्मितीतून वारंवार आपल्या समोर येत राहतं. कलावंत ज्या प्रदेशात जन्मतो, जगण्याचा समृद्ध अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या कलाकृतून मांडणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे कर्तव्य बजावताना तो ज्या माध्यमातून व्यक्त होणार आहे त्या माध्यमाच्या व्याप्तीची सुद्ध त्याला पुरेपूर जाणीव असते. कलाकाराचा अनुभव व माध्यमाची क्षमता यातून एक चांगली कलाकृती निर्माण होत असते. अशा कलाकृतीच्या निर्मात्यांपैंकी चेकोस्लाव्हियातील दिग्दर्शक करेल ककिना एक आहेत.   Apprehensions, hopes, dreams, someone’s touch... I would like to have these things in my films. I think they are an essential part of the truth of life and this truth is what film is mainly about. A film will never be a work of art unless it mirrors that truth, however subtly it may strive in other way to express the most sublime thought, Karel Kachyna सच्चा कलावंत जसा त्याच्या कलाकृतीशी एकनिष्ठ असतो तसाच तो त्याच्या मातीशी देखील ईमान राखतो. त्याचं हे ईमान त्याच्या निर्मितीतून वारंवार आपल्या समोर येत राहतं. कलावंत ज्या प्रदेशात जन्मतो, जगण्याचा समृद्ध अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या कलाकृतून मांडणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे कर्तव्य बजावताना तो ज्या माध्यमातून व्यक्त होणार आहे त्या माध्यमाच्या व्याप्तीची सुद्ध त्याला पुरेपूर जाणीव असते. [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Karel-Kachyna.jpg [postimage] => /2019/06/Karel-Kachyna.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2318] => Array ( [PostID] => 11675 [post_title] => कबूल केलेले 'सर्व' झाले... [post_content] => [post_excerpt] => बहुविध चे ios app आणि प्रसिद्ध होणारे सगळे लेख वाचता येतील असा 'सर्व' हा पर्याय आता बहुविध च्या वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. [post_shortcontent] => सर्वसमावेशक सभासदत्व नमस्कार, आठवतंय? मागे आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं त्यात विचारलं होतं की बहुविध चे सर्वसमावेशक सभासदत्व असावे की प्रत्येक नियतकालिकाचे स्वतंत्र सभासदत्व असावे असं तुम्हाला वाटतं? साधारण ९०% वाचकांनी एकच सर्वसमावेशक सभासदत्व असावं असा कौल दिला होता. उरलेल्या १०% मध्ये स्वतंत्र सभासदत्व असावं आणि दोन्ही पर्याय असावेत असं वाटणारे वाचक होते. हा निकाल आम्ही जाहीरही केला होता आणि लवकरच यावर काही निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. तर ती वेळ आता आली आहे आणि आपण प्रत्येक नियतकालिकाचे स्वतंत्र सभासदत्व असावेच पण त्यासोबत एक सर्वसमावेशक सभासदत्व पण असावे यासाठी आपले डेव्हलपर विनय सामंत यांना गळ घातली. त्यांनीही तांत्रिकदृष्ट्या ते सिद्ध करून दिलं आणि आता तुम्ही आपल्या website वर जाऊन बघितलंत तर तिथे इतर नियतकालिकासोबत सर्व असा अजून एक पर्याय दिला आहे. तो तुम्ही निवडला  तर तुम्हाला बहुविध वर प्रसिद्ध होणारे सर्वच्या सर्व लेख वाचता येतील. म्हणजे सगळया नियतकालिकांचे मिळून शुल्क १४५० रुपये होते त्याऐवजी फक्त ५०० रुपये भरून वर्षभर आपण हे सर्व लेख वाचू शकतो. म्हणजे चक्क ९५० रुपयांची घसघशीत सूट... आता... ज्या सभासदांनी याआधीच वेगवेगळे पैसे भरून निरनिराळ्या नियतकालिकांचे सभासदत्व घेतले आहे त्यांचे ५०० रुपये वगळून राहिलेले पैसे आम्ही देणं लागतो. ते पैसे एकतर त्यांना परत मिळतील किंवा पुढील वर्षाच्या सभासदत्वासाठी वापरता येतील. किंवा त्या पैशातून अन्य कुणाला सर्व चे सभासदत्व तुम्ही भेटही देऊ शकता. त्यासाठ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/ss.jpg [postimage] => /2019/06/ss.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 24 Jun 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2319] => Array ( [PostID] => 11668 [post_title] => मराठी संख्यावाचनाचा वाद - ४ [post_content] => [post_excerpt] => मराठीबाबत गाढ झोपी गेलेला मराठी समाज ह्या संख्यावादाच्या निमित्ताने जागा होण्याची शक्यता तरी निर्माण झाली आहे. [post_shortcontent] =>

सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करत आहोत. ह्या मालेतील  निरंजन विकास यांचा  हा लेख...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इयत्ता दुसरीच्या पुस्तकांमध्ये संख्यावाचनाचे नवे पर्याय विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असल्याचं लक्षात आल्यावर जनमानसात खळबळ उडाली. जनतेच्या तीव्र प्रतिक्रियांमागे केवळ पारंपरिक संख्यावाचनाला बसलेला धक्का हे एकमेव कारण होतं. या नव्या पर्यायांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचं तार्किक आणि तात्त्विक पातळीवरील खंडन होणं आवश्यक आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच.

सर्वप्रथम या नव्या पद्धतीची तर्कदुष्टता पाहू. या पद्धतीप्रमाणे २५ या संख्येचं वाचन पंचवीस असं करणं हे शालेय विद्यार्थ्यांना अवघड जात असून, त्याहून सुलभ वाचन 'वीस पाच' असं असेल आणि हा केवळ एक पर्याय असून, पंचवीस असं वाचन चूक ठरवण्याचा नव्या पद्धतीचा उद्देश नाही. या पद्धतीतील वाचन कठीण जाण्यामागे कारण काय? तर पंचवीस या शब्दात पाच आधी येतात व वीस नंतर येतात आणि संख्येमध्ये मात्र विसातील २ आधी तर ५ चा आकडा नंतर येतो. ही विसंगती मुलांना पचवता येत नाही आणि म्हणून मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना गणित हा विषय इंग्रजी माध्यमात शि [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/IMG-20190621-WA0003.jpg [postimage] => /2019/06/IMG-20190621-WA0003.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jun 2019 [post_author] => 2418 [display_name] => निरंजन विकास [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2320] => Array ( [PostID] => 11660 [post_title] => कबीर सिंग: हिंसेचे उदात्तीकरण की हिंसेच्या प्रवृत्तीचा अभ्यास? [post_content] => [post_excerpt] => सिनेमात दाखवले जाणाऱ्या एखाद्या पात्राला स्वतःचा एक स्वभाव असतो हा विचारही या लोकांना सुचत नाही. अमुक एक मुलगी असेल तशी, त्यावरुन हा निष्कर्ष काढायची काय गरज? जर काही निष्कर्ष काढायचाच असेल तर एकूण सिनेमा काय सांगू पाहतोय, किंवा काय काय सांगू पाहतोय याचा काढावा, केवळ एका पात्राच्या स्वभावावरून, त्याच्या कृत्यांवरून काढू नये. [post_shortcontent] => सिनेमात दाखवल्या जाणा-या  एखाद्या पात्राला स्वतःचा एक स्वभाव असतो हा विचारही या लोकांना सुचत नाही. अमुक एक मुलगी असेल तशी, त्यावरुन हा निष्कर्ष काढायची काय गरज? जर काही निष्कर्ष काढायचाच असेल तर एकूण सिनेमा काय सांगू पाहतोय, किंवा काय काय सांगू पाहतोय याचा काढावा, केवळ एका पात्राच्या स्वभावावरून, त्याच्या कृत्यांवरून काढू नये.

कबीर सिंग: हिंसेचे उदात्तीकरण की हिंसेच्या प्रवृत्तीचा अभ्यास?

- अभय साळवी   प्रथम एक गोष्ट नमूद करणे गरजेचे आहे, की एखादा सिनेमा जर दुसऱ्या सिनेमाचा अधिकृत रिमेक असेल तर नवीन सिनेमा आधीच्या सिनेमासारखा तंतोतंत तसाच असला तरी त्यात काहीच वावगं नाही. या निकषावर कुठलाच कमीपणा त्या नवीन अधिकृत रिमेकला लावला जाऊ नये.   मी व्यक्तिशः कबीर सिंग ज्या मूळ तेलुगू सिनेमाचा (अर्जुन रेड्डी) रिमेक आहे तो पाहिलेला नाही, पण ऐकून वाचून हे कळतं आहे की जवळजवळ दोन्ही सिनेमे एकसारखेच आहेत. आणि हा 'कबीर सिंग’ चा दोष मानला जातोय, जे अनावश्यक आहे.   हिंदी सिनेमाची परंपरा अनेकार्थी पुरुषप्रधान आहे/होती या बद्दल दुमत नसावं. पुरुषाचे पारंपरिक व्याख्येत बसणारे पुरुषपण सतत पाझरत राहण्याची जबाबदारी सिनेमातल्या नायकांवर असायची/असते. स्त्रिया अनेकदा पुरुषांच्या अवतीभवती आपलं लहानसं अस्तित्व कवटाळात दिसल्या आहेत. त्यापलीकडे त्यांचा स्वतःचा असा काहीच संघर्ष नसतो. ज्या प्रकारे हिरोचा मित्र, आई, वडील, तशीच ती. ‘कबीर सिंग’ मधल्या नायिकेची भूमिका पाहता, तिचे एकूण संवाद पाहता प्रथमदर्शनी असंच वाटेल की याच थोर परंपरेतली ही नायिका आहे, पण खरंतर या पलीकडे विचार केला तर असल्या परंपरेचा वगैरे विचार आपल्याला शिवणार नाही. publish [postmainimage] => /2019/06/kabir-poster.jpg [postimage] => /2019/06/kabir-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2321] => Array ( [PostID] => 11620 [post_title] => कुठे नेऊन ठेवलाय माझा मराठी राजभाषा कायदा? [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषकच नव्हे तर नागरिक म्हणूनही तुम्ही प्रमोद शिंदेंच्या सोबत आहात का? [post_shortcontent] => इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अरेरावीने प्रमोद शिंदेंचा  धर्मा पाटील झाला तर त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका घेणार का? आणि वाचकहो, मराठी भाषकच नव्हे तर नागरिक म्हणूनही तुम्ही प्रमोद शिंदेंच्या सोबत आहात का? ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका शिक्षकाने दीर्घकाळ एखाद्या संस्थेत प्रामाणिकपणे नोकरी केली, स्वतःच्या गुणवत्तेवर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले. त्या काळात महापालिकेचे हित पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खरं तर अशा व्यक्तीचं कौतुक व्हायला हवं. मात्र तसं न होता काही जणांचे आर्थिक हितसंबंध दुखावल्यामुळे त्या शिक्षकाला बडतर्फ केलं जातं. त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी तो शिक्षक प्रयत्न करत असताना त्याच्या अर्जांना मराठीतून उत्तर दिलं जात नाही. महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा विभाग आणि धर्मादाय आयुक्तांचे वारंवार आदेश येऊनही एक अनुदानित संस्था सरकारच्या आदेशांना भीक घालत नाही आणि महानगरपालिकेचा शिक्षण विभाग कोणत्याही कारणाने का होईना या संस्थेला पाठीशी घालत असल्याने एखाद्या मराठी शिक्षकाची आणि त्याच्या कुटुंबाची कशी फरफट होते याचा अनुभव इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पाटकर गुरुजी विद्यालयातील साहाय्यक शिक्षक प्रमोद शांताराम शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय गेले जवळपास वर्षभर घेत आहेत. बडतर्फीमुळे होणारी आर्थिक कुचंबणा आणि मराठी ही राजभाषा असलेल्या राज्यात मराठीतून कागदपत्र मागणं ही गुन्हा असल्यासारखी मिळणारी वागणूक यामुळ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/मराठी-अभ्यास-केंद्राचा-लोगो.jpg [postimage] => /2019/06/मराठी-अभ्यास-केंद्राचा-लोगो.jpg [userfirstname] => MarathiAbhyasKendra [userlastname] => [post_date] => 23 Jun 2019 [post_author] => 2407 [display_name] => मराठी अभ्यास केंद्र [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2322] => Array ( [PostID] => 11587 [post_title] => मराठी संख्यावाचनाचा वाद - ३ [post_content] => [post_excerpt] => मराठीबाबत गाढ झोपी गेलेला मराठी समाज ह्या संख्यावादाच्या निमित्ताने जागा होण्याची शक्यता तरी निर्माण झाली आहे. [post_shortcontent] =>

सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करणार आहोत. ह्या मालेतील  निलेश निमकर यांचा  हा लेख...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे याबाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. बावीस, बत्तीस, बेचाळीस, बहात्तर, ब्याण्णव. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण बा, बत्, बे, ब, ब्या असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब  दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल. आपण बेचाळीससारखी संख्या लिहिताना आधी चाळिसातील चार लिहितो आणि न [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-20-at-12.57.39-PM-1.jpeg [postimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-20-at-12.57.39-PM-1.jpeg [userfirstname] => Nilesh [userlastname] => Nimkar [post_date] => 22 Jun 2019 [post_author] => 2403 [display_name] => निलेश निमकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2323] => Array ( [PostID] => 11278 [post_title] => चूक सुधारुया [post_content] => [post_excerpt] => गांगल म्हणतात, त्या कहाणीतून साऱ्या निम्न मध्यमवर्गाचे दुःख व नॉस्तॅल्जिया हेही प्रातिनिधिकरीत्या व्यक्त होते, असे वाटते. [post_shortcontent] => सुट्या पडल्या की, ऋतुमान कुठलंही असो त्याला न जुमानता लोकं मुलाबाळांसह पर्यटनस्थळी गर्दी करतात. दिल्लीवारी ठरली की बहुधा मंडळी अमृतसरला भेट देतात. अमृतसर म्हटलं की, सुवर्ण मंदिर, जालियांवाला बाग ह्या गोष्टी आल्याच. मात्र तेथून जवळच असलेल्या आणि आपल्या संत नामदेवामुळे पावन झालेल्या घुमानकडे जावं असं अजूनही आपल्याला वाटत नाही. वास्तविक नामदेवाच्या रचना शिखांच्या ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भुत आहेत. इतका हा आपला मराठी माणूस त्यांच्याकडे एकरूप झाला. पण अजूनही किती मराठी माणसाना हे ठाऊक आहे? माहित असून किती जण घुमानला भेट देतात? हां, मात्र अमृतसर म्हटलं की वाघा वा बाघा बॉर्डरला जाणं आलच. तेथे गेल्यावर ज्याच्या त्याच्या मापाप्रमाणे त्याची छाती राष्ट्रप्रेमाने, विशेषतः पाकिस्तानच्या झेंड्याकडे खुन्नसपणे पहात फुलते, असं तेथे आपोआप वातावरण होतच... बाघा बॉर्डरचं सगळं वातावरणच असं भारलेलं असतं, पण ह्यात आपण एक मोठी चूक करत आलो आहोत हे लक्षात आलं काय? होय, मोठी चूकच! ही चूक लक्षात येण्यास कारणीभूत झाले ते प्रविण कारखानीस यांचा ‘ईशान्य वार्ता’ मालिकेतील लेख. ह्या लेखाचं शिर्षक आहे – ‘बाघा बॉर्डर न म्हणता – अटारी बॉर्डर म्हणा.’ ते कां हे सांगतांना ते म्हणतात, ‘अमृतसरपासून अवघ्या काही अंतरावर ‘अटारी’ या नावाचे छोटेसे रेल्वे स्थानक आहे. जे भारताच्या सरहद्दीवर असून त्या स्थानकापासून काही अंतरावर पाकिस्तानची सरहद सुरू होते. आणि लगेचच पाकिस्तानचे वाघा रेल्वे स्थानक येते. त्याचप्रमाणे अमृतसर शहरातून जाणारा श्यामसिंह अटारी मार्ग पुढे भारतीय सरहद्दीच्या ज्या ठिकाणी संपतो त्या भागाला अटारी हेच नाव आहे. अटारी याच नावे आपले चेक पोस्ट आहे.’ मग पुढे कारखानीस लिहितात, ‘तिथून [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/collage-1-1.jpg [postimage] => /2019/06/collage-1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Jun 2019 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => रविप्रकाश कुलकर्णी,पुनश्च [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2324] => Array ( [PostID] => 11613 [post_title] => चित्रस्मृती /अर्थात आठवणी फोटोेंच्या- दिलीप ठाकूर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => चित्रस्मृती कर्णधार देव आनंदच्या संघात आमिर खान फलंदाज.... देव आनंद कुठेही असला तरी देव आनंदच असायचा, मग ते क्रिकेटचे मैदान का ना असेना? क्रिकेटचे मैदान म्हटल्याने तुम्हाला 'गुगली ' पडल्यासारखे वाटले काय? 'लव्ह मॅरेज 'या चित्रपटात तो क्रिकेट खेळलाय आणि मैदानातून त्याला स्टॅन्डमध्ये बसलेली माला सिन्हा दिसते आणि फटकेबाजी केल्यावर तो गातो, एक नजर मे दिल बेचारा हो गया एलबीडब्ल्यू.... देव आनंदचे हे पडद्यावरचे क्रिकेट प्रेम इतक्यावरच थांबले नाही , तर त्याने क्रिकेटला पटकथेच्या केन्द्रस्थानी ठेवून 'अव्वल नंबर ' ( १९८९) नावाचा चित्रपट निर्माण केला. अर्थात, यात तोच हीरो होता, त्याचेच दिग्दर्शन होते. तोच खरं तर पटकथेच्या केन्द्रस्थानी होता. ( हरे राम हरे कृष्ण वगळता त्याने आपण निर्मिलेल्या चित्रपटात हेच सातत्य कायम राखले). देव आनंदला आणखीन एक हौस होती. तो मिडिया फ्रेन्डली होता. आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला ( अनेकदा तरी मेहबूब स्टुडिओत) आणि शूटिंगला तो आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून सेटवर बोलवायचा. 'शूटिंग करता करता ' तो छान संवाद साधायचा, त्याला सतत कोणीतरी ऐकणारा लागे हे माझ्या लक्षात आले. आणि पत्रकाराला तर मजकूर हवा असतोच.... 'ऑलराऊंडर 'साठी तो चक्क ब्रेबाॅर्न स्टेडियमवर शूटिंग करीत असताना सेटवर जाण्याचा योग आला. असे क्षण अनुभवण्यात एक गंमत असे. मैदानात प्रचंड उन्हात देव आनंद आमिर खान आणि इतरांना 'क्रिकेट खेळण्याचा अभिनय ' समजावून सांगत होता. खुद्द आमिर खान पाली हिलमध्ये टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळला असल्याने त्याला 'दिग्दर्शकाच्या सूचना ' पटकन समजत होत्या. त्यात काय विशेष असेच त्याचे एक्सप्रेशन होते. देव आनंदची एक गोष्ट चांगली होती की, सेटवर त [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/dev-anand.jpg [postimage] => /2019/06/dev-anand.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jun 2019 [post_author] => 1924 [display_name] => Dilip Thakur [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2325] => Array ( [PostID] => 11577 [post_title] => मराठी संख्यावाचनाचा वाद - २ [post_content] => [post_excerpt] => मराठीबाबत गाढ झोपी गेलेला मराठी समाज ह्या संख्यावादाच्या निमित्ताने जागा होण्याची शक्यता तरी निर्माण झाली आहे. [post_shortcontent] =>

सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करणार आहोत. ह्या मालेतील  नितीन खंडाळे यांचा  हा लेख...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ ते ९९ या संख्यांच्या नामांविषयी बरीच चर्चा सुरू आहे. त्यात पाठ्यपुस्तक अभ्यास समितीने जोडाक्षरे टाळणे व दक्षिण भारतीय भाषांतील संख्यानामे यांचा हवाला दिल्याने मोठाच गोंधळ उडवून दिला आहे. समाजमाध्यमे तसेच वृतपत्र, वृत्तवाहिन्या यातून यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. यातील बहुतांश लोकांना हा बदल सर्वस्वी चूकीचा वाटत आहे. ते सर्वजण आपण कसे शिकलो या पूर्वग्रहाला चिकटून असल्याने आगपाखड करताना दिसत आहेत. अनेकांची मुले इयत्ता दुसरीत शिकत नसताना किंवा ते स्वतः दुसरीला शिकवत नसताना आपले मत व्यक्त करत आहेत हे विशेष होय.

थोडे मागे वळून पाहिले तर दिसून येईल की, मागील वर्षी इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बदलली होती. त्यातील गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ पासून (पान क्र. ४९ ते ५७) ९९ पर्यंतच्या अंकांची ओळख करून देताना तीन पद्धत [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-20-at-12.57.39-PM-2.jpeg [postimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-20-at-12.57.39-PM-2.jpeg [userfirstname] => Niteen [userlastname] => Khandale [post_date] => 21 Jun 2019 [post_author] => 2402 [display_name] => नितीन खंडाळे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2326] => Array ( [PostID] => 10947 [post_title] => बौद्धसम्प्रदायाचा विनाश- भाग १ [post_content] => [post_excerpt] => कारण त्या काळी वाद्युद्धात पराभूत झाल्यानंतर पराभूतांनी विजेत्यांचे शिष्यत्व स्वीकारावे असा विद्वतसमाजांतील नैतिक संकेत होता. [post_shortcontent] => ज्या बुद्धाविषयी हिंदुधर्मीयांनी आपल्या अंतःकरणातील उदात्ततम भावना व्यक्त केली, त्या बुद्धाचा देशव्यापी संप्रदाय हिंदुधर्मीयांनी नष्ट केला, बौद्ध धर्मीयांचा अपरिमित छळ करून ब्राह्मणांनी किंवा वर्णाश्रम धर्मरक्षक नृपतींनी बौद्ध संप्रदाय भारताबाहेर घालवून दिला असा प्रचार सर्वत्र करण्यात येतो. पण इतिहासाची साक्ष अगदी निराळी आहे. ती कशी ते पहा- भारतीय शासनाने निधार्मिकतेची घोषणा वारंवार करून स्वतःच्या धार्मिक निःपक्षपातीपणाची ग्वाही कितीही दिली असली, तरी धर्म हा समाजजीवनाचा अविच्छेदक भाग असल्याने निधार्मिक शासनकर्त्यांनासुद्धा प्रसंगोपात्त निरनिराळ्या धर्मानुयायी समाजाची अंतरे राखण्यासाठी त्या त्या धर्मामताविषयी आत्मीयता दाखवावीच लागते. निधार्मिकतावादाचे प्रमुख उद्गाते पं. जवाहरलाल नेहरू समजले जातात, पण ते सुद्धा, सहाव्या जॉर्जच्या मृत्युनिमित्त दिल्लीतील ख्रिस्त्यांनी चर्चमध्ये बोलावलेल्या प्रार्थनेसाठी गेले. काँग्रेसच्या जयपुर अधिवेशन प्रसंगी ते पुष्कर तीर्थाच्या दर्शनासाठी न जाऊ शकले तरी तेथील दर्ग्यात मुसलमानी पद्धतीचा फेटादुपट्टा करून अवश्य गेले. बुद्धशिष्य सारीपुत्त मोग्गलान यांच्या अस्थीची पुनः प्रतिष्ठापना करण्यासाठी झालेल्या प्रचंड महोत्सवात नेहरू प्रभृतिसह अनेक निधार्मिकता बाबांनी उत्साहाने भाग घेतला होता. देशातील शेकडो सम्प्रदायांच्या विशेष उत्सवात निधार्मिक राज्याच्या अनेक अधिकाऱ्यांना अनिच्छेने का होईना पण भाग घ्यावाच लागतो. त्याच बरोबर आजकाल भगवान बुद्ध व त्याचे धर्मविचार या संबंधी डॉ. आंबेडकरांसारखे अनेक मोठमोठे पुढारी विशेष आत्मीयता दाखवीत असल्याने सर्वसामान्य सुशिक्षित व सुधारणावादी हिंदुसमाज बुद्धधर्माविषयी जिज्ञासू बनत आहे. वास्तविक बौद्ध सम्प् [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/main-qimg-8a66ade433919cb134413f8b7a2070d4.jpg [postimage] => /2019/06/main-qimg-8a66ade433919cb134413f8b7a2070d4.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jun 2019 [post_author] => 2399 [display_name] => श्री.भा. वर्णेकर [Post_Tags] => इतिहास,पुरुषार्थ,दीर्घा,श्री.भा. वर्णेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2327] => Array ( [PostID] => 11571 [post_title] => इफी 2013 - द पास्ट : वर्तमानाचा सामना करताना... [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक वेळी दिग्दर्शक आपले स्टेक्स उंचावतो. प्रेक्षकाला अधिकाधिक बांधून ठेवतो.  [post_shortcontent] => असगर फरहादी या इराणी दिग्दर्शकाच्या ‘अ सेपरेशन’ या सिनेमाने दोन वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमासाठीचं ऑस्कर पारितोषिक मिळवलं असल्यामुळे आणि जगभरच्या महोत्सवांमध्ये पुरस्कार तसंच प्रेक्षकांकडून वाहवा मिळवलेली असल्याने या वर्षीच्या इफीमध्ये सगळ्यांनाच त्यांच्या ‘द पास्ट’ या नवीन सिनेमाविषयी उत्सुकता होती. आणि ‘द पास्ट’ने अजिबात निराशा केली नाही. नुकताच विमानातून उतरून तो बाहेर पडतोय. बाहेर, काचेच्या पलीकडे ती त्याला पाहते, हाक मारते. अर्थातच त्याला ती ऐकू जात नाही. एक मुलगी त्याचं लक्ष तिच्याकडे वेधते. तो तिच्या जवळ येतो. अजूनही ती काचेच्या पलीकडेच. तो काहीतरी बोलतो. तिला ऐकू येत नाही. ती काहीतरी म्हणते. त्याला समजत नाही. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि तो बाहेरच्या पडायच्या दिशेने चालू लागतो... सिनेमाचं पहिलंच दृष्य प्रेक्षक म्हणून आपली उत्सुकता चाळवतं. काय नातं आहे दोघांमध्ये? ती त्याची एवढ्या उत्सुकतेने का वाट पाहतेय? खूप वर्षांनी भेटताहेत का हे दोघे? काही क्षणांत निर्माण होणार्‍या मनातल्या प्रश्नांना इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांचा ‘द पास्ट’ हळूहळू उत्तरं देऊ लागतो. ते करताना आणखी प्रश्न निर्माण करतो. प्रत्येक टप्प्यावर ‘आता आपल्याला सगळं समजलं’ असं वाटू लागलेलं असतानाच नवीन धक्का देतो. थोडासा मेलोड्रामा, थोडीशी कलाकुसर, थोडा बेरकीपणा या सगळ्यांचा दिग्दर्शक म्हणून वापर करून आपल्यासमोर एक खणखणीत अनुभव सादर करतो. फरहादींचा या आधीचा ‘अ सेपरेशन’ हा सिनेमा इराणमध्ये घडतो. त्यातली दोन्ही जोडपी ही इराणी आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली असली तरी त्यांचा भोवताल एक आहे. इथे, या सिनेमात गोष्ट घडते फ्रान्समध्ये. आणि सिनेमाचं नाव जरी ‘द पास्ट’ असं असलं तरी त [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/the-past-movie.jpg [postimage] => /2019/06/the-past-movie.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2328] => Array ( [PostID] => 11524 [post_title] => मराठी संख्यावाचनाचा वाद - १ [post_content] => [post_excerpt] => मराठीबाबत गाढ झोपी गेलेला मराठी समाज ह्या संख्यावादाच्या निमित्ताने जागा होण्याची शक्यता तरी निर्माण झाली आहे. [post_shortcontent] =>

सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. या पार्श्वभूमीवर मराठीप्रेमी अनिल गोरे यांनी मराठी समाजाला केलेले हे मुद्देसुद आवाहन

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो, विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली, सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील अधिकारी सहभागी होते का याची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन, सत्तर तीन किंवा तीस दोन असे करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.

publish [postmainimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-18-at-6.13.01-PM.jpeg [postimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-18-at-6.13.01-PM.jpeg [userfirstname] => Anil [userlastname] => Gore [post_date] => 20 Jun 2019 [post_author] => 2394 [display_name] => प्रा. अनिल गोरे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2329] => Array ( [PostID] => 11533 [post_title] => डिलाइट विद्यापीठः विस्मृतीत गेलेला काळाचा तुकडा [post_content] => [post_excerpt] => मी ‘डिलाइट’ला पोहोचलो त्यावेळेस दिल्लीत इंदिरा गांधींचा पराभव होऊन मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाल्याला अवघे दोन-तीनच महिने झाले होतते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्षे झाली होती. पहिला रोमॅन्टिसीझम आटायला लागला होता. आधी ‘जंजीर’, नंतर ‘दीवार’मधून अमिताभ त्याच्या सगळ्या जगावरचा राग व्यक्त करत होता. ‘इंडिया टुडे’ने नव्या युगाची पत्रकारित देशासमोर आणली होती. मुंबईला ग्रंथाली वाचक चळवळ आकार घेत असताना दलित मन व्यक्त व्हायला लागले होते. ‘घाशिराम कोतवाल’, ‘बाईंडर’ने महाराष्ट्र हडबडला होता. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’नी मराठी सिनेमा नवी क्षितिजे शोधत होता. देशात काहीतरी वेगळे होणार आहे असे वाटायला लागले होते. नवे वेध लागत होते. महाराष्ट्र आणि सारा देशच कूस बदलत होता. [post_shortcontent] => खूपदा इतिहासाचे काही तुकडे गायब होतात. समाजाचा स्मृतिभ्रंशच तो. राजीव साने यांनी आपल्या ‘सुलटतपासणी’ मध्ये ‘डिलाइट’चा उल्लेख केला आणि एका कालखंडाच्या आठवणी उचंबळून आल्या. समाजाचे मन घडविताना विविध संस्था जसे काम करतात तशा काही अनौपचारिक सामाजिक प्रक्रियाही खूप काही करून जातात. महाराष्ट्रात तर ह्याबाबतची खूपच मोठी परंपरा होती. अशाच एका छोट्या काळतुकड्या विषयीच्या आठवणी अनिल शिदोरे यांनी कालनिर्णय सांस्कृतिकच्या दिवाळी अंकामध्ये ‘डिलाइट विद्यापीठ : विस्मृतीत गेलेला काळाचा तुकडा’ या लेखातून जागवल्या आहेत.   अनिल शिदोरे   ---- गेली चाळीस वर्षे सामाजिक क्षेत्रात आणि चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेणारे अनिल शिदोरे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.इंग्लंडमधील ‘ऑक्सफॅम’ या संस्थेमध्ये सामाजिक बदलाच्या अभ्यास करण्याच्या प्रकल्पावर त्यांनी रिसर्च असोसिएट म्हणून काम केले आहे. कालनिर्णय सांस्कृतिक  ---- गेली पंचवीस वर्षे दिवाळीच्या आनंदात भर घालण्याचे काम ‘कालनिर्णय सांस्कृतिक’ दिवाळी अंक नित्य नेमाने करत आहे.या अंकाची सूत्रे प्रकाशक,संपादक म्हणून जयराज साळगावकर सांभाळतात.या वर्षीच्या कालनिर्णयच्या दिवाळी अंकात प्रवास,आंतरराष्ट्रीय,चळवळी,कला अशा विभागांमध्ये वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण आणि वाचनिय लेख वाचायला मिळतात.‘आता शांत न राहिलेली सायलेंट व्हॅ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Kalnirnay-Cover.jpg [postimage] => /2019/06/Kalnirnay-Cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Jun 2019 [post_author] => 2398 [display_name] => अनिल शिदोरे [Post_Tags] => कालनिर्णय,अनिल शिदोरे,पुणे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2330] => Array ( [PostID] => 11391 [post_title] => पॅन्स लॅबिरिन्थ [post_content] => [post_excerpt] => लॅबिरीन्थचा दृश्य भाग हा उत्तम आहे, पण तो अमेरीकन चित्रपटांमधल्या चकचकाटाहून पुष्कळच वेगळा आहे. [post_shortcontent] => ‘पॅन्स लॅबिरीन्थ’ (२००६) या सिनेमात आवडण्यासारख्या त्यात अनेक गोष्टी आहेत. मात्र हा  मुलांसाठी बनवलेला चित्रपट आहे, असं नाही.  वेगळ्याच धाटणीचा हा चित्रपटात आहे तरी काय आणि तो का बघावा...  वाचा या चित्रपटाविषयी-  गिआर्मो डेल टोरो या स्पॅनिश दिग्दर्शकाचा ‘पॅन्स लॅबिरीन्थ’ (२००६) या सिनेमाचं रेकमेन्डेशन मी तुमच्यापेक्षा तुमच्या पालकांवर सोडणार आहे. हा चित्रपट मुलांनी पाहावा असं मला नेहमीच वाटतं, मी स्वत: तो मुलांबरोबर बसून पाहिलेला आहे आणि मुलांना आवडण्यासारख्या त्यात अनेक गोष्टी आहेत. मात्र तो मुलांसाठी बनवलेला चित्रपट आहे, असं नाही. त्याचा आशय हा प्रामुख्याने मोठ्या प्रेक्षकाला अधिक प्रमाणात पोचेल असा असला; तरी त्याच्या  गोष्टीतली काव्यमयता, फॅन्टसीचा वापर आणि लहान, दहा-बारा वर्षांची त्याची साहसी नायिका ऑफेलिआ या गोष्टी  मुलांना आवडतील.  ही एका बाजूने अगदी ‘कोणे एके काळी’ प्रकारची मुलांची गोष्ट आहे. त्यात जादू आहे, पऱ्या आहेत, राजे-राण्या आहेत, राजकन्या आहेत आणि मुख्य म्हणजे राक्षसही आहेत. १९४४च्या युद्धग्रस्त स्पेनमधे वाढणाऱ्या ऑफेलिआ या मुलीच्या आयुष्याला अचानक फुटणारा फाटा, आणि त्यातून तिच्यापुढे उलगडलेलं एक नवं विश्व, यांची ही कहाणी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ही कथा आहे ती तिथल्या जुलमी फ्रॅन्कोइस्ट राजवटीने आपल्याला असलेला विरोध मोडून काढण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांची, सामान्य माणसांवर होणाऱ्या अत्याचारांची आणि त्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काही मोजक्या लोकांची. छोटी ऑफेलिआ (इवाना बकेरो) आपल्याला पहिल्यांदा भेटते, ती आपल्या गरोदर आईबरोबर (आरिआड्ना गिल), कॅप्टन विडाल (सर्गी लोपेज)च्या युद्धछावणीवर जात असताना [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [postimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 19 Jun 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2331] => Array ( [PostID] => 11272 [post_title] => वृत्तपत्र आणि ग्रंथालय [post_content] => [post_excerpt] => खरे वैषम्य म्हणजे हिंदुस्थानात जसे योग्य शिक्षण घेतलेले फारसे संपादक नाहीत तसेच सुव्यवस्थित वृत्तपत्रीय ग्रंथसंग्रहही नाहीत. [post_shortcontent] => अंक-  मराठी ग्रंथसंग्राहक दिनकर विनायक काळे उर्फ बापूसाहेब काळे ( ३० ऑक्टोबर १८९८ ते १३ ऑगस्ट १९८०) हे लेखक, इतिहासाचे अभ्यासक तर होतेच, परंतु महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचे ते एक मुख्य प्रवर्तकही होते. ‘इतिहासशास्त्र व तत्वज्ञान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘मराठी नियतकालिकांची सूची’ खंड १ व २ आणि ‘काळे पाणी’ ही कादंबरी, हे आणि इतर असे भरपूर लेखन त्यांनी केले. १९३५ साली ते ‘सह्याद्री’ या मासिकाचे संपादक झाले. वृत्तपत्रांच्या कार्यालयांना संदर्भ आणि माहितीसाठी संपन्न ग्रंथालयांची कशी गरज आहे हे सांगणारा हा लेख त्यांनी सत्तर वर्षांपूर्वी लिहिला होता. अलिकडे संदर्भांसाठी ग्रंथांचा शोध घेणारे पत्रकार कमी झाले आहेत. गुगलच्या विद्वत्तेवर अवलंबून राहणारांची संख्या वाढते आहे. सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी अशा तीन्ही प्रकारातील ग्रंथालयांना ओहोटी लागली असल्याचे एक पाहणीवजा वृत्तही अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी ग्रंथालये, ग्रंथपाल यांविषयी सत्तर हा लेख उद्बोधक आहे. सत्तर वर्षात ग्रंथालय चळवळ फोफावली आणि संपलीसुद्धा. मराठी समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचा हा ढळढळीत पुरावाच म्हणता येईल- ********** ‘सह्याद्रि’ या मासिकाचे संपादक, केसरी मराठा ग्रंथ शाळेचे क्यूरेटर, मार्मिक लेखक व कुशल वादविवादपटु या नात्यांनी श्री. दि. वि. काळे हे महाराष्ट्रांत सर्वांना ज्ञात आहेत. मुंबई प्रांतिक सरकारने महाराष्ट्रांतील मराठी ग्रंथालयांच्या उत्कर्षासाठी जी “प्रादेशिक ग्रंथालय समिती” नेमली आहे तिचे श्री. काळे हे सन्माननीय कार्यवाह असून अशा अधिकारी लेखकाच्या लेखणींतून उतरलेला पुढील लेख ग्रंथालय शास्त्र जिज्ञासूंना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. *** सर्वसाधार [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/fianals.jpg [postimage] => /2019/06/fianals.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jun 2019 [post_author] => 2392 [display_name] => दि. वि. काळे [Post_Tags] => चिंतन,मराठी ग्रंथसंग्राहक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2332] => Array ( [PostID] => 11497 [post_title] => सिनेमा आणि समलैंगिकता [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => सिनेमा आणि समलैंगिकता २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे असं म्हणायला वाव असला तरी मेहताच्या ‘फायर’वरून गदारोळ माजलेला भारत आणि अगदी अलीकडेपर्यंतचा भारत यांत समलिंगी प्रेमाकडे पाहण्याच्या दृष्टीने सामाजिक स्तरांवर फारसा फरक दिसून येत नाही. ........................................................... २८ जून १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅनहॅटन शहरातील एका समलैंगिक व्यक्तींसाठीच्या बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली. तिथे उपस्थित असलेल्या जमावाने या अन्यायी प्रकरणाचा विरोध केल्याने दंगा घडून आला. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम घडून कालांतराने जगभरात जून महिना ‘गे/एलजीबीटीक्यू प्राइड मंथ’ म्हणून पाळला जातो. यादरम्यान जगभरात समलैंगिक व्यक्तींप्रती केला जाणारा भेदभाव आणि हिंसा यांच्याविरुद्ध प्रदर्शनं घडून येतात. याखेरीज लिंगभेद, समलैंगिक व्यक्तींचे हक्क, लिंगसमभाव, इत्यादी गोष्टींबाबत जनजागृती घडवून आणणं सुद्धा या परेड्सचा उद्देश असतो. समलैंगिकता आणि समलैंगिक व्यक्तींना नाकारले जाणारे हक्क यांचा आणि धर्म, संस्कृती, रूढी-परंपरा यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे जिथे पाश्चात्य देशांमध्येही समलैंगिक संबंधांना एक बराच विस्तृत काळ कायदेशीर-सामाजिक मान्यता मिळाली नव्हती, किंवा जिथे अजूनही समलिंगी व्यक्तींवर हल्ले घडून येत असतात तिथे भारतासारख्या देशात अगदी अलीकडेपर्यंत समलिंगी प्रेम अनैसर्गिक मानले जात होते (किंवा अजूनही जात आहे) यात विशेष नवल नाही. त्यामुळेच अगदी गेल्या वर्षीपर्यंत भारतात समलैंगिक संबंध बेकायदेशीर ठरून असे संबंध ठेवणे म्हणजे अजामीनपात्र गुन्हा मानला जात होता. असं असताना खरंतर समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या सिनेमासारख्या माध्यमातू [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Aligarh-2015.jpg [postimage] => /2019/06/Aligarh-2015.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 18 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2333] => Array ( [PostID] => 11374 [post_title] => पॉकेटमनीची गोष्ट! [post_content] => [post_excerpt] => ऋत्विजला आता पॉकेटमनी हवासा झालाय. ऋत्विजची आई याला जुळ्याचं दुखणं म्हणते. अर्थात दादा आणि ऋत्विजच्या वयात सहा वर्षांचं अंतर आहे, हे ऋत्विज लक्षात घेत नाही. पण या दुखण्यावर उपाय तर शोधायला लागणार होता. [post_shortcontent] =>

ऋत्विजला आता पॉकेटमनी हवाच होता. तो अगदी हटून बसला होता. त्याची आईही काही कमी नाही. तिने त्याचा हट्ट पूर्ण करायचा असं म्हटलंय, पण काही अटींवर ! 

पिगी बँकमध्ये आई-बाबांनी कितीही पैसे टाकले ना तरी ते खरं तर कमीच वाटतात. मोठ्यांच्या वॉलेटमध्ये पैसे असतात तसं काहीसं हवंसं वाटू लागतं. ऐटीत स्वतःच्या खिशातून पैसे काढून द्यायचे, रिक्षाला किंवा दुकानात. स्वतःला हवं ते खरेदी करायचं त्या पैशांमधून, अशी इच्छा होऊ लागते. तसं ऋत्विजला पण वाटू लागलेलं. ऋत्विजचा दादा गेलाय आता दहावीत आणि ऋत्विज गेलाय सहावीत. त्यामुळे दादाकडे आई-बाबा काही अतिरिक्त पैसे देऊन ठेवायला लागलेत. क्लासला जायला, कधी सायकलचं टायर पंक्चर झालं, कधी दोन लागोपाठ क्लास असतील आणि डबा न नेल्याने भूक लागली तर.. त्याचा हिशोबही तो देतो. मग कधी तो भाजी आणि दूधही आणून देतो त्याच पैशांमधून. दर महिन्याला ऋत्विजच्या पिगी बँकमध्येही पैसे टाकले जातात. कारण पैसे खर्च करायचे असतील तेव्हा दादा किंवा आजोबा घरात असतातच. ऋत्विजला आता पॉकेटमनी हवासा झालाय. ऋत्विजची आई याला जुळ्याचं दुखणं म्हणते. अर्थात दादा आणि ऋत्विजच्या वयात सहा वर्षांचं अंतर आहे, हे ऋत्विज लक्षात घेत नाही. पण या दुखण्यावर उपाय तर शोधायला लागणार होता. त्या दिवशीच आईवर रुसून दुपारभर चिडून बसला होता ऋत्विज. “तू मला पैसे देत नाहीस. राधा, स्वीटी, पश्यंत, अद्वैत सगळ्यांना पॉकेटमनी मिळतो. तू फक्त दादाचे लाड करतेस.’’ ऋत्विजच्या आईने राधा, स्वीटी, पश्यंत, अद्वैत सगळ्यांच्या आयांना फोन करून तुम्ही खरंच एवढे पैसे देता का मुलांना, असं विचारलं. त्यांच्या आयांनीही आम्ही घरात नसतो, मग कधी मुलांना बाहेरून खायला मागवावंसं वाटतं, त्यामुळे [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/pocket-money1-rrr.jpg [postimage] => /2019/06/pocket-money1-rrr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jun 2019 [post_author] => 2042 [display_name] => Anujac [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2334] => Array ( [PostID] => 11484 [post_title] => विज्ञानाच बिनरहस्य. [post_content] => [post_excerpt] => निसर्गात नियम असतात, ते शोधता येतात, शोधून त्यांचा उपयोग करुन घेता येतो, तसं करताना नियम अधिक पक्का सापडत जातो, त्या नियमाला एखादा फाटा फुटू शकतो, त्या फाट्याने पुढे गेल्यास असंख्य वाटा समोर येतात आणि शंभर वेळा रस्ता चुकल्यावर त्यातली एक वाट आपल्याला हवं तिथे घेऊन जाते. – हे विज्ञान! हेच विज्ञान. तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेलं हेच तर विज्ञान. आपण हा सरळ रस्ता सोडून का दिला? कधी सोडला? व ज्ञान म्हणजे अद्भुत, विज्ञान म्हणजे बुद्धिमंतांचं काम, विज्ञानाचा आपला संबंध नाही, आपण गाय, बैल, शेळ्या आणि मेंढ्या यांच्याचसारखे आहोत, विचार करणं आपलं काम नाही, विचारांचा पाठपुरावा करणं तर नाहीच नाही; असे बैलप्रकृतीचे स्वतःला आपण का मानतो? [post_shortcontent] => या लोकांना विज्ञान म्हणजे काय हेच मुळात कळलेलं नाही. किंबहुना विज्ञानाविषयी पूर्ण आचरट कल्पना, हे आपल्या समाजाचं एक लक्षण आहे. ‘तुझा विज्ञानावर विश्वास आहे काये की धर्मावर?’ असा प्रश्न उभा करणे, हे या लक्षणाचं एक रूप. जणू काही एका बाजूला धर्मग्रंथ आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचं पुस्तक. परमेश्वराने, प्रेषिताने, ‘ज्ञानी पुरुषां’नी लिहून ठेवलेली काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली अमोघ वचनं एकीकडे आणि स्वतःच्या चुका सतत काढत बसलेलं वैज्ञानिक संशोधन दुसरीकडे. यातून निवड करायची आहे, असा हा चतुर पेच .या बाबतचा हेमंत कर्णिक यांचा अक्षर दिवाळी अंकातला विज्ञानाकडे वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडणारा हा लेख ‘ विज्ञानाचे बिनरहस्य’   हेमंत कर्णिक  ----  मुंबई विद्यापिठामधून बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतल्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेल्या हेमंत कर्णिक यांनी संपर्क माध्यमे आणि स्वयंसेवी संस्थासाठी प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी ‘आजचा चार्वाक’ या मराठी वार्षिकासाठी संपादक-प्रकाशक म्हणून १० वर्षे तर ‘अबब हत्ती’ या मराठी-इंग्रजी बालमासिकासाठी संपादक-प्रकाशक म्हणून ४ वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.मुंबईतील जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर म्हणून काम केलेल्या कर्णिक यांनी तरुण भारत ( बेळगाव)साठी फिचर एडिटर म्हणून काम पाहिले आहे.तसेच डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेसाठी संपर्क संयोजक म्हणून काम पाहिले आहे.‘ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Akshar-edit.jpg [postimage] => /2019/06/Akshar-edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Jun 2019 [post_author] => 2385 [display_name] => हेमंत कर्णिक [Post_Tags] => विज्ञान,संशोधन,अक्षर,हेमंत कर्णिक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2335] => Array ( [PostID] => 11481 [post_title] => रिमेकचा ट्रेंड वाढतोय …. [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => रिमेकचा ट्रेंड वाढतोय …. अनिरुद्ध प्रभू ........................ गेल्या काही दिवसात सातत्याने बॉलीवूडमधून रिमेक्स च्या बातम्या येत आहेत. आज जॉन अब्राहाम याने तामिळ भाषेतल्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ' वेदालाम ' या सिनेमाच्या हिंदी रिमेकबाबत मत व्यक्त केलं आणि पुन्हा या रिमेकच्या ट्रेंड बाबत काही प्रश्न समोर आले .. रिमेक चा अर्थ पुन्हा बनवणे असा होत असला तरीही सिनेमाच्या बाबत त्याचे अर्थ पैलू नुसार बदलतात. तुम्ही मूळ सिनेमा आणि नवीन करू घातलेल्या सिनेमात काय साम्य आणि फरक ठेवता यावर हे पैलू बहुतांशी अवलंबलेले असतात. मूळ सिनेमा आहे तसा , त्याच ढाच्यात फक्त भाषा आणि कलाकार बदलून पुन्हा बनवणे हा यातला प्रचलित पैलू आहेत. त्यानंतर मूळ सिनेमाची कथा आणि त्याचा ऑरा अजिबात न बदलता त्याची पटकथा , कलाकार वगैरे बदलून नवीन सिनेमा करणं हा त्याखाली प्रचलित असलेला पैलू होय. त्यांनतर मात्र दिग्दर्शक आणि लेखक यांच्या मेहनतीला आणि प्रतिभेला समोर आणणारे काही पैलू समोर येतात. रिमेक ही पुनर्निर्मिती असली तरी सिनेमाच्या बाबत तरी दरवेळी नावीन्य असणारी असेलच असे नाही किंबहुना तशी नसतेच हे गृहीतक आज तरी मान्य आहे. मुख्य प्रवाहातल्या सिनेमासाठी रिमेक हा आजचा मुद्दा नसला तरीही त्याची वारंवारिता आजच्या एवढी नव्हती हे मात्र मान्य करायला हवं. तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेनुसार अन्य भाषेतील उत्तम सिनेमे माध्यम किंवा भाषा न बदलता इतर समाजापर्यंत पोचणं कठीण होतं हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आज ती परिस्थिती नाही. इंटरनेट आणि त्याची सह माध्यमं यांच्या मदतीने इतर भाषिक सिनेमे बघण्याचे ही प्रमाण बरंच मोठं आहे. इतकं असूनही गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बॉलिवूड मध्ये अधिक घट्ट पणे रुजताना दिसत आहेच पण त्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/remake.jpeg [postimage] => /2019/06/remake.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Jun 2019 [post_author] => 2313 [display_name] => Aniruddha Prabhu [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2336] => Array ( [PostID] => 11377 [post_title] => डास चावला की खाज का सुटते?  [post_content] => [post_excerpt] => डास चावतो तेव्हा त्याची लाळ आपल्या त्वचेमध्ये टोचली जाते. तो पदार्थ परका असल्याचं आपल्या पेशींना जाणवलं की, तिथे झुंजार पांढऱ्या रक्तपेशी (White Cells) धावून येतात. हिस्टमीन नावाचं एक लढाऊ रसायन तिथे ओतलं जातं. ते हिस्टमीन त्या भागातल्या खास कंड-मज्जातंतूंना (Nerves) जागं करतं. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण त्या जागी खाजवतो. [post_shortcontent] => डास चावतो तेव्हा नकळतच आपण खाजवायला लागतो. खरं तर डासाचं तोंडसुद्धा पटकन दिसत नाही. मग हा डास चावतो म्हणजे नक्की काय करतो आणि त्यामुळे खाज कशी काय येते?  डास चावतो तेव्हा त्याची लाळ आपल्या त्वचेमध्ये टोचली जाते. तो पदार्थ परका असल्याचं आपल्या पेशींना जाणवलं की, तिथे झुंजार पांढऱ्या रक्तपेशी (White Cells) धावून येतात. हिस्टमीन नावाचं एक लढाऊ रसायन तिथे ओतलं जातं. ते हिस्टमीन त्या भागातल्या खास कंड-मज्जातंतूंना (Nerves)  जागं करतं. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण त्या जागी खाजवतो. कंड-मज्जातंतू ताबडतोब मेंदूतली धोक्याची घंटा वाजवतात, डास चावल्याचं आपल्याला कळतं आणि आपण डासाचा बंदोबस्त करतो. खाजवल्यामुळे काय साधतं खाजवल्यामुळे सौम्य वेदना होतात. वेदनांची सूचना मेंदूला पोचवणं अधिक महत्त्वाचं! कंड-मज्जातंतू हा वेदना वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंचाच एक प्रकार असावा, असं आता शास्त्रज्ञांना खात्रीने वाटतं आहे. त्या मज्जातंतू वेदनांची खबर पोचवण्यात गुंगले की, काही काळ खाजेचा विसर पडतो. पण तो आराम तात्पुरताच असतो. डासांची लाळ, मुंग्यांचं विष, अळू-सुरण यांच्यातले अणकुचीदार सूक्ष्म स्फटिक, सुरवंटाचे हुळहुळे केस वगैरे गोष्टी कंड-मज्जातंतूना चिडवतात. तशा साध्या खाजेला चिंचेचं पाणी, चंदनाचा लेप लावून आराम पडतो. म्हातारपणाच्या कोरड्या त्वचेला साय, तेल लावून खाज कमी करता येते. गजकर्ण-नायटा, खरूज किंवा साधं घामोळं देखील त्वचेमध्ये पांढऱ्या रक्तपेशींना आणि हिस्टमीनला आमंत्रण देतात आणि कंड सुटते. मलमं, पावडर लावून, औषधं पोटात घेऊन त्वचा पुन्हा निकोप झाली की ती खाज थांबते. अ‍ॅलर्जीची खाज नेमके इलाज करून शमवता येते. अफूसारखी अंम [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Untitled-1.jpg [postimage] => /2019/06/Untitled-1.jpg [userfirstname] => डॉ. उज्ज्वला [userlastname] => दळवी [post_date] => 15 Jun 2019 [post_author] => 2375 [display_name] => डॉ. उज्ज्वला दळवी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2337] => Array ( [PostID] => 10942 [post_title] => धन्य तुझे हे जीवनदान [post_content] => [post_excerpt] => एक देशमे दो निशान, दो विधान, दो प्रधान नही चलेंगे, नही चलेंगे! अशी धीरगंभीर घोषणा त्या भव्य पुरुषाने केली होती. [post_shortcontent] => अंक – एकता, जून १९५३ पं.जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा खाते सांभाळत असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरच्या मुद्द्यावरुन नेहरुंशी मतभेद झाले. त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली, ज्यातून पुढे भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला.कलम ३७० ला विरोध करण्यासाठी काश्मीरात जाऊन आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यावरही ते काश्मीरात गेले आणि त्यांना अटक झाली. तिथे तुरुंगातच २३ जून १९५३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला असे सांगितले जाते आणि त्या संदर्भात विविध तर्क लढवले जातात. त्यांच्या मृत्युमुळे शोकाकुल होऊन एका अनामिकाने लिहिलेले हे टिपण- ********** डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वारले! डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सुटले! डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मारले! दि. २२.६.५३ ला डॉ. श्यामाप्रसादांनी काश्मीरच्या थंडगार हवेतील कारागृहात आपला पार्थिव देह अगदी पहाटे ठेवला आणि ते इहलोक सोडून गेले. कारागृहाची सर्व बंधने तोडून फोडून हे वृत्त सर्वदूर जगभर पसरले. हे वृत्त ऐकूनही ऐकलेसे वाटेना! वाचून डोळ्यांवर विश्वास बसेना! ही घटना अगदीच अकल्पित! कोणासही तिची कल्पना नसेल. निदान आगाऊ कल्पना कोणास असल्याची कल्पना आम्हास नाही. कारावासातील ही घटना आम्हाला कशी कळणार? आणि आता कितीही चौकशा केल्या आणि पत्रके काढली तरी, डॉ. श्यामाप्रसाद स्वतः काही सांगावयास येणार नसल्यामुळे आता त्यासंबंधी केवळ कल्पनाच कराव्या लागणार! त्यातील काही कल्पना कदाचित खऱ्या असणे असंभवनीय नाही! डॉ. श्यामाप्रसाद हे खरेच फार मोठे होते. पण त्यांची माता त्यांच्याहून मोठी. तिचे व [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/pp.jpg [postimage] => /2019/06/pp.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Jun 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => पुनश्च,व्यक्ती परिचय,एकता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2338] => Array ( [PostID] => 11462 [post_title] => चित्रस्मृती-अर्थात फोटोंच्या आठवणी/ दिलीप ठाकूर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => चित्रस्मृती दोन 'वैरी दिग्दर्शकांचा' एक हुकमी हीरो सत्तरच्या दशकातील अमिताभ बच्चन प्रामुख्याने ह्रषिकेश मुखर्जी, प्रकाश मेहरा, यश चोप्रा, रमेश सिप्पी आणि मनमोहन देसाई या दिग्दर्शकांनी घडलेला/आकाराला आलेला. पटकथा आणि संवाद लेखक सलिम-जावेद यांनी अमिताभला अँन्ग्री यंग मॅनची इमेज दिली ( अर्थात 'जंजीर ' १९७३) तरी चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने अमिताभ आणि त्याचे दीर्घकालीन दिग्दर्शक हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनातील अमिताभ हे स्वतंत्र प्रकरण आहे. प्रकाश मेहरानी अमिताभवर त्याच्या सुरुवातीच्या पडत्या काळात विश्वास दाखवला हे विशेष. अमिताभच्या साठीच्या निमित्ताने रविवार लोकसत्तासाठी प्रकाश मेहरा यांच्या मुलाखतीचा योग आला असता प्रकाश मेहरा मला म्हणाले, धर्मेंद्र इतर चित्रपटात बिझी झाल्याने आपल्या 'समाधी 'या चित्रपटाच्या दुहेरी भूमिकेसाठी तारखा देऊ शकत नव्हता म्हणून 'जंजीर' बनवायचे ठरवले आणि 'बाॅम्बे टू गोवा' पाहून अमिताभची निवड केली..... तुलनेत मनजींच्या चित्रपटात अमिताभ उशिरा आला.फार पूर्वी एका दिवाळी अंकासाठी अमिताभ या विषयावर मनजींची मुलाखत घ्यायचा योग आला असता ते म्हणाले, 'हेरा फेरी 'मधील अमिताभची काॅमेडी पाहून 'अमर अकबर अँन्थनी'मधील अँन्थनीच्या भूमिकेसाठी त्याला निवडले. या दोन्ही दिग्दर्शकांच्या चित्रपटातून अमिताभ जनसामान्यांचा लाडका म्हणून लोकप्रिय झाला. दोघांचेही अमिताभसोबतचे पिक्चर ( त्या चित्रपटांचे स्वरुप पाहता योग्य वर्णन) सातत्याने सुपर हिट. अपवाद 'गंगा जमुना सरस्वती ' ( या फ्लाॅप चित्रपटानंतर मनजीनी दिग्दर्शन थांबवले) आणि 'जादुगर ' (या फ्लाॅप चित्रपटानंतर प्रकाश मेहराच्या चित्रपटातून अमिताभ कायमचा बाद झाला आणि स्व [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/chitra.jpg [postimage] => /2019/06/chitra.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Jun 2019 [post_author] => 1924 [display_name] => Dilip Thakur [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2339] => Array ( [PostID] => 11452 [post_title] => अंधाराचं वरदान [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => सिनेमातला अंधार आणि फिल्म संपल्यावर थिएटरबाहेर येण्याची घाई यावर बेकेटनंही लिहिलेलं आहे. सिच्युएशन आणि एक्झिट दोन्हींमध्ये डिनायल ऑफ रिअॅलिटी आहे. सिनेमातला काळोख संमोहनापूर्वीच्या आवश्यक अशा दिवास्वप्नासारखी परिस्थिती घडवतो. हा काळोख एक प्रकारचा धूसर, सेन्सुअल रंग आहे. इथं सैल सोडता येतं स्वतःला. सभागृहासारखं सभ्यपणे नाही बसलं तरी चालतं. या नागरी अवकाशातल्या काळोखात देहाला मुक्ती मिळाल्याची अनुभूती होते. प्रेक्षकाला स्वतःचा कोश करून वासना विकारांसह स्वतःशी संवादायला अवकाश मिळतो. .............................................. अंधाराचं वरदान अमोल उद्गीरकर स्टीव्हन स्पीलबर्ग जे बोलतो त्याची बातमी होते आणि तो जे मत मांडतो त्यावर चर्चा होतात .स्पीलबर्गने काही दिवसांपूर्वी असंच एक विधान केलं आणि चर्चेचा धुरळा उडाला .स्पीलबर्गच नेटफ्लिक्स आणि तत्सम ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांबद्दल असलेलं प्रतिकूल मत हे काही लपून राहिलेलं नाही . नेटफ्लिक्सच्या 'रोमा ' सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्यावर स्पीलबर्गने जाहीर नापसंती व्यक्त केली होती . स्पीलबर्गचा हा नेटफ्लिक्सवरचा आकस हा नेमका कुठून आलाय ? तर स्पीलबर्गच्या मते ,सिनेमा हा सिनेमाहॉल मध्ये जाऊनच अनुभवायची गोष्ट आहे . तुमच्या टीव्हीवर किंवा कंप्युटर स्क्रीनवर अनुभवण्याची नाही . आता मी स्वतः नेटफ्लिक्स , अमेझॉन प्राईम ,हॉटस्टार यांच्यावर रेग्युलर बेसिसवर सिनेमे बघतो . ह्या ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्या माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा आहेतच .तरी पण सिनेमा ही सिनेमागृहात जाऊन अनुभवण्याचीच गोष्ट आहे या स्पीलबर्गच्या विधानाशी मी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे . आणि सिनेमा थिएटरातच जाऊन का बघावा याची अनेक कारण आहेत .त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे सि [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Gulabjam.png [postimage] => /2019/06/Gulabjam.png [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 13 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2340] => Array ( [PostID] => 11382 [post_title] => करियरची सापशिडी [post_content] => [post_excerpt] => ‘आपल्याला मिळालेले अपयश हे त्या कल्पनेचे अपयश आहे, आपले नाही.’ त्यामुळे, कल्पकतेने परिस्थिती स्वीकारून, अपयशाला घातक न मानता आणि यश हेच अंतिम सत्य हे गृहीत न धरता, धैर्याने उद्दिष्टाकडे वाटचाल करत राहावी. [post_shortcontent] =>

यंदा ठाणे, पुणे, नासिक आणि पेण येथे झालेल्या ‘वेध’चे वृत्तांकन ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी केले. तुम्ही आधीच्या काही अंकांत ठाणे, पुणे, नासिक ‘वेध’बद्दल वाचले असतील. या अंकात वाचा पेण येथील ‘वेध’बद्दल-

यंदा पेण येथील ‘वेध’ या उपक्रमाची संकल्पना होती, करियरची सापशिडी. पाच मान्यवर वक्ते आम्हांला सांगणार होते, आपापल्या आयुष्यातल्या सापांना (म्हणजे संकटांना) आणि शिड्यांना (म्हणजे चालून आलेल्या संधींना) कसे हाताळले, याची गोष्ट. त्यांना बोलते करणार होते ‘बहुरंगी बहर’ आणि ‘वेध’चे शिल्पकार, डॉ. आनंद नाडकर्णी. नियोजनशक्तीवर विजय पहिल्या सत्रात होत्या प्रशासकीय अधिकारी (IAS) अबोली नरवणे. अबोलीताईला हिंदी, मराठी, इंग्रजी आणि ओडिया अशा चार भाषा अवगत आहेत. तिच्या बोलण्यातूनही देशाविषयी भक्ती जाणवली. डॉ. नाडकर्णी यांनी तिला विचारलं, “तू IAS झाली नसतीस तर काय झाली असतीस?” अबोलीताईचं उत्तर होतं, “मी कथ्थकमध्ये करियर केलं असतं. आपल्या संस्कृतीचं जतन करण्यामुळेदेखील एक प्रकारची देशसेवाच होते.” अबोलीताई म्हणाली, “माझ्या वाटचालीवर दुर्गुणांपेक्षा नियोजनशक्तीचा (Planning power)चा परिणाम जास्त होतो. एखादं अपेक्षित संकट माझ्यापुढे येण्याआधीच त्याला कसं सामोरं जायचं हे माझ्या डोक्यात तयार असतं.” तिच्या म्हणण्यानुसार आपल्याला मिळू शकणारं यश हे better होतं ते प्रयत्नांमुळे. पण त्याला the best बनण्यासाठी गरज असते ती नशिबाची! हे नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतः मधला [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/IMG-2.jpg [postimage] => /2019/06/IMG-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jun 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2341] => Array ( [PostID] => 11434 [post_title] => संपादकीय - भाषानियोजनातून मराठीचा विकास [post_content] => [post_excerpt] => भाषानियोजनाचा मार्ग पूर्ण क्षमतेने व गांभीर्याने वापरण्यासाठी लागणारी तीव्र इच्छाशक्ती मराठी समाजात  आहे काय? [post_shortcontent] =>

मराठीच्या आजच्या दुरवस्थेला मराठी भाषक म्हणून आपली अनास्था , सामूदायिक आळस, नाकर्तेपणा, भावनिक व भाबडेपणातून आलेली अवैज्ञानिक भाषादृष्टी, शासनकर्त्यांची उदासीनता एवढ्याच गोष्टी कारणीभूत नसून जागतिकीकरणानंतर निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीही कारणीभूत आहे. बहुभाषकच नव्हे तर तुलनेने एकभाषक असलेल्या देशांनाही आपापल्या भाषांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटते आहे. जगाचे बदललेले अर्थकारण, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, माहिती-तंत्रज्ञानामुळे झालेली संपर्कक्रांती व स्थलांतर यांमुळे जगाची वाटचाल बहुभाषिकतेकडून एकभाषिकतेच्या दिशेने चालली आहे की काय असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा बदल (Language Shift ) घडून येत आहे. लोक खेड्यांकडून शहरांकडे, शहरांकडून महानगरांकडे आणि महानगरांकडून प्रगत देशांकडे ज्या कारणांसाठी वळतात, जवळपास त्याच कारणांसाठी लोक बोली भाषांकडून प्रमाण भाषांकडे आणि मग प्रबळ भाषेकडे वळताना दिसतात. इंग्रजी ही ह्या बदललेल्या परिस्थितीची सर्वाधिक लाभार्थी आणि वैश्विक भाषेची प्रबळ दावेदार मानली जाते...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठीसाठी काही तरी केले पाहिजे, पण काय केले पाहिजे व ते कोणी केले पाहिजे हे कळत नाही, अशी मराठी समाजाची अवस्था झाली आहे. मराठीला काहीही झालेले नाही; त्यामुळे तिच्यासाठी काही करण्याची गरज नाही असे कालपरवापर्यंत म्हणणारा एक वर्ग होता. त्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-12-at-7.25.45-PM.jpeg [postimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-12-at-7.25.45-PM.jpeg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 13 Jun 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2342] => Array ( [PostID] => 11360 [post_title] => त्रुटी असूनही भावनिक नातं जोडणारा 'भारत' [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => त्रुटी असूनही भावनिक नातं जोडणारा 'भारत' अभय साळवी भाई म्हणजे टुकार, भाईचा सिनेमा त्याहून टुकार, आणि सिनेमा प्रदर्शित झाला रे झाला की सिनेमा न पाहताच त्यावर सोशल मीडियाने भरभरून तोंडसुख घ्यायचं! हे नेहमी ठरलेलं असल्याप्रमाणे यावेळीही सलमान भाईचा 'भारत' प्रदर्शित झाल्यावर अगदी तंतोतंत तसंच घडलं. सिनेमा पाहूनही तो अनेकांना आवडला नाही हे ही खरंच, मात्र त्या मताला मान्य करता येतं. ते मत किती परिपक्वरित्या पूर्वग्रहदूषित न असता तयार झालंय हा भाग वेगळा. कुठल्याही फिल्म चा ट्रेलर हा मुख्यतः एकाच कारणासाठी असतो. ते कारण म्हणजे प्रेक्षकांना एकूण सिनेमा कसा असेल या बद्दल जुजबी ओळख करून देणे. हा ट्रेलर पाहून काही चांगल्या-वाईट अशा अपेक्षा प्रेक्षकांच्या मनात तयार होतात. किंबहुना सिनेमा कुठल्या बाजाचा असेल त्यात साधारण कुठले कुठले जॉनर चे घटक आढळतील या बद्दल सीमित तरीही ठोस अशी कल्पना प्रेक्षकांना येते. तेव्हा एखादा सिनेमा पाहायला गेल्यावर जर त्या ट्रेलर नुसारच (बरा-वाईट हा वेगळा मुद्दा) प्रामाणिक तो सिनेमा निघाला की आपण फसवले गेलेलो नाही हे लक्षात येतं. 'भारत' अशाच प्रकारे प्रामाणिकपणे जाहिरात केलेला सिनेमा आहे असं मला वाटतं. त्यातली गाणी, प्रोमोज आणि अर्थात ट्रेलर या सर्वातून जी काही या सिनेमाची प्रतिमा आपल्या मनात तयार होते त्या प्रतिमेच्या अगदी जवळचाच हा सिनेमा आहे. सिनेमाची सुरुवात: एक ७० वर्षीय माणूस गर्दीत चालतोय, लगेच मागून नरेशन येतं की बघा हा माणूस, याच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? हा कसं आयुष्य जगला असेल? वगैरे वगैरे..आणि लगेच मग त्या माणसाची लहानपणापासूनची गोष्ट पडद्यावर अवतरु लागते. फरक इतकाच की हा माणूस फक्त एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर आणलेला नाही, याचं [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/bharat.jpeg [postimage] => /2019/06/bharat.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jun 2019 [post_author] => 2038 [display_name] => Abhay Salvi [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2343] => Array ( [PostID] => 11394 [post_title] => काम नव्हे, आनंदयात्रा! [post_content] => [post_excerpt] => टेक्निकल रायटिंग आणि इंस्ट्रक्शनल डिझायनिंग ही जरी भिन्न क्षेत्रं असली तरी एखादा टेक्निकल रायटर किंवा इंस्ट्रक्शनल डिझायनर एकमेकांच्या क्षेत्रांत अगदी सहजपणे मुशाफिरी करू शकतो. [post_shortcontent] =>

आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा- टेक्निकल रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिझायनर नेमके काय काम करतो ते !

मित्र-मैत्रिणींनो, आपण एखादं उपकरण म्हणजे मायक्रोवेव्ह, मिक्सर जेव्हा घरी विकत आणतो तेव्हा सर्वांत प्रथम काय करतो? आईकडे कुठलातरी नवीन पदार्थ बनवून खायला घालण्याची भुणभुण लावतो.. हे तर झालंच! पण आपल्यापैकी काही अभ्यासू, वृत्तीने चिकित्सक मंडळी त्या उपकरणाबरोबर येणारी इंस्ट्रक्शनल किंवा ऑपरेशनल मॅन्युअल (मार्गदर्शक पुस्तक) नक्कीच वाचून बघत असतील. उपकरणाची विविध कार्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील. मायक्रोवेव्हमध्ये एखादा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मायक्रोवेव्हचं तापमान कसं सेट करायचं, किती वेळासाठी सेट करायचं हे सारं इंस्ट्रक्शनल मॅन्युअलच्या मदतीने समजून घेऊन पास्ता, कप केक असे यम्मी पदार्थ झक्कासपैकी करत असतील! हे झालं पुस्तकरूपांतल्या मदतीबद्दल! हल्ली ‘ऑन-लाइन’ हेल्प मिळण्याची सोयही असते. ही इंस्ट्रक्शनल मॅन्युअल्स (सूचना पुस्तिका) अथवा ऑन-लाइन हेल्प तयार करण्यासाठी काही खास लेखक असतात, ज्यांना टेक्निकल रायटर्स किंवा टेक्निकल कम्युनिकेटर्स असं म्हणतात. एका वाक्यात सांगायचं तर टेक्निकल रायटर्स हे ‘प्रॉडक्ट डॉक्युमेंटेशन’ करणारे लेखक असतात. टेक्निकल रायटिंग हे तसं आय.टी. क्षेत्रामधलं थोडं आगळं क्षेत्र आहे. विख्यात शा [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Jun 2019 [post_author] => 2250 [display_name] => प्राची मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2344] => Array ( [PostID] => 11343 [post_title] => भुसावळ—दिल्ली एक ट्रेन, सहा राज्यं [post_content] => [post_excerpt] => ट्रेनमधल्या बऱ्याचशा प्रवाशांना गप्पा मारायला आवडतं. तिथे संवाद सुरू करणं अवघड गोष्ट नसते. प्रवासात भिन्न राज्य, संस्कृती, भाषा, नोकरी, व्यवसाय असलेले लोक भेटतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाजवळ असतं अनुभवांचं भलं मोठं गाठोडं. सचखंड एक्स्प्रेसमध्ये बरेचसे प्रवासी पंजाबी असायचे. पंजाबी माणूस मुळातच दिलदार. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ‘हमारा पेट और दिल बहोत बड़ा होता है।’ ट्रेनमध्ये पुरीभाजी, चहा, फळं, चणे-फुटाणे, संत्रा गोळ्या... काहीही विकायला येऊ द्या, पंजाबी परिवार त्या विक्रेत्याला विन्मुख परत पाठवणार नाही. एवढं खाऊनही जेवणाचा डबा उघडणार (अन् तो सहप्रवाशांना आग्रहाने खायला लावणार). [post_shortcontent] => रेल्वेप्रवास वारंवार करावा लागतो तेव्हा गाडीतल्या निव्वळ गर्दीच्या पलीकडचंही बरंच काही पाहिलं जातं. नाना तऱ्हेचे अनुभव गाठीशी जमा होतात. अशा प्रवासातूनच आपला देश, इथली माणसं खऱ्या अर्थाने आपल्यासमोर उलगडतात. भुसावळ ते दिल्ली या लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासातले असेच हे अनुभव.विनय खंडागळे यांनी मुशाफिरीच्या अंकात ‘ भुसावळ – दिल्ली – एक ट्रेन, सहा राज्यं’ या लेखात मांडले आहेत. विनय खंडागळे गुगल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणारे विनय खंडागळे यांनी आय आय टी मधून एम .टेक. केले आहे. लेखनाच्या प्रांतात स्वैर मुशाफिरी करणारे खंडागळे गेली अकरा वर्षे विविध साहित्य प्रकार हाताळत आहेत. अनेक दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून नियमीत लेखन करणाऱ्या खंडागळे यांच्या आतापर्यंत त्यांच्या ७२ कथा व लेख प्रकाशित झाले आहेत. जगावेगळी मुशाफिरी --- युनिक फिचर्सतर्फे पर्यटनावर ‘जगावेगळी मुशाफिरी’ हा अंक गेली अनेक वर्षे सातत्याने प्रकाशित करण्यात येतो. पर्यटनातील वेगवेगळे प्रकार,अनुभव आणि आठवणींचे झकास कोलाज या अंकात वाचायला मिळते.२०१८च्या मुशाफिरीच्या दिवाळी अंकामध्ये ‘ चला ट्रेकिंगला’ ,‘नेचर कॉलिंग..’,दूर … जगाच्या कोपऱ्यात,वेगळे देश,वेगळे अनुभव,देश एक चेहरे अनेक,खाद्य मुशाफिरी,असे प्रवास अशी धांदल अशा विभागांमध्ये रंजक लेख वाचायला मिळतात. पावसातलं कान्हा पासून ते पनामा कालव्याच्या सफारी पर्यंत आणि दक्षिणेतल्या डोंगर [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Mushafiri.jpg [postimage] => /2019/06/Mushafiri.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jun 2019 [post_author] => 2373 [display_name] => विनय खंडागळे [Post_Tags] => अनुभव कथन,जगाचेगळी मुशाफिरी,विनय खंडागळे,पर्यटन,रेल्वे प्रवास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2345] => Array ( [PostID] => 11338 [post_title] => चॉपस्टिक्स - वेगळा विचार [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => चॉपस्टिक्स - वेगळा विचार सुहास किर्लोस्कर चॉपस्टिक्स म्हणजे काय? नूडल्स खाताना सारख्या लांबीच्या दोन स्टिक्स (काठ्या असे भाषांतर करता येणार नाही). हाताने खाण्याची सवय असलेले आपण पहिल्यांदा काटा चमचा वापरण्याची वेळ येते तेव्हा काय करतो? आपण हातानेच खाणे कसे योग्य आहे यावर प्रवचन देतो. हाताने खाण्यात गैर काहीच नाही पण आपली स्वतःला बदलण्याची आणि नवीन काय शिकायची तयारी नसते. चॉपस्टिक्स वापरून नूडल्स खाणे हे अजून एक दिव्य. दोन स्टिक्स मध्ये नूडल्स पकडायच्या कशा? ते एक तंत्र आहे जे आपण कधी शिकत नाही. प्रवासाला महाराष्ट्राबाहेर गेलो उदा. हिमाचल मध्ये गेलो तर तिथेही कांदेपोहे आणि बटाटावडा आहे का हे विचारतो. केनियाच्या जंगलात गेलो तर तिथेही आमटी आहे का हे विचारतो. (पोर्तुगाल-अंटार्टीकामध्ये सुद्धा पुरणपोळ्या देणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत पण तो आपल्याला पागल बनवण्याचा प्रकार झाला. ) दक्षिण भारतातली मंडळी जाऊ तिथे इडली सांबार आणि डोशाचे प्रकार मागतात. हे प्रकार दक्षिण आफ्रिकेत मिळाले नाही तर त्यांच्या दृष्टीने या देशात काही अर्थ नाही. जेथे दर्जेदार कॉफीचे उत्पादन होते तेथें सकाळी सकाळी आपल्याला चहा कसा "लागतो" यावर लेक्चर देत असतो आपण. असे का होते? कारण आपण स्वतःला बदलायला तयार नसतो, नवीन काही शिकण्याची तयारी नसते. https://youtu.be/dxbCuuc-jp4 चॉपस्टिक्स हा नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याबद्दल आहे. यातला आर्टिस्ट हेच नाव असलेला नायक म्हणतो "आता काय करायचे असा प्रश्न पडला तरी त्या प्रश्नावर 2 मार्ग असतात. एकच मार्ग आहे असे वाटले तरी दुसरा एखादा रस्ता असतोच." तो असेच अतरंगी पर्याय सुचवत असतो, स्वतः unconventionally राहणारा असतो. नायिकेचे नाव निरमा [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/chopstick.jpg [postimage] => /2019/06/chopstick.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jun 2019 [post_author] => 2390 [display_name] => सुहास किर्लोस्कर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2346] => Array ( [PostID] => 11269 [post_title] => झेपावे चंद्राकडे... [post_content] => [post_excerpt] => थोडक्यात काय, तर चांद्रयान-२च्या मोहिममध्ये चंद्रावर पाणी आहे काय, तिथल्या भूमीमध्ये कोणती रासायनिक मूलद्रव्यं आहेत, चंद्राचा अंतर्भाग कशाचा बनला आहे आणि तिथं हिलीयम-३चे एकस्थ (आयसोटोप्स) आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे. पैकी हिलीयम-३ हा भविष्यातील ऊर्जा तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या सार्‍या माहितीमुळे चंद्राबद्दलच्या आजच्या माहितीत भरच पडणार असून चंद्राचं स्वरूप आपल्याला अधिक स्पष्ट करण्याचं कामच या मोहिमेमधून होणार आहे. [post_shortcontent] => ११ वर्षांपूर्वी, म्हणजे सन २००८च्या ऑक्टोबर महिन्यात, भारताचं चांद्रयान-१ हे यान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं.  जुलै २०१९मध्ये, भारत पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करणार आहे. त्याबद्दल- चंद्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी आपलं ३८०० किलो वजनाचं चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेनं झेपावणार आहे. ते यान चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारा विक्रम नावाचा लँडर आणि चांद्रभूमीवर फिरून माहिती जमा करणारा ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर (फिरती गाडी) घेऊन आपला चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू करेल. यान चंद्राच्या कक्षेत पोचलं आणि चंद्रापासून १०० किमी अंतरावरून चंद्राभोवती फिरू लागलं की, ऑर्बिटरपासून विक्रम हा लँडर अलग होईल आणि प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल. दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर विक्रम हा लँडर उतरेल. तिथे उतरल्यानंतर त्यातून दोन उपकरणांनी सज्ज असलेला रोव्हर किंवा फिरती गाडी चंद्राच्या भूमीवर उतरेल. आपलं काम करण्यासाठी या गाडीवर सौरबॅटर्‍या आहेत. त्यातून मिळणार्‍या ऊर्जेचा वापर करत ही गाडी आपली नियोजित कामं चंद्राच्या भूमीवर करू लागेल. आपली ही चांद्रमोहीम दि ९ ते १६ जुलै या दरम्यान सुरू होईल. हा अंक तुमच्या हाती पडेल, तोपर्यंत कदाचित ही तारीख निश्चित झाली असेल. चांद्रयानानं पृथ्वीचा निरोप घेऊन अवकाशात झेप घेतल्यापासून त्याला चंद्राच्या कक्षेत पोचण्यासाठी ३५ ते ४५ दिवस लागतील. हा मजकूर तयार होत होता, तेव्हा चंद्रावर उतरण्याची तारीख दि. ६ सप्टेंबर असेल, असं जाहीर करण्यात आलं होतं. ती कदाचित बदलूही शकेल. खरंतर ही मोहीम याच वर्षाच्या दि. ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू करण्याची योजना होती. परंतु नंतर एप्रिल महिन्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Chandrayaan-2-configuration-of-the-lunar-rover-lander-and-orbiter_ISRO-1.jpg [postimage] => /2019/06/Chandrayaan-2-configuration-of-the-lunar-rover-lander-and-orbiter_ISRO-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jun 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2347] => Array ( [PostID] => 11254 [post_title] => ग्रामीण महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या मान्यतेचा लढा [post_content] => [post_excerpt] => इंग्रजी शाळांसाठी पायघड्या, मराठी शाळांसाठी पायपीट! [post_shortcontent] =>

मराठी राज्यात इंग्रजी शाळांचेच राज्य असून त्याला सरकारचाही वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे.आधीच इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रस्थामुळे मराठी  शाळा जगवणे हे संस्थाचालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. त्यात आता शासनाच्या मनमानी कारभारामुळे नवीन मराठी शाळा सुरू करणेही अशक्यप्राय झाले आहे. काही वर्षांपूर्वी, शासनाने बृहत्आराखडा तयार करून माध्यमिक स्तरावर नवीन शाळा सुरू करण्यासाठी संस्थाचालकांकडून प्रस्ताव मागितले. शाळामान्यतेसाठी  कडक निकष लावले. त्याला प्रतिसाद म्हणून सर्व निकषांची पूर्तता करीत अनेकांनी ज्या ठिकाणी शाळांची आवश्यकता होती तेथे मराठी शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले. पण कालांतराने शासनाने हा बृहत्आराखडाच रद्द करून संस्थाचालकांना तोंडघशी पाडले. यात मातृभाषेतून शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले. अशा अनुभवानंतर मराठी शाळेच्या वाटेला कोण जाईल? ह्या सर्व प्रकरणाचा अनुभवी शिक्षक व मराठी  अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते सुशील शेजुळे यांनी घेतलेला हा आढावा...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १६ जून २००९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी भाग, सीमाभाग व महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागात इंग्रजी शाळा वगळून नवीन मराठी शाळांना परवानगी देण्यासाठी बृहत्आराखडा तयार करण्याचा निर [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-05-at-8.26.31-PM-1.jpeg [postimage] => /2019/06/WhatsApp-Image-2019-06-05-at-8.26.31-PM-1.jpeg [userfirstname] => Sushil [userlastname] => Shejule [post_date] => 08 Jun 2019 [post_author] => 2363 [display_name] => सुशिल शेजुळे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2348] => Array ( [PostID] => 10937 [post_title] => दूधवाला, कचरेवाला, पेपरवाला [post_content] => [post_excerpt] => पैशासाठीच काम करतात; पण त्याच बरोबर त्यांच्या कार्यनिष्ठेमुळे ते काही महत्त्वाच्या सामाजिक गरजाही उत्तम प्रकारे भागवतात. [post_shortcontent] => 'दूधवाला, कचरावाला आणि पेपरवाला हे मध्यमवर्गीयांच्या सकाळच्या दिनक्रमातले महत्वाचे परंतु 'फेसलेस' घटक आहेत. यांची आपण वाट पाहतो परंतु चेहरे क्वचितच पाहतो' या एका साध्याशा विचारावरुनही प्रतिभासंपन्न लेखक एखाद्या मोठ्या विषयापर्यंत जाऊ शकतो. संपादक, लेखक भानू काळे यांचा हा लेख याच प्रकारचा आहे. या तीन 'वाला'विषयी चिंतन करता करता ते चिंतकाच्याच भूमिकेत जातात आणि त्यातून एका मोठ्या विषयाला स्पर्श करतात आणि अखेर भाष्यकाराच्या भूमिकेत जातात.. कसे ते वाचा. ********** उर्वरित दिवसभरात कितीही कटकटींना सामोरे जावे लागले, तरी माझ्या दिवसाची सुरुवात मात्र तशी प्रसन्न असते. ही सुरुवात होते तीन ‘वालां’पासून - दूधवाला, कचरेवाला आणि पेपरवाला. प्रातर्विधी जेमतेम उरकत असतात, तेवढ्यातच हे तिघे दाराशी हजर होतात - साधारण पावणेसात-सातच्या दरम्यान. तसे ते खूपदा दृष्टीसही पडत नाहीत; आपले काम उरकून बाहेरच्या बाहेर गुपचूप निघून जातात. पण ते यायची मी आतुरतेने वाट बघत असतो. कारण ते येऊन गेल्यानंतरच माझा पहिला चहा होतो आणि उठल्याउठल्या पेपर वाचण्याचे आता जणू व्यसनच जडून गेले आहे. इतकी वर्षे मी बघतो आहे; हे ‘वाले’ कधीही खाडा करत नाहीत. इतर सर्वांप्रमाणे त्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टीही नसते. परीक्षेचे दिवस असोत की मतदानाचे, आजारपण असो की घरगुती अडचणी, थंडी असो की पाऊस, दिवाळी असो की दसरा - हे येतातच. अर्थात एखाददुसरा अपवाद सोडून द्या. उदाहरणार्थ, अनंतचर्तुदशीनंतरच्या दिवशी पेपरवाला येत नाही; कारण आदल्या दिवशी वृत्तपत्रांना सुट्टी असल्याने नंतरच्या दिवशी पेपर नसतोच. पण यांतल्या एखाद्याचे असे न येणे हे अगदी अपवादस्वरूपच. त्यांच्याशी असलेल्या माझ्या जुजबी तोंडओळखीनुसार हे ‘वाले’ फारसे श [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Untitled.jpg [postimage] => /2019/06/Untitled.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 08 Jun 2019 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,भानू काळे,पुनश्च [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2349] => Array ( [PostID] => 11232 [post_title] => बहुरुपी पु. ल. [post_content] => [post_excerpt] => वयाच्या पाचव्या वर्षी केलेले हे पहिलं जाहीर भाषण, त्यात दाखवलेलं प्रसंगावधान, केलेला अभिनय हे गुण ज्याच्याजवळ जन्मजात होते, पुढच्या आयुष्यात जे त्याने अधिक जोपासले आणि वाढवत नेऊन सा-या महाराष्ट्राला मनापासून हसवलं, तो हा मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध लेखक, नाटककार पु.ल. देशपांडे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. सारा महाराष्ट्र या वर्षी त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. [post_shortcontent] =>

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, संगीत, कला आणि प्रेमळ व उदार स्वभाव यांच्या मदतीनं जग सुंदर केलं. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली असतील. त्यांच्या प्रयोगांचे व्हिडिओ पाहिले असतील. १२ जून २००० साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सारा महाराष्ट्र या वर्षी त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. समजून घेऊया त्यांच्याबद्दल- 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूप म्हणजे किती, माहितेय अगदी ९५-१०० वर्षांपूर्वीची! मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरात ‘सरस्वतीबाग’ नावाच्या एका वसाहतीत काही कुटुंबं राहात होती. त्या वसाहतीतल्या लोकांची एकमेकांशी छान मैत्री होती. तिथे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत. लहान मुलं-मोठी माणसं, सारीच त्यात भाग घेत. त्यातील एका कुटुंबात एक ४-५ वर्षांचा छान गोंडस मुलगा होता. एकदा जवळच्या मंदिरात कार्यक्रम होता. त्या मुलाला त्याच्या आजोबांनी अभिमन्यूबद्दलचं छोटं भाषण लिहून दिलं. तयारी पक्की करून घेतली. सभा भरली. सभेत टेबलावर उभं राहून त्या मुलाने हातवारे करत भाषण करायला सुरुवात केली. अभिमन्यूच्या शौर्याचं वर्णन करताना त्याला जोर आला आणि त्याचा तो आवेश पाहून समोरचे लोक कौतुकाने हसू लागले. ते पाहून तो मुलगा पटकन् म्हणाला, ‘लढाई अभिमन्यूने केली. मी काही इथे लढायला आलो नाही. मी भाषण करतोय.’ ही त्याची मनची वाक्यं  ऐकल्यावर लोक अधिकच हसू लागले. ते पाहून तो आपलं पुढचं भाषण विसरला, पण वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे म्हणून म्हणाला, ‘आता माझी दूध पिण्याची वेळ झाली आहे. मी जातो.’ वयाच्या पाचव्या वर्षी केलेले हे पहिलं जाहीर भाषण, त्यात दाखवलेलं प्रसंगावधान, केलेला अभिनय हे गुण ज्याच्याजवळ जन्मजात होते, पुढच्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Dra6buNWwAIVX9q.jpg [postimage] => /2019/06/Dra6buNWwAIVX9q.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jun 2019 [post_author] => 1691 [display_name] => asiatic [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2350] => Array ( [PostID] => 11266 [post_title] => चित्रस्मृती/ अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस...... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अमिताभचा लोकसभेतील पहिला दिवस...... चित्रपट कलाकारांनी राजकारणात यशस्वी व्हावे, इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत विजयी होणे हे आता नवीन राहिलेय नाही. यावेळी तर हेमा मालिनी, सनी देवल, मनोज तिवारी, किरण खेर, बाबुल सुप्रियो, स्मृती ईराणी, रविकिशन, अमोल कोल्हे,नवनीत राणा, हंसराज हंस, नूसरत जहां, मिमी चक्रवर्ती, देव ( दीपक अधिकारी) ,सुमालता ( कन्नड अभिनेत्री) असे चक्क चौदा फिल्मवाले देशातील विविध भागात आणि विविध राजकीय पक्षांतून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. पण जेव्हा महानायक अमिताभ बच्चन निवडणूकीत विजयी झाला आणि त्याने लोकसभेत पहिले पाऊल टाकले तेव्हा.... आपले फिल्मी करियर अतिशय उत्तम चालले असतानाच आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करणे या हेतूने अमिताभने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील इलाहाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्यासारख्या अतिशय कसलेल्या, मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय नेत्याविरुध्द उमेदवारी स्वीकारली आणि अख्खी चित्रपटसृष्टी, मिडिया आणि फिल्म दीवाने आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत सत्तेच्या राजकारणात दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सहभागी होतात आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ कलाकारांची राज्यसभेचे खासदार म्हणून स्वीकारले जातात ( उदाहरण म्हणजे पृथ्वीराज कपूर, नर्गिस) असा सर्वसामान्य समज होता. पण अमिताभ, वैजयंतीमाला आणि सुनील दत असे एकाच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार खासदार हे नवीन वळण आले. प्रत्येक निवडणुकीत 'नवा खासदार ' हे खास वैशिष्ट्य असते. किमान वीस टक्के खासदार नवीन असतात. त्यातील काहींच्या बाबतीत विशेष कुतूहल असते. त्यावेळी अमिताभबद्दल तसेच कुतूहल होते. आणि त् [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/amitabha.jpg [postimage] => /2019/06/amitabha.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2351] => Array ( [PostID] => 10930 [post_title] => मी (पूर्णवेळ) लेखक कसा झालो? [post_content] => [post_excerpt] => काय लिहिलं नाही मी? नाटक, चित्रपट, टीव्ही सिरियल, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, कविता, गीतं, विनोदी व प्रेरक साहित्य, स्तंभलेखन, संपादन, जाहिरातींसाठी कॉपीरायटिंगही. [post_shortcontent] => शिवराज गोर्ले हे नुसतेच लेखक नाही तर लेखनातला प्रत्येक प्रकार यशस्वीरित्या हातळणारे लेखक. कार्पोरेट विश्वापासून एका चतुरस्त्र लेखक होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अफलातून आहे. लेखनाचं यश आणि दर्जा मोजण्याच्या सामान्य फुटपट्ट्या अनेकदा लेखक मोडीत काढतात अथवा निरर्थक ठरवतात. गोर्ले यांनी आपल्या वैविध्यातून या दोन्ही गोष्टी केल्या. त्यांनी स्वतःच आपल्या आश्चर्यकारक लेखनप्रवासाचा मांडलेला हा आलेख अत्यंत रोचक आहे.. ...................................................................... चांगली ‘कॉर्पोरेट करिअर’ सोडून मी ऐन तिशीतच ‘पूर्णवेळ लेखक’ म्हणून जगण्याचा धाडसी (काहींच्या मते वेडेपणाचा) निर्णय कसा घेतला? तो उणीपुरी ३० वर्षे कसा निभावला? कितपत यश मिळवलं? कसा होता माझा ‘पूर्णवेळ लेखक’ म्हणून जगण्याचा अनुभव? हे सारं ‘अंतर्नाद’च्या वाचकांसमोर मांडण्याची संधी मला संपादकांनी दिली आहे. अर्थातच आलेल्या अडचणी – आणि त्यातून मार्ग कसा काढला – हेही लिहायचं आहे. स्वतःवर, विशेषतः स्वतःच्या यशावर लिहिणं अवघड असतं. ‘आपुली आपण स्तुती करे तो एक मूर्ख’ हे मीही जाणतो. म्हणूनच प्रारंभी हे स्पष्ट करतो, की मी स्वतःला ‘मोठा साहित्यिक’ मानत नाही. साहित्यिक म्हणून माझी ‘यत्ता’ काय हे ठरवण्याचा अधिकार समीक्षकांनाच आहे. काही (तुरळक) मोठ्या मनाचे समीक्षक/पत्रकार माझा उल्लेख ‘चतुरस्त्र लोकप्रिय लेखक’ म्हटलेलंही मी स्वीकारू शकतो. पण काही मंडळी माझं लेखन ‘गल्लाभरू’ असल्याचं मानतात, ते मात्र पूर्णतः अमान्य आहे! मी असं प्रामाणिकपणे मानतो, की अजूनही मी किती वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे आणि मी लेखक म्हणून किती व कसं यश मिळवलं आहे, त्या यशाचे किती विविध पैलू आहेत याची समीक्षकांनाच काय, माझ्या काही प् [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/collage-1.jpg [postimage] => /2019/06/collage-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jun 2019 [post_author] => 2352 [display_name] => शिवराज गोर्ले [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव,दीर्घा,शिवराज गोर्ले [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2352] => Array ( [PostID] => 11240 [post_title] => गुलाबी तिकिटाची गुंडाळी आणि बिड्यांचा, धुराचा वास [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => एकपडदा चित्रपटगृहे काळाच्या रेट्यामुले धडाधड बंद पडत आहेत आणि आता प्रक्रिया थोपविता येणारही नाही. परंतु एकेकाळी याच चित्रपटगृहांनी चित्रपटांची रंगीत अनोखी दुनिया दाखवली, आपलं बालपण, तारूण्य घडवलं-बिघडवलं. त्या स्मृतींना अर्पण केलेला कथालेखक, अनुवादक आणि चित्रपटप्रेमी मधुकर धर्मापुरीकर यांचा हा लेख- ............................................................................. गुलाबी तिकिटाची गुंडाळी आणि बिड्यांचा, धुराचा वास... पुनवेच्या चंद्राचा अर्थ माहित नव्हता, तेव्हा ‘चौदहवी का चांद’ पाहिला होता, तो आईसोबत. थिएटरमध्ये त्यावेळी ‘जनाना क्लास’ असायचा. मागच्या बाजूला भिंत टाकून एक बाजू जनाना क्लासची, तर एक बाजू खुर्च्यांच्या क्लासची; पुरूषांची. सिनेमा सुरू झाला, की कुणी बाई धुणे वाळत घालताना जावी, तशी दोरीवरून सर्रकन पडदा ओढायची. डोळ्यांसमोर दिसायचं ते प्रकाशमान जग, बस्स काही नाही. पुढे, शाळा बुडवून सिनेमाला जायचे दिवस आले, त्यावेळी त्या प्रकाशाच्या पडद्यासमोर फरशीवर मांडी घालून सिनेमा बघायची सवय. एक मित्र होता, तो हातात पुस्तक घेऊन यायचा आमच्यासोबत. फरशीवर बसायचा नाही, तो बसायचा एक्झिटच्या दाराच्या पायरीवर, नाहीतर बंद खिडकीत. सिनेमा सुरू व्हायच्या आधी लाईट असायचे, त्या लाईटमध्ये त्याचा ‘आभ्यास’चालायचा- विक्षिप्तासारखा चेहरा करून वाचायचा, आम्ही किंचाळणार्‍या गाण्यांसारखे दाटीवाटीने बसलेले. पुढे, त्याच फरशीच्या क्लासमध्ये बाकं आली. नवीन सिनेमाची ती झुंबड. पावसापाण्याला-उन्हाला न जुमानणारी, या गर्दीत चेमदून गेलो. गच्च मुठीत गुलाबी तिकीटाची गुंडाळी डोअर किपरच्या हवाली केली, की जिंकलेल्या चेहर्‍याने धडाधड बाकं गाठायचे, जागा गाठायच्या. असा सिनेमा सुटल्यावर परतताना डोक्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/ticket.jpg [postimage] => /2019/06/ticket.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 06 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2353] => Array ( [PostID] => 11244 [post_title] => अ चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन... [post_content] => [post_excerpt] => बनेश बेणारे आणि बिपीन कारखानीस ही एक अजब जोडगोळी आहे मामा-भाच्यांची. त्यांच्या नावांवरून तुम्हाला काही आठवलं का? करेक्ट. बनेश हे भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेचं नाव. तो फुरसुंगीचा, तसा हा बन्याही योगायोगाने फुरसुंगीचाच. न्यू फुरसुंगीमध्ये सॉलिटेअर ड्रीम्समध्ये राहतो आणि जवळच्याच सेंट अँड्र्यूजमध्ये सहावीत शिकतो.बिपीन कारखानीस हा त्याचा मामा. बन्याचं बनेश हे नाव त्यानेच ठेवलंय. तेही फास्टर फेणेवरूनच. त्याचं स्वत:चं बिपीन हे नाव त्याच्या वडिलांनी भा. रा. भागवतांच्याच बिपीन बुकलवार या हिरोवरून ठेवलेलं आहे. हा बुकलवार म्हणजे बुकलव्हर... सॉलिड पुस्तकं वाचायचा आणि त्या माहितीच्या आधारावर रहस्यं सोडवायचा. [post_shortcontent] => मराठीत सहसा कुणी न हाताळलेला एक धम्माल प्रकार या कथेत वाचायला मिळतो.भा.रा.भागवतांचे मानस पुत्र बनेश उर्फ फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार या कथेत आधुनिक रुपात पाहायला मिळतात.सुपर फास्ट गतीने विचार करुन,त्यापेक्षाही फास्ट ॲक्शन घेऊन एक संभ्रमात टाकणारी केस कशी सोडवली जाते ते मुकेश माचकरांनी दक्षताच्या अंकामध्ये लिहिलेल्या ‘अ चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन’ या कथेत वाचण्यातच मजा आहे. मुकेश माचकर                  मुकेश माचकर यांनी केसरीमध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात करून महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक, चित्रपट समीक्षक, पुरवणी संपादक या मार्गाने सहसंपादक पदापर्यंत मजल मारली. प्रहार वर्तमानपत्राचे ते मुंबईचे निवासी संपादक होते आणि मी मराठी या दैनिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले आहे. बिगुल या मराठीतल्या पहिल्या मतपोर्टलचेही ते संचालक-संपादक होते. सध्या ते मुक्त पत्रकार म्हणून वर्तमानपत्रांसाठी, नियतकालिकांसाठी प्रामुख्याने वक्रोक्तिपूर्ण सदरलेखन करतात आणि वेब सिरीज, चित्रपट, लघुपट, ऑडिओ बुक्स आदींसाठीही लेखन करतात. इंद्रायणी साहित्य या प्रकाशनसंस्थेसाठी त्यांनी ‘आर. डी. बर्मन : जीवन संगीत’, ‘फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या पुस्तकांबरोबरच ‘तुमसा नहीं देखा’ या शम्मी कपूरच्या चरित्राचा अनुवाद केला आहे. दक्षता  --- मराठीमध्ये रहस्य कथा,गुन्हेगारी कथा यांना वाहिलेली जी मोजकी मासिके आहेत त्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/दक्षता-कव्हर.jpg [postimage] => /2019/06/दक्षता-कव्हर.jpg [userfirstname] => Mukesh [userlastname] => Machkar [post_date] => 06 Jun 2019 [post_author] => 2362 [display_name] => मुकेश माचकर [Post_Tags] => दक्षता,मुकेश माचकर,रहस्य कथा,बिपीन बुकलवार [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2354] => Array ( [PostID] => 11191 [post_title] => बदललेल्या बाबांना ‘थँक यू!’   [post_content] => [post_excerpt] => या महिन्यात ‘फादर्स डे’ आहे. त्या दिवशी पारंपरिक ठसे पुसणाऱ्या बाबांचे कौतुक जरूर करा. बाबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सोडू नका. कृतज्ञता कशी व्यक्त करायची ते तुम्ही ठरवा! [post_shortcontent] => पूर्वीच्या काळी 'बाबा' म्हणजे- दचकून, घाबरून राहायचं, त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. त्यांच्याविषयी आदरायुक्त भीती सतत असायची... पण सध्या याचं भीती वाटणाऱ्या बाबांचं चित्रं आता बदलत चाललंय. या बदलत चाललेल्या बाबाविषयीचं हे संपादकीय- शिबिरात मुलांना सोडायला-आणायला आलेल्या बाबा मंडळींकडे बघताना मजा वाटत होती. किती बदललेत हे ‘बाबा’? बाबांना बाय बाय म्हणताना जडावलेल्या पायांनी तिथून निघालेले प्रज्ञेशचे बाबा, घ्यायला आलेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना काय सांगू आणि काय नको असे वाटलेल्या मुक्ताचे व तिच्या बाबांचे मेतकूट, बाबांशी टाळ्या देत गप्पा मारणारा सोहम यांच्याकडे बघताना जाणवत होते की ‘बाबा’ बदलले आहेत. मध्यंतरी एक बाबा सांगत होता की, दर रविवारी तो त्याच्या लहानग्या मुलीला तेलमालिश करून आंघोळ घालतो. ते काम हळुवारपणे करताना तो बाळाच्या मऊशार स्पर्शाने सुखावतो. स्पर्शाच्या उबेतून बाप-लेक नाते जास्त प्रेमळ होते, असे वाटले त्याला. आणि हा आनंद फक्त सुटीच्या दिवशी घेता येतो याची खंत वाटत होती त्याला. प्रथमच शाळेत पाऊल रडत रडत टाकणाऱ्या लाडक्या पिल्लाचा हात धरून त्याला सोडताना, डबडबलेल्या डोळ्यांचे बाबा बालवाडीच्या आवारात हमखास दिसतात. पालकसभेला येऊन मुलांच्या जडणघडणीबद्दल उत्सुकतेने समजून घेणारे बाबाही दिसतात. आपल्या मुलांना आत्मविश्वासाने सांभाळणारे, त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारणारे, मुलांच्या भावभावनांशी समरस होणारे बाबा हे चित्र अनेक घरांत दिसते.  मुलांच्या संगोपनात सहभागी होण्याचा रसरशीत अनुभव घ्यायचा असतो त्यांना. तुम्हा मुलांचं बालपण मुठीतल्या वाळूसारख असतं. बघताबघता तुम्ही मोठे होता आणि निसटून जातात ते क्षण. तुमच्या बालपणचे म [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/787745-zivadhoni1.jpg [postimage] => /2019/06/787745-zivadhoni1.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 05 Jun 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2355] => Array ( [PostID] => 10919 [post_title] => एकलव्याचे भवितव्य ! [post_content] => [post_excerpt] => क्रिकेटच्या खेळांत अकरा गडी कां आणि टेनिसच्या कोर्टाची लांबी अमुक इतकीच कां असा कोणी कधी वाद घातला आहे का? [post_shortcontent] => मराठी रंगभूमीला साठच्या दशकात स्थैर्य प्राप्त करुन देणाऱ्या नाटककारांमध्ये प्रा. वसंत कानेटकर (२० मार्च १९२२- ३० जानेवारी २००१) हे प्रमुख नाव. ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘हिमालयाची सावली’, ‘मत्स्यगंधा’ अशी त्याची काही नाटके खूप लोकप्रिय झाली. ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’ या नाटकांचं कौतुक झालं. मात्र ही सगळी नाटकं १९६०च्या नंतरची. १९५८ साली त्यांनी वास्तव आणि अद्भूताच्या पातळीवरचं ‘देवांचं मनोराज्य’ हे नाटक लिहिलं होतं, त्यावर मात्र अमाप टीका झाली. वाचकांनी पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली. कथा, कादंबऱ्या वाचून कौतुक करणारे वाचक त्यांच्यावर तुटून पडले. तेंव्हा देवाचं अस्तित्व, नास्तिकत्व, देव ही संकल्पना, सर्वसामान्य माणसाच्या देवविषयक भावना या सगळ्याचा उहापोह करणारा एक सुंदर लेख त्यांनी लिहिला. १९६० साली वसंत मासिकात प्रसिद्ध झालेला तो लेख आजही तेवढाच प्रस्तुत, सुसंगत आणि आवश्यकही आहे- ............................................................................ अंकः वसंत, जुलै १९६० नवे पुस्तक प्रकाशित झालें की, अनेक वाचक मित्रांच्याकडून आपला अभिप्राय कळविणारी अनाहूत पत्रे लेखकाला येऊ लागतात. निदान माझा तरी हा नित्याचा अनुभव झाला आहे. हे अनोळखी पण उत्साही पत्रलेखक मोठे प्रांजळ आणि भाबडे रसिक असतात. त्यांच्याजवळ मुरब्बी टीकाकाराचे पांडित्य नसले तरी पूर्वग्रह आणि हेवेदावेहि नसतात. पुस्तक आवडले तर खुषींत ते लेखकाची पाठ थोपटतील. पण आवडले नाही तर रागारागानें पाठ सोलून काढण्यासहि ते कमी करणार नाहीत. ‘पंख’, ‘पोरका’, ‘वेड्याचं घर उन्हांत’ इ. पुस्तकांबद्दल मला भरपूर शाबासकी देणाऱ्या य [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/r.jpg [postimage] => /2019/06/r.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Jun 2019 [post_author] => 2344 [display_name] => वसंत कानेटकर [Post_Tags] => चिंतन,वसंत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2356] => Array ( [PostID] => 11198 [post_title] => नाज़ बिल्डिंग [post_content] => [post_excerpt] => प्रॉपर्टी टॅक्स च्या निमित्ताने अलीकडेच नाज़ बिल्डिंग चर्चेत  आली त्यानिमित्ताने भूतकाळातील रम्य आठवणींना श्री.अरुण पुराणिकांनी दिलेला  उजाळा.. [post_shortcontent] => प्रॉपर्टी टॅक्स च्या निमित्ताने अलीकडेच नाज़ बिल्डिंग चर्चेत  आली, त्यानिमित्ताने भूतकाळातील रम्य आठवणींना श्री.अरुण पुराणिकांनी दिलेला  उजाळा..   प्रॉपर्टी टॅक्स च्या निमित्ताने अलीकडेच नाज़ बिल्डिंग चर्चेत  आली आणि भूतकाळातील रम्य आठवणींना उजाळा मिळाला गिरगाव रोड, त्रिभुवन रोड लैमिंग्टन रोड,सैंड्हर्स्ट रोड या मधल्या पट्ट्यातील जागा एका ब्रिटिश धनिकाची होती १९०४ मध्ये ही सर्व जागा सर मंगलदास,  (ज्यांच्या नावे काळबादेवीला मंगलदास कापड बाजार आहे ते ) यांच्या नावे करुन तो मालक इंग्लैंड मधे स्थाईक झाला ती प्रॉपर्टी मंगलदास वाड़ी म्हणून प्रसिद्ध आहे पुढे या प्रोपर्टीची वाटणी होऊन तिचे  वेगवेगळे तुकडे पडले व नविन मालक आलें त्या  जागेवर कोरोनेशन (१९०८) व ओलम्पिया ही मनोरंजनाची थिएटर्स उभी राहिली दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या मूकपटाचे प्रसिद्धिपूर्व प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी ओलम्पिया या पॉश थिएटर मधे झाले या जागेवर पुढे सुनीति हायस्कूल उभे राहिले अलीकडचा मोकळा भूखंड महाजनानी घेतला व तिथे १९०४ मधे माधवाश्रम हॉटेल सुरु केले. याच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत बैठे कौलारु कोरोनेशन थिएटर होते. ३ मे २०१३ पासून इथे राजा हरिश्चंद्र चे सामान्य जनतेसाठी तिकीट लावून नियमित खेळ होउ लागले. १९१५ च्या दरम्यान कोरोनेशन थिएटर पाडण्यात आले व तिथे वेस्ट एन्ड थिएटर उभे राहिले पूर्वी इथे यायला फ़क्त पारेख स्ट्रीट गिरगाव वरून रस्ता होता वेस्ट एन्ड मधे येण्यासाठी लेमिंग्टन रोड वरुन ही रस्ता करण्यात आला. [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Naaz-theatre1.jpg [postimage] => /2019/06/Naaz-theatre1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 04 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2357] => Array ( [PostID] => 11185 [post_title] => देवमाशांच्या शिकारीत गवसला खंड ! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => दक्षिण महासागरात सील्स व देवमाशांची कत्तल करत करत शिकारी मंडळी अधिकाधिक दक्षिण दिशेला सरकू लागली. त्यातून नवीन भूभागाचा शोध लागत गेला... भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. आपल्या पृथ्वीच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका हा सातवा खंड.  काही ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी खूप वर्षांपूर्वी कल्पना केली होती की, उत्तरेला आर्क्टिक समुद्र असून त्याच्याभोवताली जमीन आहे;  तर दक्षिणेला, दक्षिण ध्रुवावर जमीन आणि त्याच्याभोवती समुद्र असला पाहिजे. त्यांच्या मते, पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यकच होते, परंतु ही केवळ एक कल्पनाच होती. १७७३ साली सर जेम्स कूक या धाडसी खलाशाला पृथ्वीवरील ह्या सातव्या खंडाचा शोध लागला. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर जमीन आहे,  हे सर्वांना समजले.  या खंडाला ‘अंटार्क्टिका’ हे नाव दिले. कारण उत्तर ध्रुवावरून दिसणारे सप्तर्षी (आर्कटाईक) येथे दृष्टीस पडत नाहीत. उत्तरेच्या (आर्क्टिक) विरुद्ध (अँटी) असा हा आपला अंटार्क्टिक! हा खंड चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढलेला आहे. हिवाळ्यात अंटार्क्टिका खंडालगतच्या समुद्राचे पाणी गोठते. खंडाचे आकारमान जवळपास दुप्पट होते.  येथील तापमान उन्हाळ्यातसुद्धा -५ ते -१० अंश सेल्शियस असल्यामुळे हा बर्फ पूर्णपणे वितळतच नाही.  त्याचे मोठमोठे तुकडे तयार होतात.  त्याला पॅक आईस (Pack Ice) असे म्हणतात.  हे खूप महाकाय अस [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [postimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jun 2019 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2358] => Array ( [PostID] => 11157 [post_title] => सेमी-इंग्रजीची सक्ती कशासाठी? [post_content] => [post_excerpt] => मातृभाषेतील शिक्षणावर सेमीइंग्रजीचे अतिक्रमण ! [post_shortcontent] =>

बुलढाण्याचे विलास इंगळे गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अत्यंत तळमळीने व चिकाटीने कार्य करीत आहेत. कधी वैयक्तिक तर कधी संघटनात्मक पातळीवर मराठीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. प्राथमिक मराठी शाळांवर कधी उघड तर कधी आडमार्गाने लादले जात असलेले सेमी-इंग्रजी माध्यम हा त्यांच्या विशेष मोहिमेचा भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक मराठी शाळांवर नियमांचे पालन न करता लादले जात असलेले सेमी-इंग्रजी हाणून पाडण्यासाठी त्यांनी संबंधितांकडे पत्रव्यवहारही केलेला आहे. पूर्वी माध्यमिक आणि आता प्राथमिक स्तरावर होत असलेले सेमी-इंग्रजीचे अतिक्रमण हे बालकांच्या मातृभाषेतून शिकण्याच्या हक्काचे उल्लंघन आहे असे त्यांचे मत आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मातृभाषा हीच प्राथमिक शिक्षणाचे स्वाभाविक व अपेक्षित माध्यमभाषा असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र इंग्रजी माध्यमाचे प्राबल्य आहे. एकीकडे मराठी माध्यम तर दुसरीकडे इंग्रजी माध्यम अशा विषम स्पर्धेत मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस कठीण बनत चालली आहे. त्यात सेमी-इंग्रजी हे एक फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा फायदा कोणाला किती होतो किंवा झाला आहे याचा विचार न करता सरसकट अशा अशास्रीय माध्यमाची सक्ती अजाण बालकांवर करणे [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/pradhyapak.png [postimage] => /2019/05/pradhyapak.png [userfirstname] => Vilas [userlastname] => Ingle [post_date] => 03 Jun 2019 [post_author] => 2341 [display_name] => विलास इंगळे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2359] => Array ( [PostID] => 11138 [post_title] => कानसेनी महाराष्ट्राला डोळे नाहीत ? [post_content] => [post_excerpt] => समजा, आपण शब्द उच्चारायला शिकलोच नसतो, भाषा निर्माणच झाल्या नसत्या; प्राणिसृष्टीप्रमाणे काही आवाज, वास, सहजप्रवृत्ती यांवरच आपली भिस्त असती तर? किंवा रंगांनी, रेषांनीच भावना दाखवल्यात (एकमेकांशी न बोलणारी माणसे लिहून काही तरी सांगतात तसे), अशा जगाची आपण कल्पना करून पाहू. राग आल्यावर माणसे लाल रंगाची रेषा काढतील, शांतपणा दाखवण्यासाठी हिरवा वापरतील, काही हवे असेल तर त्याचे चित्र काढतील... वगैरे कल्पना करू. मग अनेक रंग, छटा, आकार अर्धवट राहतील त्याचे काय? हजारो वर्षे गेली तर मग अशा अमूर्त आकारांनाही अर्थ प्राप्त होईल. [post_shortcontent] => बालगंधर्व वगैरे अभिजात गायक नटांनी गाजवलेली संगीत रंगभूमी आणि भीमसेन जोशी, कुमार गंधर्व वगैरे श्रेष्ठ गायकांनी भावगीते, अभंग वगैरे गाऊन केलेले रंजन यासारख्या गोष्टींमुळे मराठी माणसाची शास्त्रीय संगीतात जाणकारी निर्माण झाली. महाराष्ट्र चांगल्या अर्थाने कानसेन झाला. पण चित्र आणि चित्रपटासारख्या दृश्य कलेबाबत मात्र तसे झाले नाही. हुबेहूब आणि देखणे या प्रकारात मोडणाऱ्या रवीवर्मा दलाल वगैरे चित्रकारांच्या फारशी पुढे आपली रसिकता गेली नाही. नवचित्रकलेला नाके मुरडण्यात आपण धन्यता मानतो. हे असे का झाले? जगभरात या दृश्य कलांचा रसिक इतका उन्नत होत असताना आपल्याकडे तसे का झाले नाही? त्यासाठी काय करायला हवे? अशा प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा शशिकांत  सावंत यांचा साहित्य सूचीमधील लेख ‘कानसेनी महाराष्ट्राला डोळे नाहीत?’ शशिकांत सावंत  --- गेली तीस वर्षे साहित्य,चित्रकला,वाचन याविषयी मराठी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून लेखन.श्री दीपलक्ष्मीच्या काही दिवाळी अंकांचे आणि विशेषांकांचे संपादन.टाइम,वॉल स्ट्रीट,फ्रान्स २४ यांच्याबरोबर काम.दोन सोलो चित्रप्रदर्शने झाली आहेत. साहित्य सूची --- गेली एकोणचाळीस वर्षे साहित्य सूची हे मासिक मराठी वाचकांना दर्जेदार साहित्याचा नजराणा देत आले आहे. मोरेश्वर नांदुरकर यांनी सुरू केलेल्या साहित्य सूचीच्या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून संजय भास्कर जोशी यांनी जबाबदारी सांभाळली आ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/Sa-Suchi.jpg [postimage] => /2019/06/Sa-Suchi.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jun 2019 [post_author] => 2342 [display_name] => शशिकांत सावंत [Post_Tags] => साहित्य सूची,शशिकांत सावंत,चित्रकला,मॉडर्न आर्ट [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2360] => Array ( [PostID] => 11169 [post_title] => दाक्षिणात्य चित्रपटांचं 'सौंदर्यशास्त्र' [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही. [post_shortcontent] =>   स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही.

दाक्षिणात्य चित्रपटांचं 'सौंदर्यशास्त्र'

- अमोल उद्गीरकर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट 'मद्रास कॅफे'च्या प्रदर्शनाला तामीळनाडू राज्यात जोरदार विरोध झाला होता. कारण तामिळी प्रेक्षकांच्या मते त्यामध्ये प्रभाकरन या, 'तामीळ ईलम'साठी लढा देणाऱ्या, नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होतं आणि त्यांना ते अन्यायकारक वाटत होतं. राजीव गांधी यांची निर्घृण हत्या घ [post_status] => publish [postmainimage] => /2019/06/reshma.jpg [postimage] => /2019/06/reshma.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Jun 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2361] => Array ( [PostID] => 10344 [post_title] => वृत्तपत्रसृष्टीतील आमचा जुना जमाना [post_content] => [post_excerpt] => आगरकरांच्या मृत्यूनंतर टिळकांच्या लेखणीस आपली लेखणी भिडविणारा कोणी लेखक रहिला नाही. तथापि ‘सुधारका’ची ज्योत आगरकरांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी तेवत ठेवली होती [post_shortcontent] => पन्नास-साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत वर्तमानपत्रें फार थोडी निघत होती. मुंबई-पुण्याच्या बाहेर, वर्तमानपत्रे वाचणाऱ्याची संख्या अगदी मर्यादित होती, आणि वर्तमानपत्रे विकत घेणाऱ्या लोकांची संख्या तर त्यापेक्षाही थोडी असे. हल्ली वर्तमानपत्रांचे एजंट्स आणि विक्रेते बहुतेक लहान लहान शहरांतूनही आढळतात. त्यावेळी केवळ पोस्टांतून तेवढीच ज्या त्या वर्गणीदाराच्या नावांवर वर्तमानपत्रे बनवायची. दैनिक वर्तमानपत्रे तर त्या काळी दहा-पंधरा हजार वस्तीच्या गावातील लोकांनाही माहित नव्हती. लिहिता वाचता येणाऱ्या माणसांची संख्या आजच्यापेक्षा किती तरी कमी असे. मराठी चौथी इयत्ता शिकत असता पहिल्याने जे साप्ताहिक वर्तमानपत्र मी नियमितपणे वाचू लागलो त्याचे नाव ‘जगद्वितेच्छु’ (‘सर्वोदय’ कल्पना त्या वेळीही अपरिचित नव्हती!) माझ्या वडिलांच्या सावंतवाडीहून मुंबईला व्यापारानिमित्त दरवर्षी एकदोन खेपा होत असत. एक खेपेस मुंबईमध्ये सदरील वर्तमानपत्र त्यांच्या दृष्टीस पडले. त्यात बातम्या वगैरे मजकूर असून शिवाय मुंबईमधील वारदांच्या पेढीकडून प्रसिद्ध होणारे बाजारभावही त्यात येत, हे पाहून त्या पत्राचे ते वर्गणीदार झाले. ‘जगद्वितेच्छु’ या पत्राचा त्या वेळी बराच खप असे. गावात कित्येकजण ‘केसरी’चे वर्गणीदार होते व त्यामुळे ते पत्र पहावयास मिळे. परंतु माझ्यासारख्या मराठी शाळेतील विद्यार्थ्याला ‘केसरी’ वाचण्याची इच्छा होणे शक्य नव्हते. ‘केसरी’ त्या वेळी आठवड्यातून एकदाच प्रसिद्ध होई. त्यावेळी चार पृष्ठेच होती व जवळजवळ दोन पृष्ठे जाहिरातींनी भरलेली असत. अग्रलेख, ‘पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना’ आणि इतर काही लेख मिळून वाचण्याच्या मजकुराने राहिलेली दोन पृष्ठे भरून जात. बातम्या बहुतेक नसावयाच्याच. क्वचित् एखादी स्थानिक बातमी असा [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/collage.jpg [postimage] => /2019/05/collage.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 May 2019 [post_author] => 2332 [display_name] => पु. गो. पुणेकर [Post_Tags] => मराठी नियतकालिकांचा इतिहास,विविधवृत्त,दीर्घा,पु. गो. पुणेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2362] => Array ( [PostID] => 11106 [post_title] => ऋतुपर्णो घोषला आठवताना / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => अभिजात बंगाली चित्रपटांचा वारसा जपणा-या ऋतुपर्णो घोष या प्रतिभावान दिग्दर्शकाचा ३० मे २०१३ ला अकाली अंत झाला. त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा संतोष पाठारे यांनी घेतलेला वेध [post_shortcontent] => अभिजात बंगाली चित्रपटांचा वारसा जपणा-या ऋतुपर्णो घोष या प्रतिभावान दिग्दर्शकाचा ३० मे २०१३ ला अकाली अंत झाला. त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा संतोष पाठारे यांनी घेतलेला वेध   तो एक मनस्वी कलावंत होता. जिवंतपणीच तो एक दंतकथा बनून राहिला होता. त्याच्या अकाली मृत्यूने अवघं कलाविश्व हळहळलं, ज्याच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण होण्याच्या आशा होत्या त्याच्या अचानक एक्झिट घेण्याने चित्रपट रसिकांना धक्का बसला. केवळ आपल्या चित्रपटांतूनच नव्हे तर वागण्या बोलण्यातून, वैचारिक अभिव्यक्ति मधून त्याने जे धक्के दिले ते सहजा सहजी सहन करण्या एवढी प्रगल्भता आपल्या समाजाला नाही याची जाणीव असताना देखील तो बेधडक आयुष्य जगला आणि त्याच हट्टापोटी मृत्यूलाही सामोरा गेला. ऋतुपर्णो घोष, व्यक्ति आणि कलावंत म्हणुनही समजायला अवघड होता. त्याचे चित्रपट वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाची व्यमिश्रता त्यामध्ये पुरेपूर होती. दिग्दर्शक म्हणून त्याच्या चित्रपटांची जेवढी चर्चा झाली तेवढीच किंबहुना थोडी अधिक चर्चा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केली गेली. चित्रपट दिग्दर्शकाच्या नजरेतून पहायचा असतो पण त्यात दिग्दर्शकाच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ शोधायचे नसतात, काहीवेळेस तसे संदर्भ आढळले तरीही त्यावरुन त्या दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्याचं मूल्यमापन करायचं नसतं हे नियम आपल्याकडे पुरते उमगलेलेच नाहीत. त्यामुळेच की काय ऋतुपर्णोचे चित्रपट पाहताना हे संदर्भ शोधायची सवय अनेकांना जडली. ऋतुपर्णोने देखील स्वतः आपलं वैयक्तिक आयुष्य कधीही लपवून ठेवलं [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/rutuparno1.jpg [postimage] => /2019/05/rutuparno1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2363] => Array ( [PostID] => 11080 [post_title] => मी मराठी शाळा बोलतेय... [post_content] => [post_excerpt] => प्रौढांनाही अंतर्मुख करणारे बालनाट्य ! [post_shortcontent] =>

नाटक, चित्रपट ही समाज प्रबोधन करू शकणारी प्रभावी माध्यमं आहेत. वेगवेगळ्या सामाजिक समस्या हाताळून या माध्यमांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. कला आणि सामाजिक भान यांचा उत्कृष्ट मेळ असलेल्या कलाकृतींना प्रेक्षकही उचलून धरतात. अशीच एक कलाकृती मराठी शाळांची समस्या घेऊन रंगमंचावर आली आहे. मी मराठी शाळा बोलतेय... ह्या बालनाट्यातून मांडण्यात आलेली मराठी शाळांची आणि पर्यायाने मराठी भाषा तसेच संस्कृतीची व्यथा अंतर्मुख करणारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मातृभाषेतून शालेय शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय गेल्या काही वर्षांपासून भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये सातत्याने व जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातोय. महाराष्ट्रात आहोत म्हणून आपण 'मराठी शाळा' असा  प्रामुख्याने उल्लेख करीत असतो. लहान मुलांसाठी कोवळ्या वयात एक इंग्लिश विषय नीट शिकणे व सर्व विषय इंग्लिशमध्ये शिकणे या दोन गोष्टींमध्ये अनेक पालकांची गल्लत होताना दिसतेय. हा विषय मुख्यतः शैक्षणिक असला तरी त्याला राजकीय, सामाजिक व आर्थिक परिमाणे तसेच कारणेही आहेत. अनेक व्यक्ती व संस्था हा ज्वलंत विषय आपल्या ताकदीनुसार व क्षमतेनुसार समाजासमोर व सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, शासकीय अन [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/IMG-20190529-WA0014-1.jpg [postimage] => /2019/05/IMG-20190529-WA0014-1.jpg [userfirstname] => Prasad [userlastname] => Gokhale [post_date] => 30 May 2019 [post_author] => 2326 [display_name] => प्रसाद गोखले [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2364] => Array ( [PostID] => 11043 [post_title] => मित्र-मेळावा आणि मेळवावा... [post_content] => [post_excerpt] => अनेक वाचकांची या उपक्रमात स्वेच्छेने मदत करण्याची मनिषा असते. बहुविध.कॉम ला प्रामुख्याने तीन कामांसाठी ते सहाय्यभूत होवू शकतात [post_shortcontent] => आपल्या सभासदांना आठवत असेल, गेल्या वर्षी ठाणे, पुणे आणि नासिक अशा तीन ठिकाणी पुनश्च वाचक-मेळावा संपन्न झाला होता. आणि या तीनही कार्यक्रमात पुनश्च-मित्रांनी आमचा उत्साह कमालीचा वाढवला. पण यंदा मे महिना उलटून चालला तरी अद्याप एकही वाचक-भेट झाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात १९ मे रोजी मुंबईत मुलुंडला हा कार्यक्रम ठरवला. रविवारी दुपारी ४ वाजता हक्काची झोप सोडून रखरखत्या उन्हात किती वाचक येतील? ही शंका नेहमीप्रमाणे मित्रांनी फोल ठरवली. विरार, अंधेरी, डोंबिवली, दादर , ठाणे, खारघर अशा विविध ठिकाणांहून रेल्वेच्या मेगा ब्लॉकची पर्वा न करता २० सभासदांनी हजेरी लावली. आपापल्या कार्यक्षेत्रात नावाजलेल्या, व्यस्त असणाऱ्या आणि तरीही साहित्याविषयी कृतीशील आस्था बाळगणाऱ्या मृदुला जोशी, उन्मेष मुळे, तुषार रेडीज, डॉ. सुबोध खरे, संजय मुळे, शैलेश पुरोहित, चिंतामणी अटाळे, पूर्णानंद राजाध्यक्ष, मंदार दामले, श्रीकांत शेवडे, मुकुंद करकरे, श्री. कडू, नम्रता कडू, सुनंदा भोसेकर, श्रीपाद गर्गे, राणी दुर्वे, संध्या मांगले, मनीषा लोहोकरे, या सर्व मित्रांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची सार्थता अधोरेखित केली. 'निवडक दिवाळी' या बहुविध.कॉम वरील कॅटेगरीचे ओनर मकरंद जोशी हे स्वतः बैठकीस आले होते. आणि अर्थातच मटा मुंबईचे संपादक श्रीकांत बोजेवार हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित होते. झालेल्या मनमोकळ्या गप्पा, मित्रांकडून मिळालेल्या सूचना, उपाययोजना, भावी कल्पना यांचा वापर पुनश्च आणि बहुविध.कॉम च्या पुढच्या वाटचालीत निश्चित होण [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/20190519_185503.jpg [postimage] => /2019/05/20190519_185503.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 28 May 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2365] => Array ( [PostID] => 11035 [post_title] => ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मुंबईत आणि राज्य चित्रपट महोत्सव इत्यादी..... [post_content] => [post_excerpt] => राउंड अप ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मुंबईत आणि राज्य चित्रपट महोत्सव इत्यादी..... [post_shortcontent] =>

राउंड अप 

  ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मुंबईत आणि राज्य चित्रपट महोत्सव इत्यादी.....   लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे ३० एप्रिल ( दादासाहेब फाळके यांची जयंती) रोजी होणारा राज्य चित्रपट महोत्सव अखेर पार पडला. आपल्याकडील वाढत्या सांस्कृतिक घडामोडी आणि हिंदी मराठीसह एकूणच वाढती प्रादेशिक  चित्रपट निर्मिती ( वार्षिक १८०० चित्रपट) पाहता निवडणूक आचारसंहितेमधून राज्य व राष्ट्रीय पुरस्कार ( ३ मे रोजी होणारा हा महोत्सव यंदा कधी बरे असेल?) वगळावेत यासाठी  नवनिर्वाचित 'कलाकार खासदारां'नी प्रयत्न करावेत. ( देशाच्या विविध भागात मिळून विविध राजकीय पक्षांतून चौदा चित्रपट कलाकार विजयी झालेत.) असो. यंदाचा ५६ राज्य चित्रपट महोत्सव मात्र विशेष ठरला ही चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि अकादमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन यांच्या भारत भेटीने तसे घडले हे सर्वज्ञात आहे. ऑस्करचे सदस्य उज्जल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केल्याने हे घडले आणि प्रथमच ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली भारतात आले हे विशेष. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जॉन बेली यांच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी विशेष रस घेतल्याचे जाणवले. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि या भेटीतून काही विशेष साध्य करण्याची भावना खूप महत्वाची आहे. मुंबईत ऑस्कर कार्यालय सुरु झाल्यास ते अमेरिका आणि इंग्लंडनंतरचे तिसरे असेल आणि आशियातील चित्रपट [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/state-award1.jpg [postimage] => /2019/05/state-award1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2366] => Array ( [PostID] => 10987 [post_title] => मराठी मीडियम (उत्तरार्ध) [post_content] => [post_excerpt] => अनाथाश्रमांना उदारपणे मदत करणाऱ्या समाजाला अनाथ झालेल्या मराठी शाळा दिसतील का? [post_shortcontent] =>

आपल्या समाजात मंदिर-देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता, देवस्थानांच्या विकासाकरिता निधी देण्याची परंपरा आहे. अनाथाश्रमांकरता देणग्या देण्याची परंपरा आहे, पण मराठी शाळांना आर्थिक मदत करण्याची सवय नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे उच्चभ्रू वर्ग केव्हाच मराठी शाळांपासून दूर गेला आहे. या वर्गाने आपल्या मुलांसाठी इंग्रजी शाळा निवडल्यामुळे  आता आपला मराठी शाळांशी काही संबंध आहे असे या वर्गाला वाटत नाही, किंबहुना हा विषयच मग त्यांच्या कक्षेतला उरत नाही. काहींना अपराधगंड वाटत राहतो आणि ते अजूनच मराठी शाळांच्या विषयापासून दूर जातात...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मागील लेखाची सुरुवात मी 'हिंदी मिडियम' या चित्रपटाच्या संदर्भापासून केली होती. आज या लेखात या चित्रपटाच्या शेवटाबद्दल आधी लिहिते.  चित्रपटाचा नायक पश्चात्ताप म्हणून सरकारी शाळेचा कायापालट करायचे ठरवतो, इतकंच नाही तर सतत चकचकीत बड्या शाळांच्या बाजूने असणारी त्याची बायकोच आपल्या मुलीला या शाळेत घालायचे ठरवते. मोठया शाळांचा सोस असणारा पांढरपेशा मराठी भाषक समाज महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या तर बाजूलाच ठेवू खाजगी अनुदानित मराठी शाळांमध्ये तरी आपल्या मुलांना किती घालेल हा प्रश्नच आहे. या अर्थाने वरील चित्रपटाचा शेवट स्वप्नवत वाटला तरी तो तसा करणे हे आतून दिलासा देऊन गेले.

आपल्या समाजात मंदिर-देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता, [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/padki-shala.jpg [postimage] => /2019/05/padki-shala.jpg [userfirstname] => Veena [userlastname] => [post_date] => 27 May 2019 [post_author] => 2243 [display_name] => डॉ. वीणा सानेकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2367] => Array ( [PostID] => 10979 [post_title] => मसाल्यांची बेडेकरी [post_content] => [post_excerpt] => त्यावेळी लोणची, पापड हे घरीच बनवण्याचं प्रमाण जास्त होतं. त्या काळात त्यांनी एक जाहिरात केली होती. त्यात असं म्हटल होतं की, ‘उत्तम मसाले बनवणारे दोनच... एक तुम्ही स्वतः आणि तुम्हाला वेळ नसले तर दुसरा पर्याय फक्त बेडेकरचं!’ त्यांची ही जाहिरात खूपच लोकप्रिय झाली होती. मार्केटिंग डिप्लोमाच्या अभ्यासात उत्तम जाहिरातीचं उदाहरण म्हणून ही जाहिरात शिकवली जायची. [post_shortcontent] => १०० वर्षांपूर्वी कोकणातून मुंबईत आलेल्या आणि वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलाने धडाडीने सुरू केलेल्या छोट्या दुकानाचे रुपांतर आता मोठ्या ब्रँडमध्ये झाले आहे आणि लोणच्यांपासून ते झटपट खाद्य पदार्थांपर्यंत बेडेकर हे नाव जगभरात पोहोचले आहे.या उद्योगाच्या यशोगाथेची ही झलक याच घराण्यातील तिसऱ्या पिढीकडून‘ पुढचं पाऊल ’च्या दिवाळी अंकातील अजित बेडेकर यांचा मसाल्यांची बेडेकरी हा लेख …   अजित बेडेकर ---- लोणची आणि मसाले यांचे उत्पादन सुरू करुन मराठमोळ्या पदार्थांची चव जगभरात नेणाऱ्या बेडेकरांच्या तिसऱ्या पिढीतले शिलेदार असलेले अजित बेडेकर यांनी फूड टेक्नॉलॉजीमधले शिक्षण घेतले आहे.९३ सालापासून ते घरच्या बेडेकर मसाले उद्योगामध्ये कार्यरत आहेत.या उद्योगातील नवीन उत्पादने,खरेदी,विक्री या विभागांची जबाबदारी ते सांभाळतात. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान या सांस्कृतीक संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. पुढचं पाऊल   ---  २०१२ पासून सर्वश्री प्रकाशनातर्फे ‘पुढचं पाऊल’ हा दिवाळी अंक वाचकांना सादर केला जातो. दरवर्षी एक विशिष्ठ विषय घेऊन त्यावर अंक काढायचा ही पुढचं पाऊलची खासियत. आत्तापर्यंत ‘पाऊल’ , ‘ डावी बाजू’ ,‘ चेहरा’,‘पाच’, ‘बाजार’, ‘हिमालयाचा मी तो यात्री’ अशा विषयांवर पुढचं पाऊलचे अंक आले आहेत. २०१८ मध्ये ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावरील अंकामध्ये ‘ मराठी रंगभूमीचे शिलेदार – लता-किर्ती शिलेदार’,‘ विको म्हणज [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/पुद्गचं-पाऊल.jpg [postimage] => /2019/05/पुद्गचं-पाऊल.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 May 2019 [post_author] => 2305 [display_name] => अजित बेडेकर [Post_Tags] => बेडेकर मसाले,पुढचं पाऊल,अजित बेडेकर,क्षमा बापट,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2368] => Array ( [PostID] => 11004 [post_title] => PM नरेंद्र मोदी सिनेमाच्या निमित्ताने [post_content] => [post_excerpt] => चरित्रपट बनवताना त्याच्या अंतस्थ हेतूचा सुद्धा विचार व्हावा लागतो . सिनेमा का बनवायचा आहे हा मुद्दा महत्वाचा असतो. जर हा चरित्रपट राजकीय व्यक्तिरेखेवर अवलंबून असेल तर त्यात त्याच्या ( नायकाचा आणि पर्यायाने त्याच्या राजकीय माध्यमाचा) हेतूंचा प्रसार आणि त्यामुळे होणारा फायदा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो. [post_shortcontent] => चरित्रपट बनवताना त्याच्या अंतस्थ हेतूचा सुद्धा विचार व्हावा लागतो . सिनेमा का बनवायचा आहे हा मुद्दा महत्वाचा असतो. जर हा चरित्रपट राजकीय व्यक्तिरेखेवर अवलंबून असेल तर त्यात त्याच्या ( नायकाचा आणि पर्यायाने त्याच्या राजकीय माध्यमाचा) हेतूंचा प्रसार आणि त्यामुळे होणारा फायदा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो.

PM नरेंद्र मोदी सिनेमाच्या निमित्ताने ....

सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम म्हणून मोठं झालं असलं तरीही त्याचा वापर आपल्या राजकीय किंवा सामाजिक विचारसरणीच्या फायद्या साठी कसा केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण गेले 60 वर्षे आपण तामिळनाडूत बघत आलेलो आहोत.. आता हा ट्रेंड काही प्रमाणात बदल होऊन उत्तरेत रुजतोय असं म्हणणं वावगं ठरेल अस नाही. ऐन निवडणुकीच्या काळात आलेले ठाकरे, NTR कथानायकुडू आणि आता आलेला PM नरेंद्र मोदी हे सिनेमे नक्की कोणत्या दिशेच प्रतिनिधित्व करतात हे बघणं गरजेचं आहे.. चरित्रपट बनवताना त्याच्या अंतस्थ हेतूचा सुद्धा विचार व्हावा लागतो . सिनेमा का बनवायचा आहे हा मुद्दा महत्वाचा असतो. जर हा चरित्रपट राजकीय व्यक्तिरेखेवर अवलंबून असेल तर त्यात त्याच्या ( नायकाचा आणि पर्यायाने त्याच्या राजकीय माध्यमाचा) हेतूंचा प्रसार आणि त्यामुळे होणारा फायदा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो. ऐन निवडणुकीत ठाकरे आणि PM मोदी असे सिनेमे येणं हे याच विचारांच द्योतक आहे. चित्रपटाचा प्रभाव कुठे नेमका पडावा यावर हे गणितावर सिनेमे अवलंबून असतात. सिनेमाच्या नायकाच्या, त्याच्या प्रसिद्धीच्या जोरावर सिनेमाचा प्रभाव राजकीय पक्षाच्या प्रसिद्धी साठी आणि काही प्रमाणात मतदानावर व्हावा हा मूळ हेतू असतो हे ही उघड आहे . सिनेमा [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/PM-modi.jpg [postimage] => /2019/05/PM-modi.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2369] => Array ( [PostID] => 10342 [post_title] => तात्या टोपे यांची अप्रसिद्ध आत्मकथा [post_content] => [post_excerpt] => मी माझ्या स्वत:च्या राजीखुषीने हा जबाब लिहायला सांगितला आहे आणि मला कोणीही हे लिहिण्याची सक्ति केलेली नाही [post_shortcontent] => अंक- आलमगीर,  वर्ष- दिवाळी १९५७ १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभाला गेल्या महिन्यातच शंभर वर्षे झाली. पण स्वतंत्र हिंदुस्थानात त्याची आठवण परसत्तेच्या नव्वद वर्षांच्या दडपणानंतरही ताजीच राहिली. त्या उत्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी सर्वात कोणी पळविले असेल तर सेनापती तात्या टोपे यांनीच. प्रचंड खटपटीनंतर ब्रिटिशांना हरविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला आणि त्या उत्थानाचे शेवटी १८ एप्रिल १८५९ ला शिप्री येथे तात्यांना फाशी देण्यात आले, तेव्हा ते एखाद्या मृत्युंजयी वीराप्रमाणे फाशी गेले. ‘‘हवा असल्यास तुमचा बचाव सिद्ध करा!’’ असे त्यांना काही इंग्रजांनी सुचवताच ते इतकेच म्हणाले, ‘‘मी जे जे केले ते करण्यात मी फक्त माझ्या धन्याचीच आज्ञा पाळली. काल्पीला येईपर्यंत मी नानांच्या आज्ञेखाली होतो आणि नंतर रावसाहेबांच्या. कोणत्याही युरोपियन पुरुषाच्या, स्त्रीच्या किंवा मुलाच्या वधाशी माझा काहीही संबंध नव्हता.’’ जगण्याची कोणतीही इच्छा न दाखवता ते शिक्षा ऐकल्यावर साखळदंडांनी जखडलेले हात उंचावत एवढेच म्हणाले, ‘‘फाशीच्या तख्तावरून किंवा वाफेच्या तोंडावरून, पण माझी या दु:स्थितीतून आणि बंधनांतून सुटक व्हावी इतकीच माझी इच्छा आहे!’’ ग्वाल्हेर येथील आपल्या कुटुंबियांचा आपल्या कोणत्याही अपराधात काही भाग नसल्यामुळे सरकारने त्यांना काहीही त्रास देऊ नये असेही ते म्हणाले. वरील दिवशी शिप्रीच्या किल्ल्याजवळ सायंकाळी त्यांची फाशी पाहण्यास शेकडो हिंदी आणि युरोपियन लोक जमले होते. तिसऱ्या बंगाली युरोपियन पलटणींच्या पहाऱ्यात साखळदंडांनी जखडलेल्या स्थितीत त्यांना वधस्तंभाकडे नेण्यात आले. ते स्वत:च त्याच्या पायऱ्या चढून गेले. त्यांचे हातपाय बांधण्यासाठी तेथील मां [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/tipe3.jpg [postimage] => /2019/05/tipe3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 May 2019 [post_author] => 2289 [display_name] => वि. श्री. जोशी [Post_Tags] => इतिहास,दीर्घा,वि. श्री. जोशी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2370] => Array ( [PostID] => 10884 [post_title] => माझी शाळा, मराठी शाळा - अ.भि.गोरेगावकर इंग्लिश स्कूल [post_content] => [post_excerpt] => हो, मुंबईतही प्रयोगशील मराठी शाळा आहेत बरं! [post_shortcontent] =>

मराठी माध्यमाची शाळा असली तरीही इंग्रजी अवगत असण्याची काळाची गरज लक्षात घेऊन शाळेत त्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. सुजया फाउंडेशन या संस्थेचा मराठी शाळांमधील मुलांचे इंग्रजी चांगले होण्यासाठीचा विशेष प्रोग्राम आहे. त्याचे प्रशिक्षण शिक्षकांनी घेतले आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने शिकता यावं असा त्यांचा Online Programme आहे. त्यासाठी संगणक कक्षात जाऊन मुले आपापली उसंत घेऊन ही भाषा शिकतात. तिथे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकाव्यतिरिक्त वेगळी व्यक्ती उपलब्ध असते. ही व्यक्ती वर्षभर मुलांबरोबर Spoken English वर काम करते. या व्यक्तीची English Trainer म्हणून संस्थेने नेमणूक केलेली आहे. मुलं वर्षभर जे शिकतात त्याचे पालकांसमोर वर्षाखेरीस सादरीकरण करतात. मराठी माध्यमात शिकूनही आत्मविश्वासाने, उत्तम रीतीने मुलं संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीतून सादर करतात. यामुळेच दरवर्षी होणारे १५ ऑगस्टचे प्रकल्पही अलीकडे मुलं इंग्रजीतून सादर करू लागली आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध गायिका साधना सरगम, भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारा कॅ. अमोल यादव, आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीची पंच असलेली आरती बारी असे माजी विद्यार्थी लाभलेली आमची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. तसेच वैद्यकीय, पत्रकारिता, नाटक इ. क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. दि शिक्षण मंडळ, गोर [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/A-B-Goregaokar-English-Scho.jpg [postimage] => /2019/05/A-B-Goregaokar-English-Scho.jpg [userfirstname] => Kshama [userlastname] => Prabhu [post_date] => 23 May 2019 [post_author] => 2279 [display_name] => क्षमा प्रभू [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2371] => Array ( [PostID] => 10960 [post_title] => ७१ वा कान महोत्सव – २०१८ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

७१ वा कान महोत्सव – २०१८

७१ वा कान महोत्सव – २०१८

-    रेखा देशपांडे संपर्क साधनांनी आणि प्रसार माध्यमांनी अवघ्या जगातील यच्चयावत घडामोडींना सामावून घेतलं आहे. कोणत्याही देशातील कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण बातमी आता फक्त त्या विशिष्ट देशाची उरलेली नसते. इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या धडपडीत असलेली वृत्तपत्रसृष्टी आता जागतिक घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर रस घेताना दिसते. काही वर्षांपूर्वी अगदी आपल्या महत्त्वाच्या चित्रपटविषयक नियतकालिकांनाही कान महोत्सवाची दखल घ्यावीशी वाटत नसे. पण आज मात्र अगदी सगळी सगळी वृत्तपत्रं मे महिन्यात कान चित्रपट महोत्सवातल्या रेड कार्पेटवर डोळे खिळवून असतात. रेड कार्पेटचं ग्लॅमर, रेड कार्पेटवर ल`ओरिअलची ब्रँड एम्बॅसॅडर ऐश्वर्या राय ( मुळात ती ल`ओरिअलची ब्रँड एम्बॅसॅडर आहे याचा आम्हा भारतीयांना कोण अभिमान!) कोणत्या रंगाच्या किती घेराच्या इव्हिनिंग गाऊनमध्ये येणार, तिच्या व्यतिरिक्त बॉलीवूडच्या आणखी कोणत्या भारतीय अभिनेत्री कोणत्या पोषाखात रेड कार्पेटवर चालणार, याच्याच चर्चा कान महोत्सव म्हटलं की प्रसार माध्यमांतून रंगताना दिसतात. पण रेड कार्पेट हे कान महोत्सवाचं फक्त दर्शनी पान आहे. प्रत्यक्ष पायऱ्या चढून ग्रँड थिएटर ल्युमिएच्या आत शिरलं की पंधरा दिवस जगभरातल्या निवडक चित्रपटांचा, त्याबरोबरच त्या संकुलातल्याच शेजारच्या देबूसीमध्ये आणि इतर अनेकानेक लहान-मोठ्या थिएटर्समधून प्रदर्शित होणारे चित्रपट, दोन मजल्यांवर मिळून सजलेलं विशाल फिल्म मार्केट, परिसरातच फ्रेंच रिव्हिएराला लगटून उभी राहिलेली वेगवेगळ्या देशांची पॅव्हिलियन्स, संकुलात पत्रकारांसाठी खास असलेल्या प्रे [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Cannes-Film-Festival1.jpg [postimage] => /2019/05/Cannes-Film-Festival1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2372] => Array ( [PostID] => 10928 [post_title] => लेखणीची दहशत [post_content] => [post_excerpt] => हा एक नवाच ताप झाला होता. जर कुणा बऱ्यापैकी नाव असलेल्या लेखकाचं कुठलंही नवं पुस्तक बाजारात यायचं झालं, की मोठा समारंभ कररून आलं पाहिजे, असा शिरस्ता झाला होता. रस्ता जितके तास बंद होईल तितकं ते पुस्तक चर्चेत राहायचं. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या तालावर पुस्तकातला काही भाग वाचून दाखवणे, गेस्ट अपीअरन्स म्हणून इतर लेखकांकडून स्टेजवर हाणामारीयुक्त चर्चा घडवून आणणे, पुस्तकातल्या पानांची दहीहंडी करून ती जुन्याजाणत्या लेखक मंडळांकडून फोडणे असले थिल्लर प्रकार सर्रास झाल होते. नवरात्रीत स्पीकरवर एखाद्या कादंबरीचं प्रकरण वाचत त्यावर तासन्तास झुलणाऱ्या पोरी आणि गणपतीत डीजेच्या तालावर पुस्तकाची परीक्षणे वाचणारी पोरं कमी होती की काय, म्हणून हे नवीन फॅड आलं होतं. [post_shortcontent] => लेखणीची दहशत ??? खरच ??? साहित्य आणि साहित्यिकांच्या नावाची,साहित्य प्रकारांची दहशत पसरू शकते ??? साहित्याची घेतलेली ही मजेदार फिरकी वाचकांच्या चेहऱ्यावर हास्यची रेषा नक्की उमटवते.आवाजच्या दिवाळी अंकात समाज माध्यमांवरील लोकप्रिय लेखक ज्युनियर ब्रह्मे यांच्या खुमासदार शैलीतील ही लेखणीची दहशत’ निवडक दिवाळीमध्ये हास्यरंग भरण्यासाठी. आवाज   ---- गेली ६८ वर्षे सातत्याने मराठी वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि ऐन दिवाळीत विनोदाचे फटाके फोडणारे वाचकप्रिय मासीक म्हणजे ‘आवाज’. मधुकर पाटकरांनी सुरू केलेला आवाज आजही आपली हसवण्याची परंपरा अखंडपणे चालवत वाचकांची करमणूक करतो आहे.आवाजने दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ केवळ प्रेक्षणियच नसते तर खदखदा हसवणारे असते याची जाणीव करुन देताना वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातूनच अफलातून खिडकी चित्रांचा जन्म झाला. आवाजची हास्य यात्रा संपादक – प्रकाशक भारतभूषण पाटकर हे तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत.गजू तायडे आवाजचे संपादकीय सल्लागार आहेत.२०१८ च्या आवाजमध्ये मुकुंद टाकसाळे, संतोष पवार,सौ.मंगला गोडबोले,विजय कापडी,श्रीकांत बोजेवार,सुधीर सुखटणकर,विनय खंडागळे,प्रभाकर भोगले इ.चे विनोदी साहित्य जसे वाचकांना भरभरुन हसवते त्याचप्रमाणे प्रभाकर वाईरकर,प्रभाकर झळके,संजय मिस्त्री,विवेक मेहेत्रे,जयवंत काकडे,महेश भावसार यांच्या हास्यचित्र मालिका आणि विकास सबनिस,कंदिकटला,बाबु गंजेवार,रणजित देवकुळे,सुरेश राऊत(सुदंश) यांची हास्य चित्रे आवाजची रंगत वाढवतात.शिवाय खास आवाजच्या शैलीतील बेलेकर ज्ञानेश यांची घडी चित्रे आहेतच. लेखणीची दहशत लेखक – ज्युनियर ब्रह्मे< [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Awaj-Cover.jpg [postimage] => /2019/05/Awaj-Cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 May 2019 [post_author] => 2281 [display_name] => ज्युनियर ब्रह्मे [Post_Tags] => आवाज,ज्युनियर ब्रह्मे,विनोदी कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2373] => Array ( [PostID] => 10352 [post_title] => आपण तेच, आपले प्रश्न, मानसिकताही तीच! [post_content] => [post_excerpt] => सध्यांच्या शिक्षणांतल्या विद्यार्थ्याच्या एक धड ना भाराभर चिंध्या असल्याने तो फक्त बोलण्यांत पटाईत, हातून काम होणार नाही. [post_shortcontent] => बदल हाच नियम आहे, असे आपण भले म्हणत राहू, प्नत्यक्षात, अनेक बाबतीत वर्षानुवर्षे बदल न होणे हाच आपल्याकडे खरा नियम आहे. गेले दोन महिने आपण देशापुढील प्रश्नांबाबत ऐकतो आहोत, त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे, असं दिसतं. जून १९५३ साली प्रसिद्ध झालेल्या या प्रस्तुत लेखात लेखक म्हणतो, 'आपल्या महाराष्ट्रांत  दुष्काळ, रोगराई, बेकारी अशी तीन दुःखे आहेत.' मराठी माणूस नोकरीच्या नाहक मागे लागतो, व्यवसायाकडे जात नाही, अशी तक्रार आपण आजही करतोच, प्रस्तुत लेखक म्हणतो, 'शाळामास्तर होऊन किंवा सरकारी नोकऱ्या करून संपत्ती मिळणार नाही. ती मिळविण्यासाठी आपण व्यापारी बनले पाहिजे.' म्हणजे गेली अनेक वर्षे, आपण तेच, आपले प्रश्न-आपली मानसिकताही तीच! बेकारी-निवारणाची एक दिशा (मूळ शीर्षक) अंक – एकता, जून १९५३ आपल्या भारताला स्वराज्यप्राप्ती १५-८-१९४७ या दिवशी झाली. त्याचे आधी ज्या स्वराज्याची व त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाची आपण चातकाप्रमाणे वाट पाहात होतो, ज्याच्या प्राप्तीसाठी आपण हाल भोगले, अपमान सोसले व स्वार्थत्याग केला ते सौख्य आपणाला स्वराज्यप्राप्तीनंतर मिळावयास हवे पण ते न मिळता उलट नाना यातना प्राप्त झाल्यामुळे सारखे झगडावेच लागत आहे. याचे कारण काय? कोणत्या मार्गाने गेले असता आपणांस सौख्यलाभ होईल? हा नवा प्रश्र्न सांप्रत आपल्यापुढे उभा राहिला आहे व तो सोडविल्यावाचून गत्यंतर नाही असे झाले आहे. भारतांत दुष्काळ व रोगराई अशी दोन दुःखे पण आपल्या महाराष्ट्रांत मात्र दुष्काळ, रोगराई, बेकारी अशी तीन दुःखे आहेत. कारण व्यापारी होण्यावर किंवा वणिग्वृत्ती, वाणिज्यवृत्तीवर महाराष्ट्राइतका बहिष्कार कोणत्याच प्रांताने घातला नसेल. दु [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/tt.jpg [postimage] => /2019/05/tt.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 May 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => समाजकारण,पुनश्च,एकता [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2374] => Array ( [PostID] => 10860 [post_title] => दिवस तुझे हे ‘बंद’ पडायचे... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => राऊंड अप दिवस तुझे हे ‘बंद’ पडायचे... दिलीप ठाकूर मुंबई आणि अगदी महाराष्ट्रात काय, देशाच्याही शहरी अथवा ग्रामीण भागात एकादे जुने सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह बंद झाल्याच्या वास्तवाने अचंबित अथवा एकदम भावूक वगैरे होण्याचे दिवस एव्हाना मागे पडलेत. हां, ती एका दिवसाची बातमी असते आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा 'अशा एकपडदा चित्रपटगृहांचे भवितव्य काय?' असा प्रश्न चर्चेत येतो. त्या बंद पडलेल्या थिएटरचा हुकमी प्रेक्षकवर्ग थोडासा उदास होत आपल्या आठवणीत हरवून जातो इतकेच.... मध्य मुंबईतील सत्तर वर्षे जुने ‘चित्रा’ हे चित्रपटगृह बंद झाल्याच्या वास्तवाने पुन्हा तेच तर घडले. गेल्या काही वर्षात चर्चगेटचे  इरॉस बंद आहे ( ते कायमस्वरुपी बंद राहणार की पुन्हा सुरु करणार हे स्पष्ट होत नाही. पण परिस्थिती त्याच दिशेने चाललीय.) कुलाबा येथील रिगल बंद करायला परवानगी मागत आहेत. दादरचे शारदा दीड वर्षांपूर्वी बंद झाले आहे.  बोरिवलीतील जया, डायमंड ही थिएटर्स बंद पडल्याची साधी प्रतिक्रियाही उमटली नाही, हे आश्चर्यकारक आहे. मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडायला नेमकी सुरुवात झाली ती, १९७२ साली मुंबईत छोट्या पडद्याचे अर्थात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर, हे फार कोणाच्या लक्षातच येत नाही. त्याचवर्षी गिरगावातील मॅजेस्टिक, बोरिबंदरचे रेक्स, माटुंगा परिसरातील श्री आणि रिव्होली, मग १९७३ साली दादरचे ब्रॉडवे बंद झाले. मुंबईतील जागांचे वाढते भाव हेच ही जुनी थिएटर्स बंद होण्यामागचे कारण असल्याचे तेंव्हा म्हटले गेले. बराच काळ तेच कारण उगाळले गेले. १९८२ साली दूरदर्शन रंगीत झाले व व्हिडिओ आला. दशकभराने उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची गरज थोडी  थोड [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/chitra.jpg [postimage] => /2019/05/chitra.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2375] => Array ( [PostID] => 10864 [post_title] => वामन स्मृती .... [post_content] => [post_excerpt] => चिन्ह नाटक तर पार डोक्यात घुसलेले होते , कारण माझ्या भोवती एक चिन्ह सारखेच पण वेगळे प्रकरण घडत होते [post_shortcontent] => ७ मे ला वामन तावडे गेले, काल बोरीवलीला प्रबोधनकारमध्ये त्यांची स्मृती सभा घेतली , मोजकेच परंतु जवळचे लोक तेथे होते. इथे मी कोणाचीही नावे मुद्दाम घेत नाही कारण सर्वच वामन याचे जवळचे होते. खूप आठवणी निघाल्या अगदी छिन्न पासून ते कालपरवा पर्यंत . प्रत्येकाला वामन वेगवेगळा दिसत होता एक कॅलडिस्कोपप्रमाणे त्याचे गुणदोष सगळ्यावर खूप चर्चा झाली अनेकांनी आपले अनुभव सांगितलेकाल जर वामन तेथे असता तर सॉलिड खुश झाला असता आपण कोणीतरी आहोत हे त्याला पटले असते. अनेकजण बोलत होते माझी आणि वामन तवडेची भेट चिन्ह नाटक चालू होते नाटक झाल्यावर मी ग्रीनरूममध्ये गेलो बरीच गर्दी होती माझा मित्र प्रवीण दवणे म्हणाला हेच ते वामन तावडे, बुटका , लहानखुरा माणूस केस अस्ताव्यस्त चेहराच सांगत होता त्याचे विमान नुकतेच लँड झालेले असेल किंवा होत असेल. हे वामनाचे पाहिले दर्शन मला झाले. चिन्ह नाटक तर पार डोक्यात घुसलेले होते , कारण माझ्या भोवती एक चिन्ह  सारखेच पण वेगळे प्रकरण घडत होते. म्हणून मला ते खूप अस्वस्थ करून गेले. तसे ते नाटक डोक्यात घुसलेच होते. त्यानंतर २५ वर्षाने परत वामन भेटला तो पांढऱ्या टोपीत मराठी ग्रंथसंग्रहालयात , हे वामन तावडे माझा मित्र गोकुळने ओळख करून दिली आम्ही एकत्र काम करतो , त्याची रज्जू पुस्तकावर सही घेतली. परत मध्ये काही वर्षे गेली आणि महेंद्र तेरेदेसाईमुळे ओळख वाढली , त्याचबरोबर फेसबुक मुळे जास्त. माझ्या डोबिवलीच्या घरी माझ्या स्वाक्षरीच्या घरात स्वाक्षरी केली , म्हटले एक स्केच काढा त्याने ते स्केचकाढले आणि मी ते fb वर टाकले , व्हाट्स अप वर टाकले सकाळीच फोन वामनाचाआयला तू मला एकदम फेमस केलेस खूप लोक मेसेज करत आहेत फोन करत आहेत. मी भाव खाऊन म्हणालो मग तुमच्या सारख्या ग्रेट माणसाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/waman-tawde.jpg [postimage] => /2019/05/waman-tawde.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 May 2019 [post_author] => 715 [display_name] => सतीश चाफेकर [Post_Tags] => मृत्युलेख​,सतीश चाफेकर,वामन तावडे,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2376] => Array ( [PostID] => 10685 [post_title] => संपादकीय - ‘लाव रे तो व्हीडिओ!’ अर्थात, राजकारणाची बदलती भाषा [post_content] => [post_excerpt] => ‘लाव रे तो व्हीडिओ’ या वाक्याला आताच लाक्षणिक अर्थ प्राप्त झाला आहे. [post_shortcontent] => राजकारणाच्या भाषेचा अभ्यास करताना राजकीय नेत्यांची बदललेली भाषा व भाषाशैलीही विचारात घ्यावी लागेल. राजकारणात कोण, कुठे, काय, कोणाशी, कसा बोलतो याचाही अभ्यास झाला पाहिजे. यूट्यूबवर राजकीय नेत्यांच्या भाषणाचे नमुने उपलब्ध आहेत. त्यांचा शैलीनिष्ठ अभ्यास होऊ शकतो. एका वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांतील भाषणांचा अभ्यास करून ते कोणते शब्द वापरतात, त्यांची वारंवारिता किती, स्वतःविषयी किती बोलतात, कोणते मुद्दे मांडतात आदींचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की मोदींनी एकूण ३५ सभांमध्ये ‘मोदी’ हा शब्द १७६ वेळा, ‘गरीब’ हा शब्द १७३ वेळा तर ‘किसान’ हा शब्द १२४ वेळा उच्चारला. मात्र ‘रोजगार’ हा शब्द त्यांच्या भाषणात फक्त ७ वेळा आला. अशा प्रकारे इतरही नेत्यांच्या भाषणांचा अभ्यास होऊ शकतो. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही काही शब्द वारंवार आढळतात. उदा. हिंदू, मर्द, मावळे, वाघ, हिंमत, औलाद, पाकडे इ. शहरी नेत्यांप्रमाणे ग्रामीण भागातून उदयास येणाऱ्या नेत्यांच्या तोंडीही नव्या वळणाची आणि नव्या शब्दप्रयोगांची भाषा आढळते. प्रादेशिक बोलींच्या प्रभावातून बोलली जाणारी ही भाषा प्रमाण मराठीला निश्चितच समृद्ध करणार आहे... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाषेचे राजकारण असते तशी राजकारणाची भाषा असते. ह्या भाषेचे विविध विभ्रम आणि बदलणारे रंग आपल्याला निवडणूक प्रचारात पाहायला मिळतात. इच्छा असो वा नसो निवडणूक ही सर्वांन [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/लाव-रे-तो-व्हिडिओ-इमेज.jpg [postimage] => /2019/05/लाव-रे-तो-व्हिडिओ-इमेज.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 20 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2377] => Array ( [PostID] => 10848 [post_title] => माणसांनी हरवलेली माया [post_content] => [post_excerpt] => त्या सगळ्याकडे बघताना मन विषण्णतेने भरून गेले. जी संस्कारित होते तिला संस्कृती म्हणतात; पण खरेतर जी सतत चालू राहते. जिला सातत्या असते तिलाच संस्कृती म्हणायला पाहिजे. जिथे माणसे नाहीत तिथे कसली आली आहे संस्कृती? तिथे नुसते दगड आणि माती. हे अवशेष जतन करून ठेवले आहेत खरे, पण ती माणसे तिथे असती तरच त्यांना अर्थ होता. काही तुरळक माया वस्त्या शिल्लक असतील आणि जुन्या लोकांचे संकरित वंशज तिथे राहत असतील, पण ते खरे लोक मात्र काळाच्या उदरात गडप झालेले आहेत. आणि त्यांच्याबरोबरच त्यांची सगळी समजूत, त्यांची भाषा,  त्यांचे साहित्य, त्यांची गाणी, त्यांचे अध्यात्म, त्यांचा जगाविषयीचा दृष्टिकोन हे सगळेच नाहीसे झालेले आहे. हे लोक आज असते तर किती बहार आली असती! [post_shortcontent] => हजारो वर्षांपूर्वी इतर जगापासून दूर, काहिशा एकाकी अवस्थेत एक मानवी संस्कृती उदयाला आली ,चांगली हजार वर्षे विकसित झाली, उत्तम रस्ते बांधण्यापासून ते आकाशातील ग्रह गोलांचे निरिक्षण करुन पंचांग करण्यापर्यंत आणि भव्य वास्तु उभारण्यापर्यंत प्रगत झालेली ही संस्कृती म्हणजे अमेरिका खंडातील माया संस्कृती. मात्र आज ह्या संस्कृतीच्या खुणा फक्त त्यांच्या दगडी बांधकामातून शिल्लक राहिल्या आहेत.का झालं असं?  जी माणसंच शिल्लक नाहीत त्यांच्य़ा संस्कृतीबद्दल माया वाटू शकते का ? याचा अलिप्त आत्मियतेने वेध घेणारा मिलिंद बोकील यांचा मौज मधला लेख ‘माणसांनी हरवलेली माया” मिलिंद बोकील --- पुणे विद्यापिठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे मिलिंद बोकील मराठी वाचकांना परिचीत आहेत ते आशयघन,मानवी नातेसंबंधांचे आणि बदलत्या जीवनशैलीचे पैलू आपल्या कथा,कादंबऱ्यांमधून उलगडणारे लेखक  म्हणून.‘कातकरी – विकास की विस्थापन’ असा प्रबंध संशोधन करुन लिहीणारे बोकील नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन व उपजिवीका,आदिवासी व ग्रामीण समस्या,लैंगिगताविषयक समस्या,आपत्ती व्यवस्थापन या विषयांमध्ये काम करतात.शाळा,समुद्र,गवत्या,एकम,मार्ग या त्यांच्या कादंबऱ्या आणि उदकाचिया आर्ती,झेन गार्डन हे कथासंग्रह प्रसिध्द आहेत.तसेच गांधी,विनोबा आणि जयप्रकाश,गोष्ट मेंढा गावाची,साहित्य भाषा आणि समाज मार्ग, वाटा आणि मुक्काम,समुद्रापारचे समाज ही त्यांची अन्य पुस्तके प्रकाशित आहेत. मौज  -- [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 May 2019 [post_author] => 2277 [display_name] => मिलिंद बोकिल [Post_Tags] => मौज,मिलिंद बोकील,संस्कृती,माया संस्कृती,मेक्सिको,चिचेन इत्झा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2378] => Array ( [PostID] => 10845 [post_title] => रवी जाधव: मराठी सिनेमाचे ‘कोडे’ सोडवलेला माणूस! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => रवी जाधव: मराठी सिनेमाचे ‘कोडे’ सोडवलेला माणूस! लेखक-अभय साळवी रवी जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत अगदी या नावाच्या ‘नाव’ होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच मानाचं ठरलं आहे. गेल्या दशकभरात मराठी चित्रपट व्यवसायाला जे अधूनमधून चांगले दिवस आले आहेत, त्यात रवी जाधव हे ठळक नाव पुढे येतं... विषयापासून, त्याच्या हाताळणीसकट सिनेमाच्या एकूण मार्केटिंगसह जे व्यावसायिक गणित रवी जाधव या दिग्दर्शकाला उमजलं आहे ते कदाचित मराठीत दुसऱ्या कुठल्याच सिनेकर्त्याला उमजलेलं नाही! ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ सारखे सिनेमे मुळात व्यावसायीक ढंगात बसणारे कुणालाच वाटले नसावे पण इथे कथानक मांडण्याची पद्धत काहीशी प्रायोगिक आणि व्यावसायिक या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारी होती. दोन्ही सिनेमांमध्ये कलेबद्दल असलेली भावना अशी काहीशी वैश्विक होती की प्रेक्षकाला प्रायोगिक, व्यावसायिक या सर्व भेदांपलीकडे ते सिनेमे भिडले, आजही भिडतात. हेच तंत्र रवी जाधवांच्या सिनेमांची स्वतःची एक ओळख निर्माण करतं. एकीकडे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची पार्श्वभूमी आणि त्याच सोबत जाहिरीतीच्या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव, इथेही दोन वेगळे टोक, दोन वेगळे प्रवाह या माणसाच्या व्यक्तीमत्वात एकाच वेळी दिसून येतात! यातलाच एक प्रवाह त्यांच्याकडून ‘न्यूड’ सारखा सिनेमा तयार करून घेतो आणि दुसरा आपण निर्माण केलेल्या कुठल्याही कलाकृतीला योग्य प्रेक्षकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्याचं कसब सिद्ध करतो! ‘बालक पालक’ या सिनेमात विषय सहसा एखाद्या प्रायोगिक सिनेमात असावा तसा धाडसी होता मात्र त्याची हाताळणी पूर्णतः सर्व सामान्य प्रेक्षकांच्या परिचयाची आणि आवडीची होती. ‘बालक पालक’ आला तेव्हा जी काही हवा त्या सिनेमाभोवती निर्माण झाली होती त् [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Ravi-Jadhav.jpg [postimage] => /2019/05/Ravi-Jadhav.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2379] => Array ( [PostID] => 10789 [post_title] => ‘शून्य ते शिखर’ [post_content] => [post_excerpt] => आपण जो अपयशाचा शून्य मानतो तिला त्यांनी आशादायक सुरुवात मानली. त्याला न्यूनाची छटा नव्हती आणि ‘मी शिखर गाठलंय’ असा कोणाचाच दावा नव्हता. [post_shortcontent] =>

डिसेंबरमध्ये ठाणे येथे झालेला ‘वेध’ ‘शून्य ते शिखर’ ह्या सूत्राभोवती गुंफलेला होता. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील अफाट माणसं भन्नाट विचारांची पोती घेऊन जादुगारासारखी समोर आली..

डिसेंबरमध्ये ठाणे येथे झालेला ‘वेध’ची सुरुवात सुरेल झाली. ‘वेध गीत’ आपल्याला खिळवून ठेवतं.  यंदा ‘वेध’गीताची कडवी ‘शून्य ते शिखर’ ह्या सूत्राभोवती फिरणारी होती. सुरुवातीलाच दोन सत्रांची मेजवानी मिळाली. पहिले सत्र होते, दीपक घैसास यांचे. त्यांचे खास वाक्य म्हणजे, ‘शून्य एक सुरवात असते. आपण शून्याला उगाच कमी दर्जा देतो. पण शून्य एक प्रेरणास्थान असते पुढच्या साऱ्या गणतीचे. शून्य म्हणजे पूर्णत्व आहे. १ ते ९ ह्यांतच सामावलेले विश्व शून्यामुळे असंख्य झाले आहे. शून्याने गुणले तर शून्य राहतो पण भागले तर अथांग होतो.’ व्वा! एकदम विचारात गुंतवल त्यांच्या या वाक्यांनी!  आणि सगळ्यात आवडला तो ‘25% Rule’. काही ठराविक कालावधीनंतर आपल्या कामाच्या स्वरुपात २५% बदल करायचा.त्यामुळे आपण स्वतःला आजमावतो आणि त्याचबरोबर नवे शिकत जातो, वाढत जातो, मोठे होतो. दुसरं बीजसत्र होतं- हिंदी चित्रपट, मराठी, गुजराती रंगभूमी, मालिका ह्यांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्याचं. त्यांचे गुरू अल्काझी व National School of Drama (NSD) मधले अनुभव फारच छान होते. त्या म्हणाल्या, ”शिखर मानण्यावर असतं. आपलं शिखर पैसा, प्रसिद्धी हेच मानलं तर आपण एक व्यक्ती म्हणून वाढू शकणार नाही. पण जर प्रयत्न किंवा आपला आनंद हे शिखर मानलं तर आपण स्वतःहून नवी शिखरे शोधू, ती सर करण्याचा प्रयत्न करू आणि तेव्हाच आपण समृद्ध होऊ. अनेक वेळा अनेक [caption id="attachment_10791" align [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/2.jpg [postimage] => /2019/05/2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 May 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2380] => Array ( [PostID] => 10347 [post_title] => चला खानांच्या देशांत... [post_content] => [post_excerpt] => खडकावरचे पांढरे डाग म्हणजेच बकासूर-भीमाच्या धुमश्चक्रीत इतस्ततः विखुरलेला गाडाभर भात असे सांगितले जाते. [post_shortcontent] => विदर्भ, मराठवाडा, खानदेश या परिसराकडे पुणे, मुंबई, कोकणातली मंडळी दूरचा प्रदेश म्हणून पाहतात आणि मुंबईपासून दूर म्हणजे जणू सर्वांगीण विकासापासून दूर असलेला प्रदेश असावा असे समजतात. गेली अनेक वर्षे या दृष्टीकोनात फार फरक पडलेला नाही. प्रचंड तापमानात राहणारे लोक, पाण्याच्या टंचाईचा, दुष्काळाचा सामना करत जगणार लोक...एवढंच! प्रवास सुलभ झाल्यामुळे, येणं-जाणं वाढल्यामुळे अगदी साठ सत्तर वर्षांपूर्वी होते तसे गैरसमज आता राहिलेले नाहीत, परंतु समज मात्र आहेतच.  या समजाला छेद देऊ पाहणारा, खानदेशातील सौंदर्याचे, ऐतिहासिक वारशाचे वर्णन करणारा हा लेख मात्र तब्बल साठ वर्षांपूर्वीचा आहे. स्थळांची माहिती देणाऱ्या पुनश्र्चमधील मालिकेअंतर्गत हा लेख- जाऊन जायचं कुठं? तर आगीत आणि फुफाट्यांत. नांव मारे खा-न-दे-श, पण आहे काय तर तापलेली धूळ! पण वाचकहो लेख पुरा वाचा तर खरं आणि मग तुमचं मत काय होतं ते पहा. गाईच्या पावलांत सृष्टी मावावी तसं या छोट्या भूप्रदेशात एक वेगळं सुंदर जग तुम्हाला आढळेल. कोरीव लेणी, गरम झरे, हलते मनोरे, अप्रतिम शिल्पकला, नयनरम्य धबधबा, तलाव, तत्त्वज्ञान मंदिर, सोन्याची खाण, ऐतिहासिक पार्श्वभूमीचे पाठबळ असलेली, वस्तीने लहान पण कीर्तीने मोठी अशी गांवे; दूध, तूप, भाजी आणि फळफळावळ इत्यादींची समृद्धी आणि हे सर्व वैभव एकसमयाच्छेदे करून एखाद्या लहानशा भूप्रदेशांत पहावयाला सांपडले तर वास्तविक त्या प्रदेशाला नंदनवनच म्हणावयाला हवे! पण ते, मान्य नसले तरी निदान ह्या सुंदर वसुंधरेची छोटी प्रतिकृती म्हणून तरी तिचे कौतुक करावयाला काय हरकत आहे? मुंबई राज्यांतील पूर्व खानदेश जिल्हा हा वर उल्लेखिलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींनी समृद्ध आहे आणि म्हणूनच जगाची छोटी प्रतिकृत [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/swinging-towers-of-farkande.jpg [postimage] => /2019/05/swinging-towers-of-farkande.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 May 2019 [post_author] => 2261 [display_name] => स. पु. दाणी [Post_Tags] => स्थललेख,पुनश्च,स. पु. दाणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2381] => Array ( [PostID] => 10822 [post_title] => लहान मुलांचं भावविश्व/ चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => मोठ्यांच्या सिनेमांमधली लहान मुलं हा खूप कठीण विषय आहे. इफ्फीमधले काही सिनेमे पाहताना ते खास जाणवलं. मग तो सिनेमा जपानचा असो की लातिव्हियाचा. महत्त्वाचं   म्हणजे इथे लहान मुलांनामाणसांसारखं वागवलं जात होतं, खेळण्यांसारखं नाही. मात्र, यातही  उठून दिसला तो जपानचा ‘लाईक फादर लाईक सन’ हा सिनेमा

लहान मुलांचं भावविश्व

लहान मुलं म्हणजे एक युनिट नसतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण त्यांनाही लागू पडते. पण  तरीही त्यांचं स्वत:चं एक भावविश्व असतं. त्यांचं स्वत:चं काही म्हणणं असतं. प्रतिक्रिया असते, प्रतिसादही असतो. आपल्यासिनेमाच्या विषयाला अनुसरून दिग्दर्शकाला त्यामध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी काही वेळा स्वत:च्या लहानपणात डोकावून पहावं लागतं, तर कधी आजुबाजूला असलेल्या मुलांमध्ये त्याचा शोध घ्यावा लागतो.गोव्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये असं लहान मुलांचं भावविश्व दाखवणारे काही सिनेमे होते. भिन्न देशांचे, भिन्न विषयांचे. पण त्यात एक साधर्म्य होतंच. हे त्या त्या देशाच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य की दिग्दर्शकाची प्रगल्भता हे ज्याचं त्याने ठरवावं, पण इथे मुलांना माणसांसारखं वागवलं जात होतं. त्यांच्याशी बोलताना खरं बोलायचं असतं, खोटं खोटं किंवा लाडे लाडे नव्हे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्णप्रामाणिकपणे द्यायची असतात हे जणू सिनेमातल्या माणसांसाठी स्वाभाविक होतं. (आपल्याकडच्या सिनेमांमध्ये हे क्वचितच दिसतं. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही आपण मुलांना कुठे समान वागणूक देतो?). उदाहरणार्थ, दिग्दर्शक यॅनिस नॉर्ड्स यांचा ‘मदर आय लव्ह यू’ हा लातिव्हियाचा सिनेमा.  शाळेतल्या पाचवी सहावीतल्या रेमन्ड्स य [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/like-father-like-son.jpg [postimage] => /2019/05/like-father-like-son.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 16 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2382] => Array ( [PostID] => 10648 [post_title] => मराठी मीडियम! (पूर्वार्ध) [post_content] => [post_excerpt] => ‘इंग्रजीत शिकवूनही मुलांची मराठी आम्ही जपू’ हा मराठी भाषकांचा दावा फोल ठरला आहे. [post_shortcontent] =>

मोठ्या इंग्रजी शाळांमधले ‘इंटरव्ह्यू’ मुलांनी छान दयावेत म्हणून मोठ्या शहरांतून आजकाल दुकानंही उघडलीत! इथे पालक आणि मुलं यांना कृत्रिम आणि खोटं-खोटं बोलणं शिकवलं जातं. या सगळ्यात सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्त अशा भाषेपासून आपण मुलांना दूर नेतोय आणि त्यामुळे मुलांची भाषा बेगडी होत चालली आहे. भाषेचं हे बेगडीपण त्यांच्या आयुष्यात झिरपत चाललंय. आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा भाषा हा महत्वाचा घटक असतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण मातृभाषेच्या माध्यमातून होते, हे सत्य बाजूला सारून आपण परक्या भाषेच्या प्रचंड आहारी गेलो. ‘इंग्रजीत शिकवूनही मुलांची मराठी आम्ही जपू’ हा मराठी भाषकांचा दावा फोल ठरला आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज अनपेक्षितपणे एका वाहिनीवर पुन्हा ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट पाहिला. आणि मराठीत थेटपणे मराठी शाळांची बाजू घेणारा चित्रपट उभा राहू शकला नाही याची खंत वाटली. (मध्यंतरी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न ‘घुमा’ या चित्रपटातून आला होता, हे इथे स्मरते.)

‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून आरटीईअंतर्गत बडया शाळांमधून वंचित घटकांमधील मुलांना २५ टक्के आरक्षण हा मुद्दा आला आहे नि त्याचबरोबर सरकारी शाळा जगवण्याचा मुद्दाही आहे. वंचितांच्या कोट्यातून मुलीचा बडया शाळेत प्रवेश घेणारा नायक शिक्षणातल्या दांभिकपणाचा मुखवटा खरवडून काढतो. ए [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/15-3.jpg [postimage] => /2019/05/15-3.jpg [userfirstname] => Veena [userlastname] => [post_date] => 16 May 2019 [post_author] => 2243 [display_name] => डॉ. वीणा सानेकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2383] => Array ( [PostID] => 10815 [post_title] => आदिनाथ कोठारे ने मारली बाजी/ ‘प्रभात’ आयोजित चित्रभारती महोत्सव [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => आदिनाथ कोठारे ने मारली बाजी जगभरात गाजलेले भारतीय चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी ‘प्रभात’ आयोजित चित्रभारती महोत्सव   न्युयॉर्क इंडीयन फिल्म फेस्टीवल – २०१९ मध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे तो स्वत: दिग्दर्शित करीत असलेला पाणी  हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाणी हा चित्रपट मराठवाड्यातील दुष्काळी गावातील एका शेतकऱ्याने पाण्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारीत चित्रपट आहे. आदिनाथ ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. ह्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल्स ही निर्मिती संस्था पाणी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. गेल्या एक वर्षापासून पाणी हा चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त होत असल्याने चर्चेत आहे. जगभरातील विविध नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना मानाचे स्थान आहे. २०१८ ह्या वर्षी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर काही भारतीय चित्रपटांना गौरविण्यात आले तर काही चित्रपट तेथील परिक्षक, समीक्षकांसह प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले. अशा सर्व भारतीय चित्रपट पाहण्याची मेजवानी सिनेरसिकांना मिळणार आहे.  प्रभात चित्र मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा चित्रभारती हा भारतीय चित्रपटांचा महोत्सव यावेळी वेलिंगकर इन्स्टिट्यूट, मांटुंगा येथे दिनांक १४ मे ते १७ मे २०१९ दरम्यान रोज सायंक [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/paani.jpg [postimage] => /2019/05/paani.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2384] => Array ( [PostID] => 10778 [post_title] => जय ‘शक्ति’मान! [post_content] => [post_excerpt] => या अंतराळातल्या उपग्रहाची गोष्ट तशीच आहे. एक तर तो ताशी २८,००० किलोमीटर या भन्नाट वेगानं त्या कक्षेत घिरट्या घालत असतो. परत ती कक्षा अगदी वर्तुळाकार असेलच असं नाही. लंबवर्तुळाकार असली तर कधी तो धरतीच्या जवळ येईल, तर कधी पार दूर निघून जाईल. म्हणजे तो कोणत्याही एका क्षणी नेमका कुठं आहे, हे समजायला हवं. त्यानंतर आपलं क्षेपणास्त्रही त्याच क्षणी तिथंच पोचेल, याची व्यवस्था करायला हवी. [post_shortcontent] =>

आपण जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत, हे भारताने २७ मार्च २०१९ रोजी सिद्ध केले. या प्रकल्पाचे नाव ‘मिशन शक्ती’. A-Sat नावाचे उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्र आपल्या संशोधकांनी विकसित केले. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने केवळ तीन मिनिटांत अचूक वेध घेतला. आतापर्यंत अशी कामगिरी फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच करून दाखवली आहे. आपण जगात चौथे! यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) सिंहाचा वाटा आहे. हे कसे काय शक्य होते संशोधकांना, ते समजून घेऊया.

नाना बातम्या पाहत बसले होते. अंतराळात भ्रमण करणारं उपग्रह नष्ट करणारं एक नवीन क्षेपणास्त्र आपल्या वैज्ञानिकांनी तयार केल्याची माहिती पंतप्रधान देशाला देत होते. तोच उघड्या दारातून एखादं क्षेपणास्त्र घुसावं तशी चिंगीची टोळी त्यांच्या घरात घुसली. ''नाना, नाना, हा चंदू बघा काय सांगतोय. आपल्या एका उपग्रहावर हल्ला झालाय आणि तो मोडून पडलाय!” चिंगीनं जोरजोरात विचारलं. ते करतानाही तिला दम लागला होता. ''खरंच आहे ते.” ''पण का? तो उपग्रह तिथं नेऊन ठेवण्यासाठी किती खर्च येतो, किती जणांना मेहनत करावी लागते. आणि त्याचे आता आपणच तुकडे तुकडे करायचे. कशासाठी नाना?” मिंटीनं कळकळीनं विचारलं. ''मला एक सांगा, तुम्ही अलीकडच्या काही बातम्या वाचल्या असतीलच. छुपे कॅमेरे लावून आपली नको तसली छायाचित्रं काही गुंड घेत असतात. सम [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/errrr.jpg [postimage] => /2019/05/errrr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 May 2019 [post_author] => 2265 [display_name] => डॉ. बाळ फोंडके [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2385] => Array ( [PostID] => 10625 [post_title] => मराठीसाठी व्यापक लोकलढ्याची गरज [post_content] => [post_excerpt] => मराठीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारला भाग पाडावे म्हणून आपणही या लोकलढ्यात सामील होणार? [post_shortcontent] =>

आम्हीच तेवढे वर्षानुवर्षे मराठीच्या अनुशेषाबाबत सरकारला विचारत राहणे व निराश होणे हे थांबवून आता या बाबतच्या राजकीय – शासकीय उदासीनतेचा निकाल लावून तिचे रूपांतर मराठीसाठीची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ करण्याची नितांत गरज आहे. तसे करायचे तर मराठी भाषिक समाजालाच, त्यातही ज्या कोट्यवधी बहुसंख्य - बहुजन समाजाची मराठी ही बोली भाषा आहे, त्यालाच कृतिशीलतेने उठून उभे राहण्याची, उभे करण्याची व दक्षिणेतील द्रविड कुळातल्या बहुजनांनी आपापल्या भाषांनाच बहुजन विकासाचे साधन मानून, भाषेचे जसे सक्षम व समर्थ राजकारण तळमळीने, कळकळीने केले त्या दिशेने वळते करण्याची वेळ आता आली आहे. मराठी ही रोजगाराची, विकासाच्या संधींची, उन्नतीची, आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची,विचारप्रसाराची भाषा होणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्यासाठी बळकटीने उभ्या असणे अत्यावश्यक बनले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘मराठी शिकवण्यासाठी मराठी पदवीची अट नाही’, अशा अर्थाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने घेतल्याचे मागे प्रकाशित झाले होते. असा पूर्णपणे अविवेकी व मराठी पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त अशांची बेरोजगारी वाढवणारा आणि मराठीची अधिकृतरित्या अवहेलना करणारा, सोबतच मराठी भाषा ही कोणीही, कशीही शिकवली तरी काहीच बिघडणार नाही असा संदेश देत, मराठीचे रूप, स्वरूप, संरचना आणि तिची व मराठी भाष [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/व्यंगचित्र-१०0001.jpg [postimage] => /2019/05/व्यंगचित्र-१०0001.jpg [userfirstname] => Shripad [userlastname] => Joshi [post_date] => 13 May 2019 [post_author] => 2240 [display_name] => डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2386] => Array ( [PostID] => 10735 [post_title] => आदिम गुहेच्या अंधारात [post_content] => [post_excerpt] => मी रात्रभर विचार करत होतो. ही गुहा सोडून गावात घर बांधायचं का? बदललेल्या जगात मिसळून जायचं का? आपल्या हाताची बोटं यंत्रावर धरून आधार कार्ड काढायचं का? मतदान कार्ड खिशात असलं म्हणजे अर्धा तिकिटात एस.टी.तून आपल्याला हिंडता येईल. ते काढायचं का? माझ्या तीन पिढ्यांनी कोणालाच मतदान केलं नव्हतं. म्हणजे कोणी आमच्या गुहेपर्यंत मत मागायलाच आलं नव्हतं. शाळेचा दाखला असला तरच जातीचा दाखला मिळणार होता. तीन पिढ्यांत कोणी शाळेतच गेलं नाही. आमच्या पिढ्यांनी खडे ठेवून गायी-म्हशी मोजल्या होत्या. [post_shortcontent] => रानावनात भटकणारा माणूस आधी गुहेत स्थिरावला आणि मग त्याने दगड मातीचा निवारा बांधला,पुढे आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर आपलं जगणं अधीक सुखदायी,सोप आणि आरामदायी करण्याचे अनेक मार्ग त्याने शोधून काढले.पण या प्रवासात तो निसर्गापासून चांगलाच दूर आलाय.अशा वेळी आजही गुहेतलं आदिम जगणं खुशीनं स्विकारून नागर जीवनशैलीकडे पाठ फिरवलेल्या एका अनोख्या पण अस्सल निसर्गपुत्राची ही ओळख. अनिल साबळे यांनी ऋतुरंगच्या दिवाळी अंकातून करुन दिलेली. ‘ऋतुरंग’   ----- समाजभान आणि आत्मभान यांची सम साधत दरवर्षी विशिष्ट विषय घेऊन प्रकाशित होणारा दिवाळी अंक म्हणजे अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’. दरवर्षी एक विषय, एक संकल्पना घेऊन ऋतुरंग प्रकाशित केला जातो.गेल्या २५ वर्षांमध्ये या अंकाबरोबर लेखक म्हणून गिरिश कुबेर,अमृता सुभाष,फ्रान्सिस दिब्रेटो,यशवंतराव गडाख,अण्णा हजारे,शरद पवार,सुहास बहुलकर,उर्मिला पवार,कुमार केतकर,अंबरिश मिश्र असे सुमारे सहाशे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जोडले गेले आहेत.ऋतुरंगचे वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत ऋतुरंगमधील साहित्याची सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.यात ‘निवडक ऋतुरंग’ आणि ‘ऐवज’ अशा संपादनांचा जसा समावेश आहे त्याचप्रमाणे ‘नापास मुलांची गोष्ट’, हाती ज्यांच्या शून्य होते’मद्य नव्हे, हे मंतरलेले पाणी’ यांचा समावेश आहे.  २०१८ च्या ऋतुरंगची संकल्पना आहे ‘बीज अंकुरे अंकुरे ’ .या अंकामध्ये गिरिश कुबेर, मेघना गुलजार(शब्दांकन– [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Ruturang.jpg [postimage] => /2019/05/Ruturang.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 May 2019 [post_author] => 2258 [display_name] => अनिल साबळे [Post_Tags] => ऋतुरंग,व्यक्तिचित्र,व्यक्ती परिचय,अनिल साबळे,दगडू माळी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2387] => Array ( [PostID] => 10724 [post_title] => सावट आणि त्यावरचा उपाय [post_content] => [post_excerpt] => मराठी नियतकालिकांच्या दुनियेत काय चाललंय याचा मासिक लेखाजोखा... [post_shortcontent] => पुनश्च हा उपक्रम मराठी नियतकालिकांबद्दल आहे. फक्त आपण त्यात गेल्या दीडशे वर्षातली नियतकालिके आणि त्यातील लेख गृहीत धरतो. मग मनात आलं सध्याच्या मराठी नियतकालिकांतही काय काय वाचनीय आहे याचा एक मासिक लेखाजोखा घ्यावा. पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी हे काम करायला आनंदाने तयार झाले. आता यापुढे दर महिन्याला आपण त्यांच्याकडून एक लेख पुनश्चसाठी खास लिहून घेणार आहोत. निरनिराळ्या मराठी नियतकालिकांतील लेखांबद्दल त्यात माहिती असेल.या मालिकेतील पहिला लेख... --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक ऋतुचं काहीतरी कमी-जास्त असतंच. डावं-उडवं देखील असतं. पण उन्हाळ्याबाबत आपण जास्त तक्रार करत असतो. “यंदा जरा जास्तच गरम होतय” असं आपण दरवर्षी म्हणत असतो. माणसाचा तो स्वभाव असतो. खरं तर सालाबादप्रमाणे म्हणावं असाच उन्हाळा असतो. तो सहन करण्याची सहनशीलता आपली कमी झालेली असते ही वस्तुस्थिती असते. पण सालोसाल हेच घडत असतं. ह्या उन्हाळ्याबरोबरच येते ती पाणीटंचाई आणि दुष्काळाचं सावट! गेली कित्येक वर्षे आपण हेच घघेकत आलोय पण त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न किती होताना दिसतात? अर्थात कुणी प्रयत्नच करत नाही असा त्याचा अर्थ नाही. पण एकंदरीत पाण्याच्या प्रश्र्नाकडे आम्ही खरोखरच गांभिर्याने पहातच नाही. विदर्भ-मराठवाडा येथे आठ-आठ दिवस पाणी येत नाही आणि आम्ही पुणे-मुंबई येथे चुकून एखाद दिवस पाणी आलं नाही तर कोण आरडा ओरड करत असतो. ह्याचा अर्थ एकच आम्ही शेजारच्या दुःखाकडे संवेदनशीलपणे पहातच नाही असं म्हणावं काय? थोडक्यात काय, पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली ह्याची पण आम्हाला सवय झाली आह [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/wp-1557724060013.jpg [postimage] => /2019/05/wp-1557724060013.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 May 2019 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2388] => Array ( [PostID] => 10728 [post_title] => कोर्ट [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडले.

कोर्ट

सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट मध्ये केला गेलाय, यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकानी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडलेत. ‘कोर्ट’ला रुढार्थाने कथा नाही. पण जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात, यातील काही प्रमुख पात्र मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलिकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश्यप्रतिमातून दिग्दर्शक केवळ भारतीय न्याय व्यवस्थेचं अस्सल स्वरुपच दाखवीत नाही तर त्याचा अविभाज्य भाग असणा-या व त्यात अभावितपणे गुंतलेल्या माणसांच्या रोजच्या व्यवहाराचं व  मानसिकतेचा वेध घेतो. त्यांच्या व्यवसाया व्यतिरिक्त असलेल्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक स्तराचं दर्शनही घडवतो. कडक शेफकोट घातलेला शेफ आपल्याला भुरळ पडतो. मोठमोठ्या हॉटेलचा थाटमाट आपल्याला आवडून जातो. आणि आपल्यालाही वाटते, या क्षेत्रात आपण जावे. या चकचकीत दुनियेतही कष्ट आहेत. शिवाय बाकीचे जग मज्जा करत असते, तेव्हा ही मंडळी खूप बिझी असतात... “नमस्कार दोस्तों, आज हम जो बनाने जा रहे हैं उस डिश का नाम हैं मॅक्रोनी और ये हैं इटली की बहुत ही पॉप्युलर डिश! आइये देखतें हैं इसे बनाने के लिए हमें कौन कौनसी सामग्री की जरुरत होगी...” अशी सुरुवात असणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांची टीव्हीवर रेलचेल असते. कच्च्या वस्तूंपासून सुरुवात करून, त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया, शिजवण्याच्या विविध कृती, शेवटी तो पदार्थ कसा दिसतो, कशाबरोबर खायचा, कसा सर्व्ह करायचा, त्यात होत जाणारी स्थित्यंतरे हे सगळे अगदी नीट, प्रत्यक्ष ‘याची देही याची डोळा’ बघायला मिळते टीव्हीवर. शिवाय कडक शेफकोट घातलेला तो शेफ किती सहजतेने ते सगळं करत असतो!!  त्याच्या थाटामाटाची आपल्यावर चांगलीच छाप पडते आणि आपणही तसं बनायचं ठरवूनच टाकतो! [caption id="attachment_10711" align="alignright" width="300"] मैत्रेयी लोवलेकर[/caption] chef चा उच्चार ‘शेफ’ असा आहे. मूळ फ्रेंच शब्द chef म्हणजे chief- मुख्य. किचनचा (स्वयंपाकघराचा) मुख्य तो chef. शेफने त्याच्या कामाचे व्यावसायिक / तांत्रिक शिक्षण घेतलेले असते. त्याला नुसताच स्वयंपाक येतो असे नाही, तर विविध भाज्या, डाळी व कडधान्ये, दूध आणि दुग्धजन् [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2019 [post_author] => 2254 [display_name] => मैत्रेयी लोवलेकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2390] => Array ( [PostID] => 10332 [post_title] => चाळीशी आणि पन्नाशीतल्या कविता [post_content] => [post_excerpt] => स्त्रिया आपण सुंदर दिसण्यासाठी झटतात ते त्यांना स्वतःला छानवाटते म्हणून, तुला आवडण्याशी काहीही संबंध नसतो त्याचा. [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद – ऑगस्ट २०१७ स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातील लैंगिक संदर्भ हा सर्वच साहित्यप्रकारात सतत वेगवेगळ्या पद्धतीने येणारा विषय आहे. लैंगिक विषयांवर बोलण्याचा आणि खुद्द लैंगिक व्यवहारातला मोकळेपणा पाश्चात्य समाजात जसा आणि जेवढा आहे तसा तो आपल्याकडे नाही. त्याची विविध कारणे आहेत आणि परिणामही आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या लैंगिक धारणा बदलतात, अपेक्षा बदलतात आणि व्यवहारही बदलत असतात. या वेगवेगळ्या टप्प्यांचे, भावनांचे स्त्री-पुरुष अशा दोन्ही भूमिकांमधून रेखाटलेले शब्दचित्र म्हणजेच प्रस्तुत कविता होय- चाळिशीतल्या कविता कवी-उत्पल वनिता बाबुराव टू द फ्रेंडस् ! सेन्ट्रल पार्कमधल्या सोफ्यांवर आणि मोनिकाच्या अपार्टमेंटमध्ये जे उलगडतं ते थोर असतं. संवेदनशील सहा जण सेक्सही कसं करेक्ट हँडल करतात हे बघणं मला माझ्या पाच हजार वर्षांच्या जुन्या आसनावरून उद्बोधक वाटतं अशावेळी थोडा वेळ मी विसरतो मॅनहटन कसं उभारलं गेलं असेल हा प्रश्र्न डू टर्कीज एन्जॉय थँक्सगिव्हिंग? हे रॉयबाईचं भाषण. अमेरिकन कन्झ्यूमरिझम आणि अमेरिकन साम्राज्यवादाचं विद्रूप रूप. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या पडझडीबद्दलचे लेख. रेड इंडियन्सचं शिरकाण आणि अमेरिकेतला रेसिझम. या सहा जणांजवळ जरा बरं वाटत असतं.... लग्न करून राहणारे मोनिका आणि चँडलर लग्न न करता मुलीला जन्म देणारे रॉस आणि रॅचेल न्यूयॉर्कमधल्या अनेक मुलींबरोबर रात्र घालवलेला आणि तरीही सेक्स अडिक्ट नसलेला जोई दोन पुरुषांबरोबरच्या नात्याचा गुंता सोडवणारी फीवी आपल्या मैत्रिणींशी त्यांच्या ब्रा साइजबद्दल आणि त्यांच्या हॉट [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/three-couples-in-love-derek-avalos.jpg [postimage] => /2019/05/three-couples-in-love-derek-avalos.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 May 2019 [post_author] => 2256 [display_name] => उत्पल वनिता बाबुराव [Post_Tags] => अंतर्नाद,कविता,पुनश्च,उत्पल वनिता बाबुराव [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2391] => Array ( [PostID] => 10589 [post_title] => 'प्रवास' गोष्टींच्या पुस्तकांतला अन् पुस्तकांचा! [post_content] => [post_excerpt] => हा उपक्रम वाचल्यावर आपल्याही मुलासाठी अशी एखादी शाळा आपल्या भागात असावी, असं मनात आल्याखेरीज राहणार नाही. [post_shortcontent] =>

गोष्टीत ‘प्रवास’ असणे अनिवार्य होते. मुलांनी वर्गात थोडा विचार करून पहिला. आराखडा घरून लिहून आणला. काहींना काहीच सुचलेले नव्हते. त्यांना जरा स्टार्टअप मिळावा म्हणून इतरांना त्यांच्या कल्पना वर्गात मांडायला सांगितल्या. मुलांच्या सुरुवातीच्या कल्पना ऐकून खरे तर मी जरा हिरमुसलेच. त्यांत काहीच नावीन्य नव्हते. बहुतेकांच्या गोष्टींमधील पात्रे जंगलातून प्रवास करत होती आणि मग रस्ता चुकला, गाडी बंद पडली, वाघ आला वगैरे वगैरे. नॉट डन! मग काय काय प्रकारचे प्रवास असू शकतात आणि कुठे कुठे याबद्दल जरा गप्पा झाल्या. प्रवास जंगलातच हवा असे नाही, वाळवंटातही होऊ शकतो, पृथ्वीवरच नाहीतर आकाशात, अवकाशातही होऊ शकतो. माणसांचाच नाही, तर प्राण्या-पक्ष्यांचा, किडा-मुंगीचा, भूत-हडळींचा, परग्रहवासियांचाही असू शकतो, पात्रांची नावेही राजू-मीनापेक्षा वेगळी असू शकतात, असे सगळे लोणी मेंदू घुसळून बाहेर आले. नव्या कल्पना गोष्टींमध्ये आणण्याचे आव्हान मुलांनी स्वीकारले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्वरूपने मुंगीच्या प्रवासाची इंग्रजी गोष्ट बनवून आणली होती. एक छोटी मुंगी तिच्या घरून तिच्या मैत्रिणीला म्हणजे मोठ्या मुंगीला भेटायला निघाली आहे. वाटेत तिला मिल्क रिव्हर लागते. आता ती कशी पार करायची? ती विचार करते. “दुधाची नदी का [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/०.jpg [postimage] => /2019/05/०.jpg [userfirstname] => Madhura [userlastname] => [post_date] => 09 May 2019 [post_author] => 2238 [display_name] => मधुरा राजवंशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2392] => Array ( [PostID] => 10692 [post_title] => अरुण खोपकर यांची मुलाखत /चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => चित्रपट दिग्दर्शक, अभ्यासक श्री.अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांची प्रा. अभिजीत देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत... [post_shortcontent] => चित्रपट दिग्दर्शक, अभ्यासक श्री.अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांची प्रा. अभिजीत देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत... प्रश्न: “चित्रव्यूह” आणि “चलतचित्रव्यूह” ही जुळी पुस्तकं अनेक अर्थांनी महत्वाची आहेत.तो एकीकडे तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा दस्तऐवज आहे,तर दुसरीकडे काळाचा मोठा पट त्यातून उलगडतो,अनेक कलाप्रवाहांच्या गेल्या चार-पाच दशकांतल्या बदलत्या रुपाचं ते आरेखनही आहे.या पुस्तकांच्या निर्मितीप्रक्रियेविषयी काय सांगाल ? खोपकर : आपण लेखक व्हावं किंवा नियमित लिहीत रहावं असं मला कधी वाटलं नव्हतं.गुरुदत्तवरचं पुस्तक काहीसं अपघातानंच लिहीलं गेलं.गुरुदत्तचे सिनेमे पाहिल्यावर मला त्यात काही सूत्रं जाणवली होती,त्यांची टिपणंही काढली होती.असं टिपण म्हणून लिहायला सुरुवात केल्यावर मला जे जाणवलं होतं ते पुरेसं व्यक्त होईपर्यंत मी लिहीत राहिलो.त्याचं पुढे “गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका “ हे छोटं पुस्तक झालं.त्यानंतर झालेलं लेखन हे वेळोवेळी चर्चासत्र किंवा चित्रपट महोत्सवांतून वाचलेले पेपर्स किंवा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून केलेलं लेखन या स्वरुपाचं होतं.त्यानंतर “रुपवाणी “ मासिकासाठी मी “चौकटीच्या आतबाहेर “ ही चित्रपट आस्वादाविषयी लेखमाला लिहीली.त्याच काळात लोकवाङमयगृहात बऱ्याचदा जाणं व्हायचं.तेव्हा मित्रांशी गप्पा व्हायच्या.त्यातून जयप्रकाश सावंत म्हणाला की,तुमच्याकडे इतकं सांगण्यासारखं आहे,ते लिहीलंत तर लोकांना वाचायला  नक्की आवडेल.तेव्हा मग “आपले वाङमयवृत्त “ या मासिकासाठी “आजोबांची बंडी “ सारखे काही लेख लिहीले.पण अर्थात त्यालाही मासिकाची शब्दमर्यादा होतीच.हे लिहीतांना मला लोकांचा [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/arun-khopkar.jpg [postimage] => /2019/05/arun-khopkar.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2393] => Array ( [PostID] => 10545 [post_title] => शोक नायिका अख्मातोवा [post_content] => [post_excerpt] => अख्मातोवाने भयानक दिवस अनुभवले आणि या दरम्यान, नादेद्झा मान्देलस्तामच्या म्हणण्यानुसार, ती धीरोदात्त नायिकेसारखी वागली. जाहीररित्या किंवा माझ्याशी खाजगीत बोलतना, सोविएत राजवटींविरोधात तिने एकही शब्द उच्चारला नाही. मात्र, तिचं सारं आयुष्य हर्जेन -Harzen - ने केलेल्या रशियन साहित्याच्या वर्णनाबरहुकूम होतं – रशियन वास्तवाचं एक सातत्यापूर्ण गुन्हेगारी आरोपपत्र.सोविएत युनियनमध्ये उघडपणे जाहीर न करताही सर्व दूर पसरलेली आणि आजही होत असलेली तिच्या स्मृतींची पूजा, मी जाणतो तितपत, अद्वितीय आहे. ती स्वतः आणि तिचा देश, यांना ललामभूत नसलेल्या गोष्टींविरोधात असलेल्या तिच्या अबोल, निग्रही प्रतिकाराने, तिचं रूपांतर (बेलिन्स्कीने हर्जेनविषयी भाकित केलं होतं तसं) केवळ रशियन साहित्यातील नव्हे तर, आपल्या काळाच्या रशियन इतिहासातील एका नामी व्यक्तीमध्ये केलं. [post_shortcontent] => सोव्हिएट रशियातील स्टॅलिनच्या जुलमी दडपशाहीमध्ये अनेक प्रतिभावंत भरडून निघाले.त्यातील एक म्हणजे ॲना अख्मातोव.या कवयत्रीच्या सगळया कुटुंबाचीच फरपट झाली.या वातावरणातच तिचा स्नेह जुळला इसाया बर्लिन या ब्रिटिश अधिकाऱ्याशी.ब्रिटिश अकादमीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इसायाना ॲनाच्या मनाची होरपळ जाणवत होती.म्हणूनच तिच्या मृत्युनंतर तब्बल चौदा वर्षांनी इसायाना तिच्याविषयी लिहावसं वाटलं,त्या स्मरणलेखाचे दिवाळी चंद्रकांतमध्ये आलेले, अरुण नेरुरकरांनी केलेले हे मराठी रुपांतर.   अरुण नेरुरकर     --- बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या अरूण नेरुरकरंचा इंग्रजी साहित्याचा व्यासंग आहे.कदंब,धनंजय,उत्तम अनुवाद,अमृत,वसा,हेमांगी इ.दिवाळी अंकांमधून नेरुरकर यांनी केलेले अभिजात इंग्रजी कथांचे मराठी अनुवाद प्रसिध्द झाले आहेत.२०१५ पासून सलग तीन वर्षे त्यांनी ललित मासिकामध्ये सदर लेखन केले आहे.‘शॅडोज इन द ग्लेन’ या कथा संग्रहाचा त्यांनी प्राजक्ताच्या सावल्या नावाने केलेला अनुवाद प्रसिध्द आहे.नेरुरकरांनी केलेले डॉ.विलास सारंग यांच्या साहित्याचे संकलन पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे.फ्रांझ काफ्काच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चा अरूण नेरुरकरांनी अनुवाद केला आहे,तसेच ‘अंडरस्टँडिंग एन्व्हॉर्यनमेंट’ हे प्रश्नोत्तररुपी पुस्तक इंग्रजीत अनुवाद केले आहे. चंद्रकांत  ---- काद [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Chandrkant.jpg [postimage] => /2019/05/Chandrkant.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2019 [post_author] => 2222 [display_name] => अरुण नेरुरकर [Post_Tags] => चंद्रकांत,अरुण नेरुरकर,रशिया,व्यक्ती परिचय,साहित्य,टॉलस्टॉय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2394] => Array ( [PostID] => 10702 [post_title] => टीम-स्पिरीट    [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

क्रिकेट मचमधली उत्कंठा, टीममधले ताण, खेळाडूंच्या वृत्तीनुसार बदलणारा गेम या वातावरणात घेऊन जाणारी ही रोमहर्षक गोष्ट !

“कॅप्टन, कस्सला भारी ‘वन-हेंडेड’ कॅच घेतलायस तू थर्डमेनला!” “नाहीतर आज सुजय जोशी घेऊनच जाणार होता संपूर्ण मॅच!” “ती सिक्स तू वाचवलीस म्हणूनच जिंकलो आपण! काय फिनिश होता मॅचचा! फक्त तीन रन्सने जिंकलोय आपण!” शारदा विद्यामंदिरच्या अंडर-१४ क्रिकेट टीमचे काही मेम्बर त्यांची ‘व्हिक्टरी’ सेलिब्रेट करत जिमखान्याबाहेर येत होते. शाळांचं नवीन वर्षं सुरू झाल्यानंतर शाळांमधून क्रिकेटचाही नवीन सीझन तितक्याच जोमाने सुरू झाला होता. तीन दिवसांच्या या मॅचचा आजचा निर्णायक दिवस होता. शारदा विद्यामंदिरने पहिली बॅटींग (batting) करत २५६ ऑल-आउट असा स्कोअर कसाबसा उभा केला होता. त्यांचा कुठलाही फलंदाज मोठा स्कोअर बनवू शकला नव्हता. समोरच्या के. ई. एस. शाळेने प्रत्युत्तर देत पहिल्या इनिंग्सला ३५० बनवले होते. १०० हून कमी लीड असून देखील शारदा विद्यामंदिर दुसऱ्या इनिंग्सला फक्त २०० रन्सच बनवू शकली. तेव्हाही त्यांचे फलंदाज सूर पकडू शकले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी मात्र त्यांना मिळालेल्या जेमतेम लीडमध्ये, गोलंदाजीच्या जोरावर ते मॅच जिंकले होते. या सर्व टीम मेंबर्सच्या कौतुकाचा वर्षाव ऐकताना टीमचा कॅप्टन रोहन मात्र अगदीच गप्प होता. जिमखान्याच्या बाहेर आल्यावर कोणाशीच काहीही न बोलता त्याचे बाबा स्कूटर पार्क करून उभे असलेल्या दिशेने तो निमूटपणे निघून गेला. त्याच्या बाबांचं ऑफिस जिमखान्याजवळच असल्यामुळे ते बऱ्याचदा रोहनला मॅचनंतर घ्यायला यायचे. “छान मॅच झालेली दिसतेय!” बाबा रोहनची क्रिकेट कीट स्कूटरच्या कॅरी [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/team-spirit-rr.jpg [postimage] => /2019/05/team-spirit-rr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 May 2019 [post_author] => 2250 [display_name] => प्राची मोकाशी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2395] => Array ( [PostID] => 10330 [post_title] => आमचे ‘वा. ल.’: एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनांतून [post_content] => [post_excerpt] => वा. लं.चं वैशिष्ट्य म्हणजे ते जेव्हा काव्यशास्त्र शिकवत त्यावेळचे! जणू आपले हात व कान ह्यांच्यात स्पर्धाच चालू व्हावयाची. [post_shortcontent] => एकेकाळी मराठी साहित्य समीक्षेच्या दालनात विविध कॉलेजांमधील मराठीच्या प्राध्यापकाची मांदियाळी असे. साहित्य, काव्य, जागतिक साहित्य, नवे प्रवाह यांबद्दल आस्था असलेल्या, त्याचा अभ्यास असलेल्या या प्राध्यापकांनी मराठी साहित्याबद्दल गोडी निर्माण केली, साहित्य प्रसार केला आणि विद्यार्थी घडवले. ज्यांच्या आस्वादक शिकवण्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर दीर्घकाळ राही त्यात वा. ल. कुलकर्णी (१९११-१९९१)  हे एक प्रमुख नाव होते.  १९४० नंतरच्या कालखंडात लिहितं झाल्यावर, समीक्षक म्हणून वा.लं.नी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केलीच, शिवाय समीक्षणाला ग्लॅमरही मिळून दिले. अभिरुची, सत्यकथा, छंद, समीक्षा या विविध नियतकालिकांत त्यांनी विपूल लिखाण केले. समीक्षणात्मक लिखाणाचे त्यांचे आठ खंड प्रकाशीत झाले. 'साहित्य आणि समीक्षा', 'साहित्य-शोध आणि बोध', 'साहित्य- स्वरुप आणि समीक्षा', 'मराठी कविता-जुनी आणि नवी' ही त्यांची काही पुस्तके. वालंच्या आस्वादक शिकवण्याचा, व्यक्तिमत्वाचा परिणाम कसा दीर्घकाळ राहिला याची साक्ष देणारा हा लेख त्यांची एक विद्यार्थीनी, सौ. अंजली अनंत गोखले यांनी लिहिला आहे... तसं पाहिलं तर माझी वृत्ती फारशी अभ्यासू नाही. किंबहुना नाहीच म्हटलं तरी चालेल. एस्‌.एस्‌.सी. पास झाल्यावर माझी मैत्रीण कॉलेजमध्ये गेली-मी गेले. अर्थातच सोयीची वेळ व जवळ तेव्हा विल्सन कॉलेजमध्ये आम्ही ‘एफ्‌. वाय्‌.’च्या वर्गात दाखल झालो. सुरुवातीचे थोडेसे दिवस काहीसे गोंधळात, नवेपणात गेले. परंतु एक दिवस काहीतरी अचानक, अनपेक्षित पण फार गमतीशीर घटना घडली. पहिलंच व्याख्यान होतं मराठीचं. - प्रो. वा. ल. कुलकर्णी - ‘इंदू काळे-सरला भोळे’ - वा.म. जोशी. एवढी माहिती वर्गात जाण्यापूर्वी आम्हाला [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 May 2019 [post_author] => 2239 [display_name] => अंजली अनंत गोखले [Post_Tags] => वसंत,पुनश्च,व्यक्ती परिचय,अंजली अनंत गोखले [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2396] => Array ( [PostID] => 10580 [post_title] => मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये [post_content] => [post_excerpt] => आज काळ बराच पुढे सरकला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, माध्यम, लैंगिक अशा अनेक स्तरांवर कमालीचे बदल होत गेले. दरम्यान अधेमधे अशी काही 'मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये ' अथवा अंगप्रदर्शन अशा गोष्टी गाजल्या. काही पटकन मागे सरकल्या तर काही तारकाना खरोखरच मानसिक त्रास झाला. [post_shortcontent] => आज काळ बराच पुढे सरकला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, माध्यम, लैंगिक अशा अनेक स्तरांवर कमालीचे बदल होत गेले. दरम्यान अधेमधे अशी काही 'मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये ' अथवा अंगप्रदर्शन अशा गोष्टी गाजल्या. काही पटकन मागे सरकल्या तर काही तारकाना खरोखरच मानसिक त्रास झाला.  

मराठी अभिनेत्रींची धाडसी दृश्ये,

------------------------------------   कसं आहे की, काही  स्टारच्या प्रतिमा अगदी फिट्ट बसलेल्या असतात आणि त्याच स्टारने काही वेगळे केले की तो सांस्कृतिक धक्का असतो... ताजे उदाहरण अर्थातच प्रिया बापटचे. आजच्या डिजिटल युगात 'सिटी ऑफ ड्रीम्स 'मधील तिचे गीतिका त्यागीसोबतचे प्रणय दृश्य 'बघता बघता ' व्हायरल झाले. तसे होणार अशा पूर्वअंदाजानेच जणू प्रियाने 'एक दिवस मुलाखती'चा असे मानतच सर्वच उपग्रह वाहिन्याना मुलाखत दिली. त्यात तिने आपली भूमिका मांडली. पण अशा दृश्यावरुन सर्वप्रथम उडालेला धुरळा आवर्जून सांगावासा वाटतो. तब्बल ९१ वर्षांपूर्वीचा हा कल्चरल शाॅक आहे. सिनेमा नुकताच बोलू लागला होता. आणि अशातच हंस चित्र या बॅनरचा मा. विनायक दिग्दर्शित 'ब्रह्मचारी ' ( १९३८) या चित्रपटात  मीनाक्षी शिरोडकर ( नम्रता आणि शिल्पा शिरोडकरच्या आजी) यांनी  चक्क 'यमुना जळी खेळू खेळ कन्हय्या का.... ' या गाण्यात बेदिंग सूट परिधान केला होता. आणि तेव्हाच्या शांत संयमित समाजात प्रचंड खळबळ उडाली. आज ते गाणे पाहतांना अजिबात वावगे वाटणार नाही, पण ते दिवस खूपच वेगळे होते. हा चित्रपट प्रदर्शित [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/city-of-dreams.jpg [postimage] => /2019/05/city-of-dreams.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2397] => Array ( [PostID] => 10532 [post_title] => इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचा कायदा हवा! [post_content] => [post_excerpt] => आपले शिक्षणमंत्री ही अशी भूमिका कशी घेऊ शकतात हे माझ्या तरी तर्काच्या पलीकडे आहे. [post_shortcontent] =>

महाराष्ट्र शासनाने मागील अधिवेशनात मराठी सक्तीचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते, पण नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार मा. श्री विलास पोतनीस यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना या आश्वासनाला हरताळ फासत शिक्षणमंत्र्यांनी राज्यांतील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही असे उत्तर दिले आहे; ते मी आजचे महाराष्ट्राचे भाषिक चित्र उभे केले आहे, त्या पार्श्वभूमीवर मराठीहिताचे नाही हे स्पष्ट होते. जी दाक्षिणात्य राज्ये हिंदीऐवजी इंग्रजीचा पुरस्कार करीत होती त्यांनी इंग्रजीपुढे मातृभाषेची गळचेपी होऊ नये म्हणून कायदे केले, तेथे आपले शिक्षणमंत्री ही अशी भूमिका कशी घेऊ शकतात हे माझ्या तरी तर्काच्या पलीकडे आहे.

        ‘भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’

१९९६ साली ज्ञानपीठकार कवी कुसुमाग्रजांनी ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता लिहिली होती, त्यातील वरी [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/04.jpg [postimage] => /2019/05/04.jpg [userfirstname] => Laxmikant [userlastname] => [post_date] => 06 May 2019 [post_author] => 2219 [display_name] => लक्ष्मीकांत देशमुख [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2398] => Array ( [PostID] => 10514 [post_title] => अदिती अखिलाची गोष्ट [post_content] => [post_excerpt] => ह्या एकटेपणाला घाबरून माणसं लग्न करीत असतील का? किंवा मग प्रेम वगैरे? पण मग पुन्हा एकटेपण हवंसं वाटलं तर काय? ते जवळचं, आपलं वगैरे माणूस राहू देईल पुन्हा आपल्याला एकटं? जाऊन बसेल आपण बोलावलं पुन्हा, तर येता यावं इतपत दूर, पण तरीही हाकेच्या अंतरावर? पण मग त्या माणसाबरोबर येणारा सगळा गोतावळा? साधनेला एकटं रहावसं वाटत असेल, तेव्हा ती काय बरं करत असेल? की गर्दीत राहून ती एकटं राहणंच विसरून गेली असेल? पण हे कसं शक्य आहे? प्रत्येकाला दिवसभरात केव्हातरी आपल्या स्वतःसोबत केव्हातरी आपल्या स्वतःसोबत राहावसं वाटणं ही त्याची गरज नाही का, अगदी जीवनावश्यक म्हणावी अशी? [post_shortcontent] => ही गोष्ट अदिती अखिलाची … ?? नाही ही तर एका निसटलेल्या नात्याची गोष्ट … का ही गोष्ट फुलून न फुललेल्या प्रेमाची ?? खरतर ही गोष्ट दोन मनांची … अहं ही तर मनाच्या उर्मींवर बंधनं घालणाऱ्या समाजाची गोष्ट का ही समाजाच्या बंधनाला अडखळून मनाला मुरड घालणाऱ्यांची गोष्ट ??  रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सांगितलेली ही अदिती अखिलाची गोष्ट वाचकांच्या मनात संवेदनांचे, प्रश्नांचे तरंग उमटवते आणि पुन्हा पुन्हा अस्वस्थ करते …   रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘खेळघर' ह्या पहिल्याच कादंबरीला महाराष्ट्र फौंडेशन सह अनेक पुरस्कार प्राप्त. गुलजार ह्यांच्या कवितांच्या मराठी अनुवादाचे एक पुस्तक प्रकाशित, दुसरे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक असलेल्या रवींद्र यांनी'दै. लोकसत्ता'मधून 'विज्ञानभान' ह्या लोकप्रिय सदराचे लिखाण  केले आहे.तसेच महत्वाच्या सामाजिक-राजकीय विषयांवर विविध माध्यमांतून लेखन आणि भाषणातून ते आपली मते, विचार मांडतात. अंर्तनाद मासिक  ---    तेवीस वर्षांपूर्वी एक वैचारिक बैठक आणि साहित्यिक भूमिका घेऊन अंतर्नाद मासिकाचा प्रवास सुरू झाला.यावर्षी ( २०१८) अंतर्नादचे मासिक प्रकाशन बंद झाले असले तरी अंतर्नादच्या परंपरेला साजेसा वाचकांना मेजवानी देणारा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.या अंकात नरेंद्र चपळगावकर,उमा कुलकर्णी,विजय पाडळकर,अंजली किर्तने,हेमंत गोविंद जोगळेकर,प्रतिभा रानडे,अनंत लाभसेटवार,रविंद्र र [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/antarnad-Cover.jpg [postimage] => /2019/01/antarnad-Cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 May 2019 [post_author] => 405 [display_name] => रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ [Post_Tags] => अंतर्नाद,कथा,रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ,बाबुशा कोहली [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2399] => Array ( [PostID] => 10538 [post_title] => वॉंटेड १८ [post_content] => [post_excerpt] => गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते?   इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली होती, पोस्टवर गायीचं चित्रं. ही पोस्टरं भिंतोभिंती डकवण्यात आली होती.हाच विषय घेऊन आमेर शोमाली (पॅलेस्टिनी) आणि पॉल कोवन(कॅनडा) यांनी केलेली वाँटेड १८https://www.youtube.com/watch?v=ekhTuZpMw54 नावाची फिल्म २०१५ मधे प्रदर्शित झाली. [post_shortcontent] => गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते?   इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली होती, पोस्टवर गायीचं चित्रं. ही पोस्टरं भिंतोभिंती डकवण्यात आली होती.हाच विषय घेऊन आमेर शोमाली (पॅलेस्टिनी) आणि पॉल कोवन(कॅनडा) यांनी केलेली वाँटेड १८https://www.youtube.com/watch?v=ekhTuZpMw54 नावाची फिल्म २०१५ मधे प्रदर्शित झाली.  

वॉंटेड १८

  • लेखक - निळू दामले
गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते?   इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/wanted18.jpg [postimage] => /2019/05/wanted18.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2400] => Array ( [PostID] => 10376 [post_title] => गब्बू [post_content] => [post_excerpt] => खुर्चीतला तो मुलगा म्हणजे गब्बू. काहीतरी गडबड वाटली त्याच्यात. त्याचा चेहरा विचित्र आहे. गणपतीला हत्तीचं डोकं आहे, तरी त्याला कसं ते फिट्ट बसतं ना, तर याचं कसं माहितीय? हे डोकं त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही. [post_shortcontent] =>

गब्बूचा चेहरा विचित्र आहे. त्याचं डोकं म्हणजे त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात, पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही... आधी विचित्र वाटलेला हा मुलगा बघता बघता आमचा मित्र झाला...

शुभंकर त्या बंगल्यात बॉल शोधायला गेला, त्याला २०-२५ मिनिटं झाली. त्याची वाट पाहत, या पायावर, त्या पायावर उभं राहून कंटाळा आला. एकेकाने फेऱ्या मारून पाहणी करून झाली. तिथे आलेला नवा माणूस भांडकुदळ असला, तर फुटलेल्या कुंड्यांवरून कटकट करेल, पण काही ऐकू येईना. शुभ्या एकटा नको पडायला म्हणून शेवटी आम्ही सगळेच निघालो. एकमेकांच्या छातीतली धडधड ऐकू येण्याइतकी मोठी झाली. बाहेर दारात पोहोचलो तर आमच्यासारखीच अर्धी चड्डी घातलेले एक काका शुभंकरच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आले. शुभंकरच्या हातात एक बॉक्स दिसत होता. त्याचा चेहरा समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ मिळाल्यासारखा आनंदित. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्रार्थक नजरेने पाहिले. एवढ्यात त्या काकांनीच हसून आम्हांला सगळ्यांना आत बोलावले. आम्ही जरा लाजून, संकोचून आत गेलो आणि सोफ्यापाशीच दाटीवाटीने उभे राहिलो. “शुभंकर, हे सगळे तुझे मित्र ना? त्यांच्याशी पण गब्बूची ओळख करून दे.” ते आतून चाकाची खुर्ची लोटत बाहेर घेऊन आले. त्यात एक मुलगा बसलेला. हाच असणार गब्बू. गुबगुबीत दिसत होता. शुभंकर म्हणाला, “गब्बू, हे सगळे माझे मित्र– धनू, बिट्टू,  गौरव, असीम, [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Updated-illustration-1-rrrrrrrrrrrr-1.jpg [postimage] => /2019/04/Updated-illustration-1-rrrrrrrrrrrr-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 May 2019 [post_author] => 2194 [display_name] => माधुरी माटे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2401] => Array ( [PostID] => 10336 [post_title] => महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तीस्थाने [post_content] => [post_excerpt] => महानगर-केंद्रित विकासापासून अलग होऊन शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाची स्वतंत्र स्वयंभू केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र पुढे येत आहेत. [post_shortcontent] =>

महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा, पाणीविषयक धोरणांचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाताच येत नाही. भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता.  माधवराव चितळे हे नाव विविध प्रकारे पाण्याशी  जोडलेलं आहे.जलक्षेत्राच्या भूतकाळाचा डोळस अभ्यासक, वर्तमानाचे  भान असणारा सावध व व्यवहारी जलतज्ज्ञ आणि भविष्यात पाण्याचा वापर कसा करावा याबद्दल वैचारिक स्पष्टता असणारा विचारवंत अशा चितळेंच्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाजू आहेत. महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक परिसरातील जमिनीचा पोत वेगवेगळा आहे आणि पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाणही वेगवेगळे आहे . मात्र या स्थितीतही होत असलेले प्रयोग, त्यांचे यश आणि आशादायी भविष्यकाळ याबदद्लचा चितळे यांचा हा सकारात्मक भूमिका मांडणारा लेख-

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता, सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थानिक वैशिष्ट्ये नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात घेणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भर घालता येईल याबद्दलचा सामाजिक विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. जमीन, पाणी, हवा व उर्जा यांची उपलब्धता सर्वत्र सारख्या प्रमाणात नसल्यामुळे जेथे जो घटक विशेष अनुकूल रूपात आहे तेथे त्याच्यापासून अधिकाधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने व्यवहारांची व्यवस्था बसवावी लागते. विदर्भातल्या काळ्या जमिनीचा सलग विस्तृत प्रदेश हे विदर्भाचे फार मोठे शक्तिस्थान प्रागैतिहासिक काळापासून आहे. अवर्षणप्रवण प्रदेशांपुढे असणाऱ्या अडचणीला तेथे क् [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/2irrigation_15.jpg [postimage] => /2019/05/2irrigation_15.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 May 2019 [post_author] => 2212 [display_name] => माधव चितळे [Post_Tags] => कालनिर्णय,समाजकारण,पुनश्च,माधव चितळे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2402] => Array ( [PostID] => 10373 [post_title] => आपल्या आर्याला झालंय तरी काय ? [post_content] => [post_excerpt] => बागेत गेल्यावर तिथली ‘फुलं तोडू नयेत.’ हे तिला बागेतली पाटी न वाचताच कळू लागलं होतं. आपल्याला धक्का लागला की जशी वेदना होते, तशीच पाना-फुलांनाही होत असावी, याची आर्याला जाणीव होऊ लागली होती. [post_shortcontent] =>

बाल्कनीतून दिसणारे पक्षी, आसपासचे प्राणी यांच्याविषयी आर्याला कुतूहल वाटे. तिला त्यांच्याविषयी ममत्व वाटे. एकदा तर तिच्या भूतदयेचा (प्राणिप्रेमाचा) कहरच झाला...

बाल्कनीतल्या बागेत फुललेल्या मोग-यावर एखादी पिवळी पाकोळी येऊन बसली की, आर्याला प्रश्न पडे- नेमकी कुठून आली असेल ही? खिडकीतल्या काऊला दूधभाताचा घास ठेवताना एक काऊ येई नि स्वत: न खाता दोन-चार मित्रांना का बोलावतो- आणि स्वत: मात्र का पाहात राहतो हे तिला कळेना. एका मनीनं मँव केलं की, लपलेली दुसरी मनी उडी मारून कशी टपकते याचं आर्याला कोडं वाटू लागलं होतं. कुठल्याही शाळेत न जाणा-या ह्या हिरव्या जगातल्या रंगीत मंडळींचीही एक भाषा असावी असं तिला हळूहळू कळू लागलं होतं. बागेत गेल्यावर तिथली ‘फुलं तोडू नयेत.’ हे तिला बागेतली पाटी न वाचताच कळू लागलं होतं. आपल्याला धक्का लागला की जशी वेदना होते, तशीच पाना-फुलांनाही होत असावी, याची आर्याला जाणीव होऊ लागली होती. दिवाळीच्या सुट्टीत पेरलेल्या पुस्तकांच्या बिया जणू उन्हाळ्याच्या सुट्टीत उगवल्या होत्या. आर्यामधला एक निराळाच बदल तिच्या आई-बाबांना जाणवू लागला होता. दोघांनाही त्याची गंमत वाटे नि कुतूहलही. कामावरून दमून आलेल्या आई-बाबांना मनातलं हे सर्व आर्या सांगायची. आर्याची बाहेरच्या निसर्गाकडे, पशू-पक्ष्यांकडे बघण्याची दृष्टीच बदलत चालली आहे, नि ती अधिक तरल होत आहे, याचा दोघांना आनंदच होई. तिच्या ह्या विस्तारत जाणा-या नव्या जगात आई-बाबा हेच तिचे खरे सवंगडी झाले होते. मायेनं लाड करणारा बाबा तिची मस्त फिरकीही घेई. ‘काय-आज काय बोलली खारुताई?’ ‘बोलली ना? आर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/davne-r.jpg [postimage] => /2019/04/davne-r.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 May 2019 [post_author] => 388 [display_name] => प्रवीण दवणे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2403] => Array ( [PostID] => 10340 [post_title] => शहर, शेतकरी आणि (चुकीच्या) समजूती [post_content] => [post_excerpt] => या देशातला खरा प्रश्र्न विद्वानांमधील मोठ्या प्रमाणावर असलेली शेतीनिरक्षरता हा आहे. [post_shortcontent] => सगळी तत्त्वज्ञानेच शेतकरीविरोधी आहेत. थेट वामनाच्या अवतारापासून विचार करतो म्हटले, तरी आपल्या असे लक्षात येईल, की बळीराजाने कुठेही काहीही वाईट केलेले नाही. तरी बळीराजाला पाताळात गाडायला देवाने वामनाचा अवतार घेतला. तो का? तर बळीराजा इतके चांगले काम करतो आहे, की त्याच्यामुळे इंद्राचे आसन डळमळीत झालेले आहे. प्रत्यक्ष परमेश्र्वर जर बळीराजाला गाडायला येत असेल, तर तेथे सगळे तत्त्वज्ञान शेतकऱ्यांच्याच विरोधी आहे हे लक्षात येते....अलिकडे कणवेने अथवा सहानुभूतीने शेतकऱ्यांविषयी खूप लिहिले जाते. आत्महत्यांमुळे तशी फॅशन आली आहे. परंतु प्रत्यक्षात शहरी लोकांना, बुद्धिजीवींना शेती शेतकरी याविषयी किती माहिती आहे? अत्यंत महत्त्वाच्या या विषयावरील हे मार्मिक विवेचन केले आहे शेतीचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांनी. पत्रकार, कार्यकर्ता म्हणून त्यांनी जवळून पाहिलेले सत्य या लेखात उतरले आहे- शेतीचा प्रश्र्न वेगवेगळ्या अंगानी मांडला जातो. माझ्या ऐन उमेदीच्या काळामध्ये जयप्रकाशजींच्या चळवळीत असताना १९८० मध्ये जेव्हा मी आणि माझी पत्नी यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका खेड्यात राहायला गेलो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जो शेतीचा प्रश्र्न होता तो एवढाच होता, की गावामध्ये दोन वर्ग आहेत. एक शेतकरी आहे, दुसरा शेतमजूर आहे. शेतकरी शोषक आहे. शेतमजूर शोषित आहे. गावामध्ये राहायचे असेल तर वर्ग-संघर्ष केलाच पाहिजे. भूमिहीन शेतमजुराच्या बाजूने लढले पाहिजे. १९८० मध्ये गावात गेल्या गेल्या पहिला लढा उभारला. शेतमजुरांना किमान वेतन मिळाले पाहिजे! कारण विचारसरणीची जी एक चौकट मेंदूमध्ये होती, तिच्यात असे स्पष्ट होते, की शेतीचा मालक हा ‘आहेरे’ वर्गातला आहे. कारण तो जमिनीचा मालक आहे, म्हणून तो शोषक आहे. शेतमजूर हा भ [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/254523-7411.jpg [postimage] => /2019/05/254523-7411.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 May 2019 [post_author] => 2208 [display_name] => चंद्रकांत वानखेडे [Post_Tags] => अंतर्नाद,समाजकारण,दीर्घा,चंद्रकांत वानखेडे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2404] => Array ( [PostID] => 10489 [post_title] => हायवे- एक सेल्फी आरपार/ चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं. [post_shortcontent] => जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं.

हायवे- एक सेल्फी आरपार

  हायवे- एक सेल्फी आरपार, या चित्रपटाच्या पोस्टरवरली ही प्रतिमा तशी वास्तववादी नाही. एका व्यक्तीरेखेचा चेहरा, मात्र त्याच्या डोळ्यांची जागा रीअरव्ह्यू मिररने अडवलेली. या आरशात प्रतिबिंबित होते ती दुसरीच व्यक्ती. सुरिअलिस्ट चित्रकार रेने माग्रितच्या एखाद्या चित्राची आठवण करुन देण्याजोगी ही प्रतिमा. आता प्रत्यक्षात पहायला गेलं, तर वास्तववादी रचनेत रिअरव्ह्यू मिरर असा लागणार नाही, पण वास्तव मांडणीपेक्षाही या पोस्टरमालिकेला रस आहे, तो या दोन व्यक्तिरेखांमधलं अमूर्त नातं दाखवण्यात. ही मालिका या चित्रपटातल्या अनेक पात्रांच्या जोड्या जुळवते, त्यांचा संबंध अधोरेखित करते, सोप्याचा अट्टाहास न धरता आणि स्टार्सच्या चेहऱ्यावर चित्रपट खपवण्याच्या जमान्यात, अपूर्ण चेहऱ्यांचा अर्थपूर्ण वापर करते.https://www.youtube.com/watch?v=z75IAOVaPac जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/Highway-1.jpg [postimage] => /2019/05/Highway-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 May 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2405] => Array ( [PostID] => 10430 [post_title] => ‘स्वाधीन’ विदुषीचे मनोज्ञ चिंतन [post_content] => [post_excerpt] => राज्यसंस्था आवश्यक आहे म्हणून त्या-त्या काळातले शासनही आवश्यकच असते. या फसवणुकीच्या भूमिकेचे सडेतोड खंडन करून “तेव्हा शासनाचा प्रत्यक्ष व्यवहार पाहून व तपासून आणि खऱ्या हेतूचा कयास बांधूनच शासनाशी व पर्यायानी राज्यसंस्थेशी काय ते सहकार्य केले पाहिजे”, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. राज्यसंस्था आणि संस्कृती व स्वातंत्र्याचे मूल्य, स्वातंत्र्य, समता व उदारमतवाद हेही विषय त्यांनी विचारात घेतले आणि उदारमतवाद हा शब्द गढूळ झाला असल्याची टिप्पणी केली आहे. या विचारपरंपरेचे मुख्य आधार म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समानता यांच्या आचरणामध्ये येणारे प्रश्न त्यांनी विचारात घेऊन समाजातील रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकेकट्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जरा बाजूला ठेवले तर काय हरकत आहे, ही भूमिकाही खोडून काढली आहे. [post_shortcontent] => `ऋतुचक्र’ ते ‘व्यासपर्व’  आणि लोककथांपासून ते जातककथांपर्यंत असा दीर्घ अवकाश असलेल्या आणि आपल्या ठाम वैचारिक भूमिकेसाठी,निडर अभिव्यक्तीसाठी प्रसिध्द असलेल्या लेखिका म्हणजे दुर्गा भागवत. महाभारताच्या भाष्यकार असलेल्या दुर्गाबाईंनी आणीबाणीत घेतलेल्या प्रखर आणि निर्भय भूमिकेमुळे रणरागिणी ही त्यांची प्रतिमा मराठी जनमानसावर कायमची कोरली गेली. दुर्गाबाईंच्या स्नेहाचा लाभ झालेल्या विनय हर्डीकरांना या व्यक्तिमत्वाचे उलगडलेले हे आणखी काही पैलू,साप्ताहिक साधनाच्या दिवाळी अंकातील ‘स्वाधीन विदुषीचे मनोज्ञ चिंतन’ या लेखामध्ये. विनय हर्डीकर  ---  पत्रकारितेपासून ते गिर्यारोहणापर्यंत आणि सामाजिक चळवळींपासून ते प्रकाशन संस्थांपर्यंत चौफेर वावर असणारे लेखक म्हणजे विनय हर्डीकर.पत्रकाराची शोधक नजर,सामाजिक भान आणि लेखक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव या जोडीला मर्ढेकर – शेक्सपियरपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत अनेकविध विषयांचा अभ्यास यामुळे हर्डीकरांच्या लेखनाला बहुआयामी परिमाण प्राप्त होते विनय हर्डीकर यांचे 'जनांचा प्रवाहो चालिला' हे आणीबाणीवरील चिंतनशील लेखन त्या काळावर अधिकृत भाष्य करते. साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे ‘श्रद्धांजली’ (१९९७), बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांची चरित्रात्मक अंगाने समीक्षा करणारे ‘कारुण्योपनिषद’ (१९९९), राजकीय-सामाजिक लेखांचे ‘व [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Cover-Edit.jpg [postimage] => /2019/04/Cover-Edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 May 2019 [post_author] => 1732 [display_name] => विनय हर्डीकर [Post_Tags] => दुर्गा भागवत,विनय हर्डीकर,व्यक्तिरेखा,साप्ताहिक साधना,प्रस्तावना [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2406] => Array ( [PostID] => 10297 [post_title] => माझी शाळा, मराठी शाळा [post_content] => [post_excerpt] => चांगल्या चालणाऱ्या मराठी शाळांच्या कामाची दखल घेतली जावी व त्यांच्या अनुकरणीय उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण व्हावे हा यामागे मुख्य हेतू आहे. [post_shortcontent] =>

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांसमोर आणि पर्यायाने मराठी भाषेसमोर आव्हान उभे केले असले तरी आजही महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण व प्रयोगशील शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असलेल्या अनेक मराठी शाळा आहेत. अशा शाळांचा मराठी भाषकांना परिचय व्हावा या हेतूने ‘माझी शाळा, मराठी शाळा’ हे सदर सुरू करणार आहोत. आपण आपल्या शाळेची, शाळेच्या उपक्रमांची व आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती छायाचित्रासह पाठवू शकता. चांगल्या चालणाऱ्या मराठी शाळांच्या कामाची दखल घेतली जावी व त्यांच्या अनुकरणीय उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण व्हावे हा यामागे मुख्य हेतू आहे. शाळेचा परिचय पाठवताना शाळेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, स्थापनावर्ष,  संस्थेचे तसेच मुख्याध्यापकाचे नाव, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची संख्या आदी तपशील देण्यास विसरू नका.

आमचा पत्ता - marathipratham@gmail.com मराठी प्रथमचे वर्गणीदार होण्यासाठी भेट द्याः  http://bahuvidh.com/marathipratham संपा. डॉ. प्रकाश परब [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/माझी-शाळी-मराठी-शाळा.jpg [postimage] => /2019/05/माझी-शाळी-मराठी-शाळा.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2407] => Array ( [PostID] => 10307 [post_title] => मराठीच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आवाहन [post_content] => [post_excerpt] => मराठीच्या उच्च शिक्षितांना मराठी राज्यात नोकरी मिळणार नसेल तर ती कुठे मिळणार? [post_shortcontent] =>

मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषेचे प्रश्न घेऊन त्यांची लोकशाही मार्गाने तड लावणारी स्वयंसेवी संस्था आहे. अभ्यास हा ह्या संस्थेचा पाया असला तरी मराठीसाठी रस्त्यावरची आंदोलनेही केंद्राने केली आहेत. मग तो मराठी शाळांसाठीचा लढा असेल किंवा मुंबई विद्यापीठात पत्रकारितेचा पाठ्यक्रम मराठीतूनही उपलब्ध होण्यासाठी केलेले आंदोलन असेल. आज मराठी भाषा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे. मराठी शाळा बंद पडत असून त्याचा परिणाम माध्यम म्हणून किंवा एक विषय म्हणून उच्च शिक्षणातील मराठीवरही होत आहे व तो यापुढे आणखी तीव्र होणार आहे. आजचे वास्तव असे आहे की मराठी विषय घेऊन उच्च शिक्षण घेतलेल्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलामुलींना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. शिक्षक पदांची भरती रखडलेली आहे व इंग्रजी माध्यमाच्या वाढत चालेल्या शाळांमुळे मराठी विषयाच्या शिक्षकपदांची संख्याही कमी झाली आहे. अशा स्थितीत मराठी मुलांनी नोकरी करायची तर ती कुठे? मराठी विषयात नेटसेट व पीएचडी झालेल्या आमच्या तरुणांवर शेतात मजुरी करण्याची किंवा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याची नामुष्की आली आहे. समाजमाध्यमामधून अशा मराठी उच्च शिक्षित बेरोजगार तरुणतरुणींच्या करुण कहाण्या ऐकायला मिळतात तेव्हा विलक्षण यातना होतात. राज्यात मोठ्या प्रमाणात मराठी शाळा  बंद पडत आहेत आणि त्यांच्या जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेत आहेत. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर उच्च शिक्षणातील मराठीही टिकणार नाही हे उघड आहे. तेव्हा आतापासूनच सावध होऊन पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मराठी अभ्यास केंद्र यासंदर्भात वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करीत असून आम्हांला मराठीचे कायम, कंत् [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/pradhyapak.png [postimage] => /2019/05/pradhyapak.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2408] => Array ( [PostID] => 10311 [post_title] => भाषिक समस्या कळवा - मराठीचा विकास घडवा [post_content] => [post_excerpt] => आपण  आपल्या भागातील किंवा क्षेत्रातील मराठीविषयक समस्यांची, अडचणींची माहिती आम्हांला कळवा. [post_shortcontent] =>

मराठी अभ्यास केंद्र गेली अनेक वर्षे मराठी भाषेचे प्रश्न घेऊन अभ्यास व चळवळ या आघाड्यांवर काम करीत आहे. शिक्षण, प्रशासन, न्यायालये, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व वाणिज्य आदी विविध क्षेत्रांतील मराठी भाषेपुढील आव्हानांची व समस्यांची केंद्राला कल्पना आहे. केंद्राचे विविध कृतिगट एकेक व्यवहारक्षेत्र घेऊन मराठी भाषेपुढील समस्यांवर काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशाप्रकारे संस्थात्मक व व्यक्तिगत पातळीवर काम करणारे अनेक मराठीप्रेमी आहेत याची आम्हांला कल्पना आहे. त्यांच्याशी जोडून घेऊन मराठीचे इतरही अलक्षित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र प्रयत्नशील आहे. केंद्राच्या संपर्कात नसलेल्या पण मराठीसाठी काम करणाऱ्या व काम करू इच्छिणाऱ्या मराठीप्रेमींना आवाहन आहे की, आपण  आपल्या भागातील किंवा क्षेत्रातील मराठीविषयक समस्यांची, अडचणींची माहिती आम्हांला कळवा. मराठी प्रथम हे आपल्या हक्काचे विचारपीठ आहे. आपण कळवलेल्या समस्यांना प्रसिद्धी तर दिली जाईलच पण शासनस्तरावर त्यासाठी पाठपुरावाही केला जाईल.

आमचा ई-पत्ताः marathipratham@gmail.com मराठी प्रथमचे वर्गणीदार होण्यासाठी भेट द्याः http://bahuvidh.com/marathipratham संपा. डॉ. प्रकाश परब   [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/samasya-awahan.jpg [postimage] => /2019/05/samasya-awahan.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2409] => Array ( [PostID] => 10409 [post_title] => भाषा, समाज आणि शासन [post_content] => [post_excerpt] => भाषाविषयक कामं जगभर चालू आहेत, त्यातील कोणती कामं मराठी भाषक समाज मराठीसाठी करतो? [post_shortcontent] =>

जागतिकीरणानंतरच्या गेल्या वीस वर्षांत भारतीय भाषा आणि त्यांच्यापुढचे प्रश्न याबद्दल आत्मीयतेने बोलणं हे वेडेपणाचे ठरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रादेशिक भाषांचा विचार हा संकुचित, प्रतिगामी ठरतो आहे. अशा परिस्थितीत भाषेबद्दलचा विचार सातत्याने आणि आग्रहाने मांडणे हे मोठेच आव्हान आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे की अस्मितेचं रूप याबद्दल बरेच लिहून झाले आहे. भाषा जन्माला येतात आणि मरतात. त्यामुळे त्यांच्या असण्यानसण्याची काळजी का आणि किती करायची? असा फसवा तरीही वरकरणी रास्त वाटणारा प्रश्न विचारणारे अनेकजण आपल्या आसपास आहेत. दुसरीकडे भाषा हा समकालीन अस्मितेचे रूप असल्यामुळे तिच्या जीवनमरणाशी एखाद्या भाषिक समाजाचा उत्कर्ष आणि अपकर्ष जोडलेला आहे असं मानणारेही लोक आहेत.

शासनाची भाषाव्यवहारातली नेमकी भूमिका काय असावी याबद्दलही अनेक मतं आहेत. शासनाने भाषाव्यवहारापासून पूर्णतः अलिप्त राहावे, कारण भाषेचं काहीही भलं किंवा वाईट करणं शासनाच्या अखत्यारीतलं नाही किंवा शासनाला त्याबद्दल कळत नाही अशी अलिप्त शासनवादी भूमिका मांडणारे अभ्यासक, कार्यकर्ते आणि धोरणकर्ते आहेत. तर दुसरीकडे भाषानियोजन आणि भाषाविकास ही शासनाची अंगभूत जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्या व्यवहारक्षेत्रात कोणत्या भाषेचा किती आणि कसा वापर करायचा हे ठरवण्यासाठीचा आवश्यक तो हस्तक्षेप शासनानेच केला पाहिजे, अशी भाषा नियोजनवादी भूमिका घेणारेही आहेत. या दोन भूमिकांच्या पलीकडे एक भूमिका अभ्यासक, धोरणकर्ते आणि कार्यकर्त्यांमध्ये विकसित झाली आहे. त्यामध्ये शासनाने आवश्यक तिथे भाषानियोजनवादी भूमिका घेणं आणि नागरी समाजाने त्याला पूरक अशी वातावरण निर्म [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/deepak-pawar-lekh.jpg [postimage] => /2019/05/deepak-pawar-lekh.jpg [userfirstname] => Dr. Deepak [userlastname] => Pawar [post_date] => 01 May 2019 [post_author] => 1382 [display_name] => डॉ. दीपक पवार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2410] => Array ( [PostID] => 10319 [post_title] => संपादकीय - ओळख भाषेची, मराठी महाराष्ट्राची! [post_content] => [post_excerpt] => मराठीहिताचा दावा करणाऱ्या शिवसेनेने, मनसेने मराठी भाषेचे धोरण जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा आग्रह धरल्याचे कोणी ऐकले आहे काय? [post_shortcontent] =>

राज्य मराठी विकास संस्थेने तिच्या उद्दिष्टांप्रमाणे मराठीच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य देऊन काम करण्याऐवजी म्हणींतून कथालेखनाच्या स्पर्धा घेण्याचे महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. हे मराठी भाषेच्या संवर्धनाचे नव्हे तर जतनाचे काम आहे. मंत्रालयातील मराठी भाषा विभागाला भाषेचा ‘विकास’ करायचा  म्हणजे काय काय करायचे असते  हेच ठाऊक नाही किंवा  ठाऊक असले तर  तो करायचा नाही असे काही तरी आहे. भाषेचे जतन आणि भाषेचे संवर्धन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून प्रगत व्यवहारक्षेत्रांत भाषेचा विकास आपोआप होत नसतो तो जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक करायचा असतो आणि त्यासाठी काही एक भाषाधोरण लागते. कृतिकार्यक्रम लागतो. राज्याला भाषाधोरण आहे कुठे? गेल्या सहा वर्षांत भाषाधोरणाचे भिजत घोंगडे पडले आहे. त्याला मुहूर्त मिळत नाही. कारण राजकीय इच्छाशक्ती नाही. कारण समाजाचा रेटा नाही. मराठीहिताचा दावा करणाऱ्या शिवसेनेने, मनसेने मराठी भाषेचे धोरण जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा आग्रह धरल्याचे कोणी ऐकले आहे काय? महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ, मराठी भाषा भवन नसले तरी चालेल पण अयोध्येत राम मंदिर मात्र झालेच पाहिजे. हिंदुत्वाच्या राजकारणाने मराठी भाषेचे अपरिमित नुकसान झाले आणि ते मराठी समाजाच्या अजूनही लक्षात येत नाही. बहुसंख्य लोकांना आजही भाषेऐवजी जात, धर्म हीच सामाजिक ओळख महत्त्वाची वाटते म्हणूनच राजकीय पक्षांना जातिधर्माचे राजकारण सोडावेसे वाटत नाही.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या ऐतिहासिक घटनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्र हे संघराज्याचे एक घटक राज्य असले तरी ते मराठी भाषिक राज्य आहे म्हणून तमाम मराठी भाषका [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/parab-sir-lekh.jpg [postimage] => /2019/05/parab-sir-lekh.jpg [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2411] => Array ( [PostID] => 10364 [post_title] => अनुभवांची पॉवरबँक [post_content] => [post_excerpt] => मोबाइल फोनचा चार्ज संपला, चार्जर आसपास नसेल तेव्हा पॉवरबँकमध्ये ठासून भरलेला चार्ज कामी येतो. तसेच आहे या सुट्टीतील अनुभवांचे. सुट्टीत असे अनेकविध अनुभव घ्यायचे. त्यातले जे जे खूप आनंददायी अनुभव असतात ना, ते आपोआप जाऊन बसतात आपल्या मेंदूच्या पॉवरबँकमध्ये! [post_shortcontent] => सुट्टी म्हणजे ढेर सारे अनुभव! आवडीच्या कला शिकणे, भरपूर वाचणे, छंदांत रमणे, कुटुंबीयांबरोबर गप्पा-भटकंती, नातेवाईकांकडे जाणे-राहणे, मित्रमैत्रिणींबरोबर हुंदडताना त्यांच्याबरोबर होणारे शेअरिंग... किती वेगवेगळे अनुभव असतात हे!  सुट्टीच्या काळात आपण स्वत:हून घेतलेले जे जे खूप आनंददायी अनुभव असतात ना, ते आपोआप जाऊन बसतात आपल्या मेंदूच्या पॉवरबँकमध्ये! मग त्यात ठासून भरलेल्या कल्पना, क्लुप्त्या बरोबर कामी येतात वर्षभर! अगदी आयुष्यभरदेखील!! उन्हाळ्यात अनेक महिला वाळवणं करतात, माहितीये नं तुम्हाला? प्रखर सूर्याच्या तेजाचा वापर करून पापड, फेण्या, सांडगे, शेवया असे अनेक पदार्थ केले जातात. मसाले, लोणची, मुरांबे करून ठेवले जातात. वर्षभराच्या चटकदार खाण्याची सोय असते ती! हे पदार्थ आपल्या जेवणाला लज्जतदार करतात. याला म्हणतात, वर्षभराची ‘बेगमी’! तशीच आपली पॉवरबँक!! 'वयम्’ दोस्तांनो, सुट्टी म्हणजे ढेर सारे अनुभव! उन्हाळी सुट्टीत ५०-६० दिवस शाळेत न जातासुद्धा आपले आपण कित्ती गोष्टी शिकतो सुट्टीत! रोजचा दिवस नवीन असतो... आवडीचे कला-कौशल्य शिकणे, भरपूर वाचणे, छंदांत रमणे, कुटुंबीयांबरोबर गप्पा-भटकंती, नातेवाईकांकडे जाणे-राहणे, मित्रमैत्रिणींबरोबर नवनवे खेळ खेळणे, भलती साहसे करणे, हुंदडताना त्यांच्याबरोबर होणारे शेअरिंग, कधी भांडणे आणि ती भांडणे सोडवणेदेखील, एकमेकांच्या भावना समजून घेणे- एकमेकांना समजावणे... किती वेगवेगळे अनुभव असतात हे! या अनुभवांची पॉवरबँक किमान सहा महिन्यांसाठी भरून घ्यायची सुट्टीत! पुढच्या सुट्टीत परत भरायची ती पॉवरबँक!  राठी प्रथम’ ह्या ई-पत्रिकेचे स्वरूप पाहिल्यावर आपणास कल्पना येईल की हे मराठी भाषेच्या संवर्धनाला, प्रसाराला वाहिलेले नियतकालिक आहे. हे नियतकालिक भाषेच्या अभ्यासकांसाठी जसे आहे तसे भाषेच्या कार्यकर्त्यांसाठीही आहे. वैचारिक, माहितीपर, प्रबोधनात्मक असे त्याचे स्वरूप असून ते सर्व प्रकारच्या मराठी वाचकांसाठी आहे. लेख, वृत्तलेख, वृत्तान्त, माहिती, मुलाखती, गमतीशीर भाषानिरीक्षणे, रेखाटने, चित्रे, छायाचित्रे, व्यंगचित्रे असे त्याचे वैविध्यपूर्ण स्वरूप असणार आहे. मराठीवर नितांत प्रेम करणारे, मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक लोक आहेत. ते सर्व ‘मराठी प्रथम’चे लेखक होऊ शकतात. मराठीबाबतच नव्हे तर एकूणच भारतीय भाषांबाबत जे काही सकारात्मक, नकारात्मक घडते आहे त्याची नोंद ‘मराठी प्रथम’ घेऊ इच्छिते. त्यासाठी लेखक ह्या नात्याने आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या भागातील मराठी शाळांची, भाषाविषयक उपक्रमांची, अडचणींची माहिती लेख अथवा वृत्तान्त स्वरूपात आम्हांला पाठवू शकता. सोबत छायाचित्रे पाठवता आली तर उत्तमच. ‘मराठी प्रथम’च्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडून घेऊन मराठीच्या संवर्धनाचे, अन्यायनिर्मूलनाचे काम करू शकतो. आपण आमचे लेख वाचून प्रतिक्रिया देऊ शकता, सूचना करू शकता. आपण सर्वांनी मिळून मराठीचा विकास करायचा आहे. म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, मराठी पत्रकार, लेखक यांना आमचे विशेष आवाहन आहे की  हे नियतकालिक आपलेच आहे असे समजा आणि आम्हांला लेखनसहकार्य करा. करीत राहा.

ई-साहित [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/wachak-1.png [postimage] => /2019/05/wachak-1.png [userfirstname] => Prakash [userlastname] => Parab [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2186 [display_name] => डॉ. प्रकाश परब [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 653 [ParentMagzineName] => मराठी प्रथम [ParentMagzineNameEnglish] => marathipratham ) [2413] => Array ( [PostID] => 10328 [post_title] => सुनियोजित स्वेच्छानिवृत्तीची कथा [post_content] => [post_excerpt] => त्यानंतर ‘अवयवदान व मृतमेंदू’ ह्या विषयावर ३०-४० मिनिटांची भाषणे ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे ठिकाणी देण्यास सुरुवात केली. [post_shortcontent] => 'स्वेच्छानिवृत्ती' ही खरोखरच स्वेच्छेने घेतलेली असो अथवा सक्तीने, तिचे साईड इफेक्ट्स असतातच. 'छान आराम करु, कुटुंबासोबत वेळ घालवू' अशा इच्छांना चार-दोन महिन्यांतच वाळवी लागते. माणसाला काळज्या,चिंता असतील तर त्यापायी तो जगण्याचा संघर्ष करत राहतो. परंतु आर्थिक विवंचना नसतील आणि काही कामही नसेल तर रिकामा वेळ खायला उठतो. म्हणूनच काही प्लॅनिंग नसेल, योजना नसतील तर आर्थिक चणचण नसलेली स्वेच्छानिवृत्ती माणसाला अस्वस्थ करते, आजारी करते. पण काही माणसांना नोकरीतले स्थैर्य कंटाळवाणे वाटते आणि ती योजनापूर्व स्वेच्छानिवृत्ती घेतात. चिंतामणी गद्रे हे असेच एक गृहस्थ. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची त्यांनी सागितलेली ही सुरस,रसाळ कथा त्यांच्याच शब्दात.. निवृत्तीचे वयोमान झालेले नसताना ‘भाकरी’ देणारा कामधंदा थांबविणे म्हणजे स्वेच्छानिवृत्ती. बरेच वेळा ही ‘स्वेच्छा’ नसून व्यवस्थापनांनी लादलेली असते. मात्र बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या ठिकाणी स्वेच्छानिवृत्तीमुळे मिळणारे आर्थिक फायदे हे नेहमीच्या पगारापेक्षा जास्त असल्याने खऱ्या ‘अर्थाने’ स्वेच्छानिवृत्ती घेणारेही आढळतात. लादलेल्या निवृत्तीने आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागते. तसेच आर्थिक स्वास्थ्य देणारी स्वेच्छानिवृत्तीही जर रिकाम्या वेळेचे नियोजन केले नसेल तर स्वास्थ्य बिघडवते. पण जर निवृत्ती किंवा स्वेच्छानिविृत्ती नियोजनपूर्वक केलेली असेल तर ती व्यथा न होता एक आनंददायी कथा होते. अशाच माझ्या सुनियोजित स्वेच्छानिवृत्तीची ही कथा. माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे गावातील सर्व जाती-धर्मांतील लोकांनी व नातेवाइकांनी केलेल्या मदतीवर झाले. समाजाने आपल्याला पुढे आणले, मोठे केले; तेव्हा लवकरात लवकर स्थिरस्थावर हो [post_status] => publish [postmainimage] => /2019/05/eye-donation-maheshwari_201522_121323_02_02_2015.jpg [postimage] => /2019/05/eye-donation-maheshwari_201522_121323_02_02_2015.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 May 2019 [post_author] => 2197 [display_name] => चिंतामणी गद्रे [Post_Tags] => अंतर्नाद,समाजकारण,अर्थकारण,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2414] => Array ( [PostID] => 10461 [post_title] => ते आले.....त्यांनी पाहिलं अन् थेट आतमध्ये...... [post_content] => [post_excerpt] => मुंबईच्या मध्य भागात आणि पश्चिम उपनगरातील बऱ्याच मतदान केंद्रावर पोलीस फाटा आणि मीडीयाचे फोटोग्राफर्स-व्हीडीयोग्राफर्स तैनात होती. कारण ह्या भागात बहुसंख्य सिनेस्टार्स अन महान व्यक्तिमत्व तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख मतदानाला येतात. [post_shortcontent] => मुंबईच्या मध्य भागात आणि पश्चिम उपनगरातील बऱ्याच मतदान केंद्रावर पोलीस फाटा आणि मीडीयाचे फोटोग्राफर्स-व्हीडीयोग्राफर्स तैनात होती. कारण ह्या भागात बहुसंख्य सिनेस्टार्स अन महान व्यक्तिमत्व तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख मतदानाला येतात.   ते आले.....त्यांनी पाहिलं अन् थेट आतमध्ये...... २९ एप्रिल २०१९.....भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा. मुंबई ठाणे सह नवीमुंबईतील नागरीक आपआपल्या लोकसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने सकाळपासून रांग लावून होते.  कर्तव्य बजावण्यासाठी आलेले वृद्धही भर उन्हात रांगेतून सरकत होते. मुंबईच्या मध्य भागात आणि पश्चिम उपनगरातील बऱ्याच मतदान केंद्रावर पोलीस फाटा आणि मीडीयाचे फोटोग्राफर्स-व्हीडीयोग्राफर्स तैनात होती. कारण ह्या भागात बहुसंख्य सिनेस्टार्स अन महान व्यक्तिमत्व तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख मतदानाला येतात. ह्यावेळी राजकीय पुढाऱ्यांनी, स्वत:ला समाजातील एक सामान्य घटक मानून एक-दीड तास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे माध्यमांनी त्यांच्या कौतुकाच्या बातम्याही झळकवल्या. पण, सिने       तारे-तारकांनी आपले सेलिब्रिटीपण जपत आगमनपूर्व व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य जपत गाडीतून उतरून थेट मतदान कक्षात मतदान केल्याचे पाहायला मिळाले. अगदी मतदान केंद्र अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या व्यवस्थापकांच्या नियोजनपूर्व सुसंवादाचा उत्तम नमुनाच जणू. ही गोष्ट उपस्थित [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/voting1.jpg [postimage] => /2019/04/voting1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 30 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2415] => Array ( [PostID] => 10383 [post_title] => तहान [post_content] => [post_excerpt] => पात्रात पाणी या का आम्हास ठेवले तु? नाही मनुष्य आम्ही तरि परोपकारिले तु! [post_shortcontent] => सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फिरतील ते थव्यांनी सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी सुकली तळी जळांची पाणी पिण्यास नाही त्या सानुल्या जिवांची होईल लाही लाही त्यांच्या जिवाकरिता इतकी कराच सेवा वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा ?? .. एका माणसाने खरंच वाटी भर पाणी पक्षांसाठी ठेवले आणि पुढे काय घडल? त्या पक्षांमधे आणि माणसामधे काय संवाद झाला ?त्याचे वर्णन खालच्या कवितेत केलय वाटीत पाणी बघता ऐटीत पक्षी आला चोचीत थेंब घेता मना मधे म्हणाला येतो घेउनि आता घरट्यातल्या पिलाला सोय आजची हि झाली भय उद्याचे कशाला वाटीतल्या जळाची चर्चा चिकार झाली गावात विहगांच्या सभेत नोंद झाली आहे कुणीतरी या गावात चांगाला बा पात्रात पाणी ठेवी म्हणतो आम्हास हे घ्या ! धामात सज्जनाच्या काही पक्षीगण गेले हालवित पंख छोटे त्यातील एक बोले पात्रात पाणी या का आम्हास ठेवले तु? नाही मनुष्य आम्ही तरि परोपकारिले तु! जातीस जात भीते हे दीस आजचे आले माणुस माणसाशी आज शत्रुसमान वागे हे रोज पाहण्याची सवय आम्हाला झाली हे असे असता पाणी कोण परांस घाली? हे पहावया मनुजा तुझ्या समीप आलो उपकार कसा मी घेउ? म्हणुन बोलता झालो ऐकुन प्रश्न भोळा यजमान सुन्न झाला लज्जीत वदनाने पुढे बोलता झाला हे दान नाही मित्रा उपकार फेडतो मी वाटीतल्या जलाचे काज सांगतो मी तोडले वृक्ष आंम्ही निसर्ग उजाड झाला उखडून घरटी तुमची विश्राम आम्ही केला वनास तोडुन आम्ही शहरात वास केला उत्तुंग इमारतीचा आम्हीच माज केला परंतु विश्रामधामी विश्रांती ना मनाला तळमळ अंतरीची न सांगता ये कुणाला यंत्रे श [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/FemaleGoldfinchDrinks-730598.jpg [postimage] => /2019/04/FemaleGoldfinchDrinks-730598.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Apr 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => कविता रसास्वाद,भाषा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2416] => Array ( [PostID] => 10369 [post_title] => 'वयम् 'च्या 'मे' च्या अंकात काय वाचाल ? [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>
  •  मे ‘वयम्’मध्ये वाचा नामवंत कथाकारांच्या उत्तमोत्तम कथा!

  • प्रवीण दवणे, माधुरी माटे, प्राची मोकाशी, निर्मोही फडके, नताशा शर्मा यांच्या रंजक, रोचक गोष्टी.

  • ‘मिशन शक्ती’चे महत्व समजावून सांगितले आहे डॉ. बाळ फोंडके यांनी.

  • ‘अनुभवांची पॉवरबँक’ हा शुभदा चौकर यांचा संपादकीय लेख

  • शेफचा रुबाब आपल्याला मोहात पडतो. हॉटेल मॅनेजमेंट या व्यवसायाच्या अंतरंगाची सखोल ओळख करून दिली आहे मैत्रेयी लोवलेकर यांनी.

  • ठाणे ‘वेध’मध्ये भेटलेल्या अफाट व्यक्तींच्या विचारांची पोतडी उलगडून दाखवली आहे आपली मैत्रीण आभा पटवर्धन हिने.

  • फारूक काझी यांच्या ‘चुटकी’ कादंबरीचा रोचक भाग.

  • मिनू, ‘मैत्री  अंटार्क्टिका छोटा शेफ, कल्पक कला, भाषेची मशागत, कोडी अशी सर्व सदरे आहेतच.

  • आणि सुट्टी-अनुभव स्पर्धेची घोषणा!

‘वयम्’ म्हणजे  वाचनातून विचार, विचारातून विकास

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

सभासद नसाल तर लवकरा [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/may-wayam-rrr.jpg [postimage] => /2019/04/may-wayam-rrr.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 29 Apr 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2417] => Array ( [PostID] => 10362 [post_title] => एंडगेम - थोडं समाधान थोडा अपेक्षाभंग [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => हा सिनेमा न आवडलेल्या निवडक लोकांना फक्त क्लायमॅक्स बघूनच पैसे वसूल झाल्याचा फील येईल. आणि वर बोनस म्हणून भावनेनं ओथंबलेला शेवट आहेच ज्यात एका वन टेक शॉटमध्ये आतापर्यंतच्या एकूण एक अॅव्हेंजरचा समावेश करण्यात आलाय. मी मार्व्हलचं एकही कॉमिक्स वाचलेलं नाही. मी MCU चा फॅनही नाही. पण मला त्यांचे बरेच चित्रपट आवडतात. कारण मला त्यांच्या सुपरहीरो पात्रांशी रिलेट करता येतं. कारण तुम्हा आम्हा प्रत्येकाला सुप्तपणे सुपरहीरो व्हायची इच्छा असते. कुणाला सुपरमॅनसारखं उडायचं असतं, कुणाला डोळ्यातून आग ओकायची असते, कुणाला स्पायडरमॅनसारखं हातातून जाळं सोडत भिंतींवर झपझप चढायचं असतं, कुणाला गायब व्हायचं असतं, तर कुणाला शंभर हत्तींचं बळ अंगात असावंसं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कुणाकडे पैशांची पॉवर असते, कुणाकडे सत्तेची पॉवर असते, तर घरातल्या ज्येष्ठांकडे लहान्यांची बंडखोर तोंडं बंद करणारी मोठेपणाची पॉवर असते. आणि म्हणूनच काल्पनिक सुपरहीरोंच्या फँटसी पॉवर्स प्रत्यक्षात मिळवणं शक्य नसल्याने पडद्यावर त्या घेऊन वावरणाऱ्या कूल लोकांचं आपल्याला आकर्षण असतं. त्यात जर अशा कूल लोकांची सगळ्यांना रुचेल पचेल अशी भेसळ करणारा किंवा जत्रा भरवणारा मार्व्हलसारखा ब्रँड असेल तर तीव्र भावनांच्या आनंदसागराला कसलाच धरबंध नसतो. MCU ने गेल्या ११ वर्षात जे साम्राज्य एकमेकांशी जोडणाऱ्या २१ चित्रपटांमधून उभं केलंय त्याला तोड नाही. गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिटी वॉरने MCU युनिव्हर्स काय हाईट गाठू शकतं हे खूप मोठया स्केलवर दाखवलं होतं. थॅनॉसला ह्युमनाईज करणं, तीसेक सुपरहीरोंचा समावेश असूनही सगळ्यांना समान स्क्रीन टाईम देणं, अनेक ट्विस्टस असूनही त्यांना हुशारीने हँडल करणं, व्हिलनला जिंकू देणं आणि शेवटपर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/endgame.jpg [postimage] => /2019/04/endgame.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2418] => Array ( [PostID] => 9021 [post_title] => ट्रिंग ट्रिंग टेलिफोन [post_content] => [post_excerpt] => फोनची बेल वाजली की प्रथम प्रथम घरातील सर्वच मंडळी धावण्याच्या शर्यतीतल्या प्रमाणे फोन घ्यायला धावत असत. [post_shortcontent] => विनोद समजणे आणि समजून घेणे हे इतर कोणताही साहित्यप्रकार समजून घेण्यापेक्षा अवघड असते कारण संदर्भ माहिती असल्याशिवाय विनोद कळत नाही. समाज बदलतो, परिस्थिती बदलते तेव्हा अनेकदा  त्या विनोदात   'काय  विनोद आहे' असा प्रश्न पडू शकतो. टेलिफोन म्हणजे आजच्या भाषेत लँडलाईन फोन, घरी येणे हा जेव्हा कपिलाषष्टीचा योग समजला जायचा त्या काळी या विषयावर अमाप विनोदी लेखन झाले. आजचा लेख हा त्यातलाच एक फर्मास नमुना आहे. श्रीराम हळबे  यांनी हा लेख १९८०  लिहिला होता. तसा हा फार मागचा काळ नसला तरी आता त्याला चाळीस वर्षे होत आली आहेत...या चाळीस वर्षात फोनची कन्सेप्ट आणि फोनची उपलबद्धता यात किती क्रांती झाली याची कल्पनाही आपल्याला येईल.. ********** आपल्या घरी टेलिफोन नसतो, तेव्हा कधी कधी वाटते की टेलिफोन ही फार उपयुक्त गोष्ट आहे. १५ वर्षांपूर्वी असही वाटे की आपल्याकडे टेलिफोन असणं हे एक ‘प्रतिष्ठेचं’ प्रतीक आहे. निदान पोकळ श्रीमंतीचे! मला आठवते की, जवळजवळ १२/१३ वर्षांपूर्वी आमच्या घरी वाजतगाजत टेलिफोन आला. वाजतगाजत म्हणण्याचा उद्देश इतकाच की आजूबाजूच्या रहिवाशांच्या दृष्टीने, ज्याप्रमाणे मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी बहुतेक शेजारची बालगोपाल मंडळी करते त्याप्रमाणेच, आमच्या घरी टेलिफोनची ‘प्राणप्रतिष्ठा’ करण्यात आली. बहुतेक बिल्डिंगच दरवाजाजवळ जमली होती. छोट्या मंडळींना दिवाळी-दसऱ्याच्या सणाचीच आठवण होत होती. कोण काय बोलत आहे ते आवाजाच्या दिवाळीमुळे कुणालाच समजत नव्हते. अखेर तो सोहळा चहा-चिवडा घेऊन संपला. टेलिफोन व्यवस्थित चालला आहे की नाही याची खात्री पहिल्याच दिवशी पाच मिनिटांनी वरच्या मजल्यावरील ‘व्यकंटरामन्’ने केली. त्याचा गॅस गेला होता व सिलिंडर मागविण्यासाठी त्याने आमच्याकडू [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/टेलिफोन-.jpg [postimage] => /2019/04/टेलिफोन-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Apr 2019 [post_author] => 2184 [display_name] => श्रीराम हळबे [Post_Tags] => विनोद,किर्लोस्कर,पुनश्च,श्रीराम हळबे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2419] => Array ( [PostID] => 10213 [post_title] => भारताचे पंतप्रधान – श्री. शिवाजी भोंसले? [post_content] => [post_excerpt] => छत्रपतींचे आगमन भारताला अत्यंत हितावह होणार आहे. नेहरु त्यांचा कसा उपयोग करून घेतील हे मात्र पाहिले पाहिजे. [post_shortcontent] => बारा वाजले होते. जवाहरलालजी आपल्या शयनमंदिरांत अस्वस्थपणें फेऱ्या घालीत होते. खरें म्हणजे या वेळी ते आपल्या सचिवालयांतील कामांत गर्क असायचे; पण आज त्यांचे कामाकडेही लक्ष लागत नव्हते. रात्रीचे साडेअकरा वाजले नाहीत, तोंच ते सचिवालयांतील काम बंद करून शयनमंदिरांत आले. पप्पांनी आज लवकर काम संपविले, तेव्हा त्यांची प्रकृती बरोबर नसावी असा कयास करून लाडकी इंदिरा पुढे येऊन कांही विचारणार, तोंच तिच्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करून जवाहरलालजी हातवारे करीत आणि पुटपुटत आंत गेले. आजचे लक्षण कांही वेगळे दिसते आहे हे इंदिरेच्या ताबडतोब लक्षांत आले. पण पुढे होऊन पप्पांशी बोलण्याचे धाडस तिला झाले नाही. इंदिरेची ही स्थिती तिथे खाजगी चिटणीसांची काय कथा? अर्धा तास झाला. बिछान्यावर पडल्यापडल्या झोपेच्या केरसुणीने सगळे विचार डोक्यांतून झाडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्या विचारांनीच झोंप झटकली गेली होती. बाराचे ठोके पडले. जवाहरलालजी उठले. त्यांनी सिगरेटकेस काढून एक सिगरेट शिलगावली. ते सिगरेट क्वचित ओढतात. पण या वेळी सिगरेटच्या धुरांत अस्वस्थता विरून जाईल असे त्यांच्या मनांत आले. सिगरेटची राख झाडता झाडता ‘या प्रांतीयतेची अशीच जाळून राख केली पाहिजे’ असे उद्गार सहज त्यांच्या तोंडून बाहेर पडले. खिडकीतून वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि पलीकडच्या टेबलावर उघडून ठेवलेले एक पत्र फडफडले, जणू जवाहरलालजींच्या उद्गारांना त्याला अनुमोदनच द्यायचे होते. ते तसेच त्या टेबलाकडे गेले आणि त्यांनी ते पत्र पुन्हां एकदां वाचून पाहिले. मोरारजी देसायांचे ते पत्र होते. ‘महाराष्ट्राला कंगाल ठेवलेत, तर मराठ्यांना पुन्हा सुरतेवर स्वारी करावी लागेल’ हे काकासाहेब गाडगीळांचे जाहीर सभेतील उद्गार काँग्र [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/nehru.jpg [postimage] => /2019/04/nehru.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Apr 2019 [post_author] => 2177 [display_name] => पु.रा. बेहरे [Post_Tags] => विनोद,दीर्घा,विविध वृत्त,पु.रा. बेहरे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2420] => Array ( [PostID] => 10274 [post_title] => कीर्तनातून मार्केटिंगचे आगळे तंत्र [post_content] => [post_excerpt] => या क्रीमचे पहिले नाव चक्क ‘कैलास लोणी’ असे होते! [post_shortcontent] => ‘कैलास जीवन’ नामक ‘स्किन क्रीम’शी बहुसंख्य मराठीजनांचा संपर्क बालपणीच येतो. कुठेतरी खरचटून किंवा हात भाजून घेऊन आलेल्या नातवंडांना एखादी आजी आपल्या थरथरत्या हातांनी हळुवारपणे कैलास जीवन लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या दिसणाऱ्या त्या क्रीमचा थंड स्पर्श आणि कापराचा वास त्या वेळी लक्षात राहतो तो कायमचा! कैलास जीवनला ‘स्किन क्रीम’ म्हणणेही कृत्रिम वाटावे इतके ते घरगुती होऊन गेले आहे. या क्रीमचे पहिले नाव चक्क ‘कैलास लोणी’ असे होते! आंजल्र्याहून ‘व्हाया गोवा’ पुण्याला आलेल्या आणि इथेच वसलेल्या वासुदेव कोल्हटकर या धडपडय़ा पुणेकराचे ते संशोधन. त्या ‘कैलास लोण्या’चे ‘कैलास जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘सात दिवसात लख्ख गोरे बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा चुटकीसरशी घालवणारी’ अनेक स्किन क्रीम बाजारात आली, पण कोणताही अचाट दावा न करताही कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून विस्तारले आणि आता तर पार रशिया, पोलंड आणि स्वित्झरलँडलाही पोहोचले. वासुदेव कोल्हटकर हे मूळचे शिक्षक, पण त्यांना कीर्तनाचा नाद होता. कीर्तनासाठी संस्कृत यायला हवे म्हणून त्यांनी सांगलीच्या संस्कृत विद्यालयात धडे घेतले आणि १९२३-२४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. आयुर्वेद आणि होमिओपॅथीची आवड त्यांना होतीच. त्यांनी स्वत:ची वेगळ्या पठडीतली कीर्तने सुरू केली. कीर्तनाच्या दोन भागांच्या मध्ये ते दहा मिनिटांचे मध्यंतर घेत आणि या मध्यंतरात काहीतरी सल्ला देणारी घोषणा करीत. या वेळी लोकांना काही साधी औषधे सांगता येऊ शकतील असे त्यांना वाटले आणि कैलास जीवनच्या कल्पनेचे बीज तिथे रुजले. या क्रीमची प्रेरणा आली आयुर्वेदातील ‘शतधौतघृत’ (विशिष्ट पद्धतीने शंभर वेळा घासलेले/ फेटलेले तूप) या औषधावरून. परंतु य [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/कैलास-जीवन-.jpg [postimage] => /2019/04/कैलास-जीवन-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Apr 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => कैलास जीवन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2421] => Array ( [PostID] => 10241 [post_title] => मार्क्वेझ – कुरोसावा यांच्यातील बातचीत/चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => ऑक्टोबर १९९० मध्ये सुप्रसिद्ध लेखक  गाब्रिअल गार्शिया मार्क्वेझने टोकियोला भेट दिली. तेव्हा तिथे अकिरा कुरोसावाच्या Rhapsody in August या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. गार्शिया मार्क्वेझने त्याच्या अजरामर साहित्यकृती One Hundred Years of Solitude and Love in the Time of Cholera लिहिण्याआधी, आयुष्याची काही वर्षे बगोटा या गावी एक चित्रपट समीक्षक म्हणून व्यतीत केली होती. त्याने कुरोसावाशी नानाविध विषयांवर सुमारे सहा तास संभाषण केलं. १९९१ मधे सर्वात पहिल्यांदा लॉस एंजल्स टाइम्समधे प्रकाशित झालेला, या संभाषणाचा काही भाग येथे देत आहोत – मार्क्वेझ – कुरोसावा यांच्यातील बातचीत अनुवाद - हर्षद सहस्रबुद्धे ऑक्टोबर १९९० मध्ये सुप्रसिद्ध लेखक  गाब्रिअल गार्शिया मार्क्वेझने टोकियोला भेट दिली. तेव्हा तिथे अकिरा कुरोसावाच्या Rhapsody in August या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. गार्शिया मार्क्वेझने त्याच्या अजरामर साहित्यकृती One Hundred Years of Solitude and Love in the Time of Cholera लिहिण्याआधी, आयुष्याची काही वर्षे बगोटा या गावी एक चित्रपट समीक्षक म्हणून व्यतीत केली होती. त्याने कुरोसावाशी नानाविध विषयांवर सुमारे सहा तास संभाषण केलं. १९९१ मधे सर्वात पहिल्यांदा लॉस एंजल्स टाइम्समधे प्रकाशित झालेला, या संभाषणाचा काही भाग येथे देत आहोत – गाब्रिअल गार्शिया मार्क्वेज – मला आपलं हे दोन मित्रांमधलं हे संभाषण एखाद्या पेपरमधे छापलेल्या मुलाखातीसारखं वाटू द्यायचं नाहीये. पण त्याचबरोबर, मला तुमच्याविषयी आण [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/kurosawa2.jpg [postimage] => /2019/04/kurosawa2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 25 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2422] => Array ( [PostID] => 10229 [post_title] => सोनपिवळा हळद्या ! [post_content] => [post_excerpt] => सध्यातरी हळद्या पक्ष्यांची जगभरातली संख्या वाढते आहे. पण ते फळे खातात म्हणून त्यांच्यावर होणारे हल्ले, कागद बनवण्यासाठी होणारी बेसुमार वृक्षतोड आणि जागतिक हवामानातले बदल यांच्यामुळे त्या चिमुकल्या सोनपाखराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो आहे. [post_shortcontent] => हळद्या पक्षी माहितीये तुम्हांला? या सोनपिवळ्या पक्ष्याची एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे कुणीतरी कल्पनेने रंगवलेली कथा. या दंतकथा कुणीतरी रचतं आणि मग ती सांगवोसांगवी इतरांपर्यंत पोचते. पूर्वी अशा अनेक दंतकथा लोकांना माहीत असायच्या. स्मार्टफोन मेसेज, अॅप  काहीही नव्हतं तरी या कथा शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत पोचायच्या.. कारण एकमेकांशी गप्पागोष्टी करताना त्या सांगितल्या जायच्या. वाचा ही हळद्या पक्ष्याची एक दंतकथा आणि त्याचबरोबर शास्त्रीय माहितीसुद्धा- खूप जुनी गोष्ट. बंगाल प्रांतात एक तरुण व्यापारी राहायचा. तो एकदम सरळ साधा आणि शांत स्वभावाचा होता, परंतु त्याची आई मात्र अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. व्यापारी तिला घाबरून असायचा. तिच्या स्वभावामुळे तिच्याशी कुणी फारसं बोलत नसे. तरुण व्यापाऱ्याचे लग्न झाले. नवीन नवरी घरी आली. परंतु व्यापाऱ्याच्या आईने मात्र तिचा छळ चालवला होता. तिला ती सतत टाकून बोले. रागवे. तिच्या चुका काढत राही. व्यापाऱ्याची बायको स्वभावाने शांत असल्याने आणि व्यापा-याचे आईपुढे काहीच चालू न शकल्याने दोघेही शांत राहत आणि आज ना उद्या परिस्थिती बदलेल, असा एकमेकांना दिलासा देत ते दिवस ढकलत होते. थंडीचे दिवस होते आणि पौष पारबोहची तयारी सुरू झाली. मकरसंक्रांतीच्या काळात हा सण साजरा करतात. या सणासाठी ‘पीठा’ हा गोड पदार्थ बनवतात. व्यापाऱ्याची बायको स्वैपाकघरात होती. तंदूर पेटलेला होता. काम करताना तिची साडी हळदीने माखली होती. तिला खूप भूक लागलेली होती, पण सासूच्या भीतीने तिने काहीच खाल्ले नव्हते. सासू नाही असा अंदाज घेत तिने ‘पीठा’ खायला सुरवात केली. खाण्याच्या नादात तिला सासू आल्याचे समजलेच नाही. सासू आल्याचे पाहताच तिने घाबरून जाऊन [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/New-Doc-2019-01-31-09-rr.jpg [postimage] => /2019/04/New-Doc-2019-01-31-09-rr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Apr 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2423] => Array ( [PostID] => 9729 [post_title] => कथेचा शेवट [post_content] => [post_excerpt] => ओळींमधलं—शब्दांमागचं, शब्दांमधून प्रगट न झालेलं सारं जीवनच या शेवटाने समोर येऊन आपली एक नवीन कथा सुरू करतं. [post_shortcontent] => एखाद्या कथेचा, कादंबरीचा शेवट काय असावा याचे आडाखे, अपेक्षा आपण  ती वाचताना बांधत असतो. त्या अपेक्षेबरहुकूम नसलेला शेवट पटतोच असे नाही.  परंतु  कथात्मक साहित्यात सिनेमा-नाटकात शेवट हा अत्यंत महत्वाचा असतो, कारण ती संपते तेव्हा त्या शेवटाचा परिणाम घेऊनच आपण पुढे जात असतो. प्रसिद्ध कथाकार मधुकर धर्मापुरीकर म्हणतात, वाचक वाचताना नेहमीच त्या कथेचे हँडल आपल्या हाती घेत असतो आणि आपण नेऊ त्या दिशेने ती कथा जावी अशी अपेक्षा करत असतो...तर शेवटाचे महत्व आहेच तसे. लहानपणी मुलांना गोष्टी सांगताना 'आणि ते पुढे आनंदाने राहू लागले' असा शेवट केला जातो कारण मुलांमध्ये नकारात्मक विचार रूजू नये असे वाटत असते. मुले मोठी झाल्यावर वास्तववादी साहित्य वाचतात तेव्हा त्यातले शेवट मात्र जगण्यातले दाहक वास्तव मांडताना अनेकदा नकारात्नक झाल्याचे दिसतात. बालपणीच्या अशाच अनुभवातून पुढे प्रौढ साहित्य वाचताना झालेली घालमेल  लेखकाने या लेखात सांगितली आहे. त्याची ही तगमग आपल्याला जवळची वाटते कारण आपणही हाच अनुभव घेत असतो. खास 'सत्यकथा' शैलीतील एस. कविमंडन यांचा लेख आहे. सत्यकथेच्या अखेरच्या काळातील एका अंकात आलेला हा लेख आहे. दं.श. कुलकर्णी यांनी १९३३ साली सुरु केलेले 'सत्यकथा'  हे मासिक पुढे द.पु, भागवतांकडे गेले, १९४५ नंतर श्री.पु. भागवतांनी त्याचे स्वरुप पूर्ण पालटून नवसाहित्याचे मुखपत्र म्हणून त्यांस लौकिक मिळवून दिला. १९६० नंतर राम पटवर्धन संपादक झाले व सत्यकथा जणू एक चळवळ झाली. विविध कारणांनी १९८२ साली सत्यकथा बंद पडले, परंतु त्यापूर्वी इतिहासात सत्यकथेने स्वतःचे स्थान निश्चित केले होते. ********** अंक – सत्यकथा, सप्टेंबर १९७९ लहानपणी एक सवय झाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/bfa30ea54f63e56c5330c6c7ae40ea3a.jpg [postimage] => /2019/04/bfa30ea54f63e56c5330c6c7ae40ea3a.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Apr 2019 [post_author] => 2165 [display_name] => एस. कविमंडन [Post_Tags] => कथा,सत्यकथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2424] => Array ( [PostID] => 10223 [post_title] => एंडगेम इज हिअर [post_content] => [post_excerpt] => कुठल्याही किमतीवर एंडगेम पाहायचाच हे ठरवून बसलेले डेसपरेट लोक 2000 रुपयाची तिकिटं घ्यायलाही तयार झाले. भारतात हॉलीवूड चित्रपटासाठीची अशी क्रेझ मी आजवर पाहिली नव्हती. [post_shortcontent] => कुठल्याही किमतीवर एंडगेम पाहायचाच हे ठरवून बसलेले डेसपरेट लोक 2000 रुपयाची तिकिटं घ्यायलाही तयार झाले. भारतात हॉलीवूड चित्रपटासाठीची अशी क्रेझ मी आजवर पाहिली नव्हती.  

एंडगेम इज हिअर

                  गेल्या दोनेक दिवसांत सोशल मीडियावर लोकसभा निवडणूकीला मागे टाकून अँव्हेंजर्स एंडगेमचं अॅडव्हान्स बुकिंग हा हॉट टॉपिक बनलाय. भारतात शनिवारी-रविवारी बुक माय शोवर एंडगेमची बुकिंग ओपन होताच दहा वीस मिनिटातच पहिला दिवस सोल्ड आऊट झाला. नंतर दोनेक तासातच पहिल्या पाच दिवसांचं बुकिंगही हाऊसफुल झालं. काही लोकांनी चक्क तिकिटांचा काळाबाजार सुरू केला. स्वतःजवळची तिकिटं ते चढ्या भावात विकू लागले. कुठल्याही किमतीवर एंडगेम पाहायचाच हे ठरवून बसलेले डेसपरेट लोक 2000 रुपयाची तिकिटं घ्यायलाही तयार झाले. भारतात हॉलीवूड चित्रपटासाठीची अशी क्रेझ मी आजवर पाहिली नव्हती. म्हणजे फास्ट अँड फ्युरियस 7, जंगल बुक वगैरे चित्रपटांनी बक्कळ आर्थिक कमाई नक्की केली आहे, पण हा अॅडव्हान्स बुकिंगचा मामला तर ट्रेड विश्लेषकांचं डोकं चक्रावून टाकेल इतका विचित्र आहे. अर्थात यात स्टेटस सिम्बॉलसाठी फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट मिळवण्याचा भाग बराच असला तरी भारतात MCU ची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे हे नाकारताच येणार नाही. ज्यांना MCU बद्दल अक्षरशः काहीही माहिती नाही अशा लोकांनाही या क्रेझने झपाटून टाकलंय. गेल्या अकरा वर्षांत मार्व्हल स्टुडिओने MCU या मल्टीबिलियन फ्रँचाईजला आकार देऊन कॉमिकबुक फॅन्सना प्रचं [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/endgame.jpg [postimage] => /2019/04/endgame.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 23 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2425] => Array ( [PostID] => 10206 [post_title] => या ब्रिटिश अधिकाऱ्याचे आहेत मराठीवर अनंत उपकार !!! [post_content] => [post_excerpt] => ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते. [post_shortcontent] => मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी. जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे. जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Untitled-19-12.jpg [postimage] => /2019/04/Untitled-19-12.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Apr 2019 [post_author] => 2175 [display_name] => अविनाश महेकर [Post_Tags] => अवांतर,अविनाश महेकर,मोल्सवर्थ,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2426] => Array ( [PostID] => 10163 [post_title] => हवाई हल्ल्यातील विमाने  [post_content] => [post_excerpt] => आता हे आकाशातले हत्ती, घोडे, प्यादी हे प्रकरण काय आहे, त्याचा रंजक आढावाही आपण घेऊया. २६-२७ फेब्रुवारी २०१९ला झालेल्या कारवाईत वापरल्या गेलेल्या भारतीय हवाईदलाच्या विमानांची वैशिष्ट्ये काय होती, त्याची माहिती घेऊया. [post_shortcontent] =>

२६-२७ फेब्रुवारी २०१९ला भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी प्रशिक्षणाच्या छावण्या नेमकेपणाने उद्ध्वस्त केल्या. हे लक्ष्य टिपण्यासाठी भारतीय हवाईदलातील मिराज २००० या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. एकंदरीत या कारवाईत वापरल्या गेलेल्या भारतीय हवाईदलाच्या विमानांची वैशिष्ट्ये काय होती, त्याची माहिती-

दोस्तांनो, आपला शूर वायूवीर विंगकमांडर अभिनंदन वर्तमान हा पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही कसा निडरपणे भारतात परतला, ते तुम्ही पाहिलंच. विंगकमांडर अभिनंदनच्या रुबाबदार मिशा हे तर भारतीय हवाईदलातील जाँबाज वैमानिकांचं वर्णन करणारे चिन्हच ठरू लागले. गेला महिनाभर चर्चा होती, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाईहल्ल्यांची. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षणाच्या छावण्या नेमकेपणाने उद्ध्वस्त केल्या. हे लक्ष्य टिपण्यासाठी भारतीय हवाईदलातील मिराज २००० या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. परंतु अवघ्या २१ मिनिटांत या धडाकेबाज कारवाईचा निकालही लावायचा आणि पाकिस्तानच्या रडारना किंवा विमानांना चकवाही द्यायचा, ही कामगिरी मिराज २००० विमाने करू शकली, कारण त्यांना आपल्या भारतीय हवाईदलाच्या इतर विमानांचीही साथ होती. फायरिंग किंवा बंदुकीने चकमकी सुरू असतील, तर एकेक सैनिक जसे आपल्या सहकाऱ्याला (बडी सोल्जर) कव्हर देतो, तसेच कव्हर आपल्या ताफ्यातील इतर विमानांनीही दिले होते. तुमच्यापैकी कित्येकांचा जन्मही झाला नसेल, तेव्हा कारगीलचे युद्ध काश्मीरमध्ये झाले होते. १९९९ मध्ये. त्यावेळीही युद्धाचा निकाल लावण्यासाठी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’ हाती घेतले आणि मिराज विमानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर धाडली होती. अर्थात त् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Mirage2000-1.jpg [postimage] => /2019/04/Mirage2000-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Apr 2019 [post_author] => 2155 [display_name] => समीर कर्वे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2427] => Array ( [PostID] => 10180 [post_title] => इंग्रजीची मास्तरकी [post_content] => [post_excerpt] => तेव्हा गी द मोपासाची ‘नेकलेस’ ही कथा शिकवण्यात आनंद न वाटला तरच नवल. मुलांना पहिल्यांदा या फ्रेंच नावाचा उच्चार शिकवणं ही कसरत. मग आमची गाडी अडली ती ‘द बॉल’ या शब्दावर. त्याचा ढोबळ अर्थ ‘पार्टी’ असा सांगितला खरा; पण त्यात शांत, सौम्य संगीतावरचे नृत्य हे अपेक्षित आहे. आपल्याकडे पार्टीचा आधुनिक अवतार म्हणजे ढँ ढँ वाजणारी गाणी आणि डी जे आणि दारूचा सर्रास वापर असा आहे. तो येथे अभिप्रेत नाही.युरोपियन कपड्यांची पद्धतही वेगळी. शिवाय बॉल्स हे राजे, उमराव आयोजित करत. त्यासाठी सजवलेले अतिप्रशस्त हॉल्स असत, हे बरेच सांगून मी थोडी थकले. पण तरीही ती संकल्पना त्या सुंदर निमुळत्या कमरेच्या कुमारिका (अर्थात् कोर्सेट्स् किती ओढून कमरेवर ताणून बसवतात, हे पाहिल्यावर ‘नको तो सुंदर गाउन घालणं’ असंच वाटतं!) त्या त्यांच्या नाजूक हातांनी हलकेच फुलपाखरासारखा गाउन उचलत टाकणारी पावलं, हे शब्दात सांगता येतं; पण दरवेळी त्याला दृश्यात्मकता येतेच असं नाही.मला आठवतं, मी सिलॅबस प्लॅनिंगच्या वेळी मराठी मुलामुलींना चित्रांनी नव्हे, तर चित्रफितीच्या साह्यानं इंग्रजी शिकवावं, असं सुचवलं होतं. [post_shortcontent] => भाषा म्हणजे संवादाचे साधन, विचार समजावण्याचे साधन पण भाषा तयार होते नैसर्गिक,सांस्कृतिक आणि प्रादेशिक संदर्भामधून,त्यामुळे इंग्लिशसारखी परकिय भाषेतील साहित्य शिकताना हे सगळे अडथळे पार करावे लागतात.त्यात समोरचे विद्यार्थी वेगळ्याच भाषिक,सांस्कृतिक,भौगोलिक पर्यावरणातले असतील तर शिक्षकांचीच कशी परिक्षा होते याचे अनुभवाचे बोल डॉ.छाया महाजन यांनी ललितच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या ‘इंग्रजीची मास्तरकी’ या लेखात वाचायला मिळतात. डॉ.छाया महाजन   ---   इंग्रजी विषयात एम.ए. आणि पीएच.डी. मिळवलेल्या डॉ.छाया महाजन यांनी औरंगाबाद येथील डॉ.इं.भा.पा. महिला कॉलेजच्या प्राचार्या म्हणून काम पाहिले आहे. एम.फिल. आणि पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणून  त्या काम करत आहेत. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळून त्यांची ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कादंबरी,कथा,ललित गद्य,बालवांङमय,लघुतम कथा असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटररी डिक्शनरीच्या मराठी विभागात त्यांनी संपादन साहाय्य केले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांङमयाचा पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार,मराठवाडा गौरव पुरस्कार,मसाप पुणेचा कृष्णाजी वामन किर पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव झालेला आहे. जानेवारी २०१५ मध्ये जालना येथे झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. ललित   ----  [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Lalit-1.jpg [postimage] => /2019/04/Lalit-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Apr 2019 [post_author] => 2157 [display_name] => छाया महाजन [Post_Tags] => अनुभवकथन,ललित,डॉ.छाया महाजन,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2428] => Array ( [PostID] => 10189 [post_title] => सौम्यपणाचा ‘कलंक’ मिरवणारा ‘कलंक’! [post_content] => [post_excerpt] => ‘कलंक’  पारंपरिक ‘धर्मा’ सिनेमा नाही. मात्र संजय लीला भन्साळीचा प्रभाव या सिनेमात नक्कीच जाणवतो. प्रभाव जाणवत असला तरी कलात्मक किंवा मनोरंजनात्मक दृष्ट्या दिग्दर्शक अभिषेक वर्मनला कलंकमधून भन्साळी चा दर्जा गाठता आलेला नाही. [post_shortcontent] => ‘कलंक’  पारंपरिक ‘धर्मा’ सिनेमा नाही. मात्र संजय लीला भन्साळीचा प्रभाव या सिनेमात नक्कीच जाणवतो. प्रभाव जाणवत असला तरी कलात्मक किंवा मनोरंजनात्मक दृष्ट्या दिग्दर्शक अभिषेक वर्मनला कलंकमधून भन्साळी चा दर्जा गाठता आलेला नाही. सौम्यपणाचा ‘कलंक’ मिरवणारा ‘कलंक’! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची एक प्रतिमा अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात कायम होती, ज्यानुसार धर्माच्या फिल्म्स या मोठ्यांची छोटी दुखणी अश्या प्रकारात मोडणाऱ्या असायच्या. मात्र आता धर्मा प्रोडक्शनची व्याप्ती इतकी वाढली आहे की त्यांना एक कुठली प्रतिमा अबाधित ठेवणं अशक्य आहे. एकीकडे धर्मा बाहुबली आणि २.० सारख्या फिल्म्स बरोबर जोडलं जातंय तर सोबतच सिम्बा सारख्या फिल्मच्या निर्मितीत ही त्यांचा सहभाग असतो. हे सगळं मांडायचं कारण हेच की ‘कलंक’ सुद्धा पारंपरिक ‘धर्मा’ सिनेमा नाही. मात्र संजय लीला भन्साळी या सिनेमाकाराचा प्रभाव या सिनेमात नक्कीच जाणवतो. प्रभाव जाणवत असला तरी कलात्मक किंवा मनोरंजनात्मक दृष्ट्या दिग्दर्शक अभिषेक वर्मनला कलंकमधून भन्साळी चा दर्जा गाठता आलेला नाही. एखाद्या तर्रेदार मटण करीला पाणी टाकून पातळ करावे आणि त्याची चव निघूनच जावी असा प्रकार इथे घडला आहे. कलंकचं काही अंशी कौतुक झालं ते त्यातल्या भव्य नेपथ्यासाठी. मात्र हे नेपथ्य खोटं खोटं वाटत राहतं. वास्तवाशी त्याचा संबंध असावा असा आमचा हट्ट नाही, पण त्यात एक जिवंतपणा अपेक्षित असतो. खरंच एक वेगळं जग इथे अस्तित्वात आहे अशी अनुभूती अपेक्षित असते, जी आपल्याला भन्साळ [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/kalank.jpg [postimage] => /2019/04/kalank.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2429] => Array ( [PostID] => 10159 [post_title] => फळांच्या सालीपासून कुंड्या ! [post_content] => [post_excerpt] => आपल्या आजूबाजूलाच कितीतरी समस्या, अडचणी आपल्याला दिसत असतात.  बारीक निरीक्षणे, मेहनतीची तयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कास धरली तर या समस्यांचे निराकरण करणे हे कोणालाही जमू शकते. [post_shortcontent] =>

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत सुवर्णपदक  मिळालेल्या ओजस चौगुले याने काय भन्नाट कल्पना लढवली आहे बघा. ज्यूस सेन्टरमध्ये फळांच्या सालीचा जो कचरा निर्माण होतो, त्यापासून कुंडी तयार केली त्याने. वाचा त्याच्या प्रयोगाबद्दल-

मित्रांनो, आज मी तुम्हांला माझ्या एका अनोख्या प्रवासाविषयी सांगणार आहे. प्रवास तर आपण सगळेजणच करतो, पण लक्षात राहतात तेच प्रवास, ज्याच्या प्रत्येक टप्प्याची आपण मनापासून मजा घेतलेली असते ! असाच माझा एक ‘सुवर्ण’प्रवास म्हणजे ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षे’त सुवर्णपदक मिळविण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन केलेल्या तयारीचा प्रवास !! हा प्रवास माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ठरला, कारण या प्रवासाने मला माझ्या सुवर्णपदकाच्या ध्येयापर्यंत पोहोचवले. मी सहावीतच आहे, तरीदेखील सहावी, सातवी आणि आठवी या तिन्ही वर्षांचा विज्ञानाचा अभ्यासक्रम, तीन महिन्यांत पूर्ण करून सप्टेंबर २०१८ मध्ये मी लेखी परीक्षा दिली. माझ्या विज्ञान शिक्षिका सरिताताई आणि निवेदिताताई यांनी तीन महिन्यांत माझ्याकडून खूपच चांगली तयारी करून घेतली होती. महाराष्ट्रातून ६३,००० मुलांमधून उत्तीर्ण झालेल्या ५००० मुलांमध्ये मी निवडला गेलो आणि मग खरी परीक्षा सुरू झाली ती माझ्या आणि आई-बाबांच्याही कष्टाची आणि सहनशक्तीची! कारण पुढची फेरी असते ती प्रात्यक्षिक फेरी. या फेरीसाठीही, शाळेत अमितदादा तर मराठी विज्ञान परिषदेत संगीताताई आणि घरी आई-बाबा यांच्या मदतीने, अनेक प्रयोग केले. भरपूर वाचन, बारकाईने निरीक्षण यामुळे माझी प्रात्यक्षिक परीक्षाही खूपच छान झाली आणि शेवटच्या ‘मुलाखत आणि प्रकल्प’ या फेरीसाठी निवडल्या गेलेल्या ५०० मुलांत माझीही वर्णी लागली. प्रात्यक्षिक फेरीचा [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/quickgrid_2019315164523194-rr.jpg [postimage] => /2019/04/quickgrid_2019315164523194-rr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2430] => Array ( [PostID] => 9630 [post_title] => 'नवा सुधारक' सुरु करताना... [post_content] => [post_excerpt] => आगरकरांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. [post_shortcontent] => नवा सुधारक,  एप्रिल १९९० आपली गरज काय आहे हे  शरिराला आणि समाजाला कधीच कळत नसते. त्यामुळेच शरिराला पोषक असलेली तत्वे बेचव वाटतात आणि समाजाच्या भल्यासाठी आवश्यक असलेले विचार अनाकर्षक वाटतात. अशा परिस्थितीतही समाजाला हलवून सतत जागे ठेवण्याचे व्रत अनेकजण स्वतःहून घेत असतात.  जोवर शक्य आहे तोवर त्याचे कसोशीने पालनही करत असतात. समाजाला विवेकाचा विचार देणारी आजवर निघालेली नियतकालिके अशाच खटपटीतून निघालेली आहेत. गोपाळ गणेश आगरकरांनी  १८८८ साली सुरू केलेले  'सुधारक' हे साप्ताहिक त्यातलेच एक. आगरकरांच्या अकाली निधनामुळे ते १८९६ साली बंद पडले. परंतु त्याचा प्रभाव एवढा होता की त्यानंतर ९४ वर्षांनी पुन्हा त्याच नावाचा वारसा पुढे चालवला पाहिजे असा विचार करून दि.य. देशपांडे यांनी 'नवा सुधारक' या नावाने ते मासिक स्वरूपात पुन्हा सुरु केले. कालांतराने त्याचे नाव 'आजचा सुधारक' असे झाले. दि.य. देशपांडे यांच्या नंतर आणखी काही संपादक झाले आणि अखेर २०१७ साली 'आजचा सुधारक'ही बंद पडले. परंतु या काळात त्याने  वेैचारिक विवेकाचा दिवा सतत तेवत रहावा यासाठी अविरत प्रयत्न केले. १९९० साली 'नवा सुधारक' सुरु करताना दि.य. देशपांडे यांनी पहिल्या अंकात लिहिलेली भूमिका म्हणजेच प्रस्तुतचा लेख होय.  आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रसार करणे तुलनेने कमी खर्चाचे झालेले असताना आता सुधारकाचा आणखी एखादा अवतार यायला हरकत नाही, असे हा लेख वाचून नक्कीच वाटते- ‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणज [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/सुधारक-1-1.jpg [postimage] => /2019/04/सुधारक-1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Apr 2019 [post_author] => 2151 [display_name] => दि. य. देशपांडे [Post_Tags] => मराठी नियतकालिक,मराठी नियतकालिकांचा इतिहास,दि. य. देशपांडे,नव सुधारक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2431] => Array ( [PostID] => 10129 [post_title] => चळवळी ग्रेटा [post_content] => [post_excerpt] => काहीजण म्हणतात की, आपण चळवळ वगैरे करण्याच्या फंदात पडू नये. हे प्रश्न सोडविण्याचं काम आपण राजकारण्यांवरच सोडून द्यावं. ते आपलं काम करतील अशा भरवशावर मतपेटीतून आपल्याला हवा तो बदल घडवून आणावा. पण हवामानातील बदलाबाबत काही करण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाच जर दिसत नसेल तर आपण काय करायचं? [post_shortcontent] =>

शाळकरी वयातल्या ग्रेटानं जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असं काय बरं केलं या ग्रेटाने..?

दि. ३ जानेवारी २००३ या दिवशी जन्माला आलेली स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग ही आता १६ वर्षांची आहे. शाळकरी वयातल्या ग्रेटानं जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेषतः जे पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करतात, हवामानात होत असलेल्या बदलांबद्दल जे सजग आहेत आणि तापत जाणारी हवा, सागराच्या सरासरी पातळीत होणारी वाढ, दक्षिण-उत्तर ध्रुव प्रदेशांतल्या घडामोडी, अनेक बेटांची नामोनिशाणी पुसून जाण्याची भीती अशा गोष्टींनी जे अस्वस्थ आहेत,  अशा लोकांना ग्रेटा थुनबर्ग हे नाव चांगलंच माहीत आहे. याचं कारण गेल्या वर्षी ग्रेटानं स्वीडनच्या संसदेच्या इमारतीच्या बाहेर 'संप' केला. म्हणजे आपल्या शाळेमध्ये न जाता ती संसदेच्या इमारतीच्या बाहेर बसून राहिली. त्यावेळी तिनं आपल्या मनातले विचार लिहून काढले होते आणि ते तिच्याच परवानगीनं प्रसिद्धही करण्यात आले होते. त्यात तिनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, 'खरंतर हवामानातील बदलाचा हा प्रश्न, हा येणारा काळ कसा असणार आहे, हे नक्की करणारा आहे. काळाला कलाटणी देण्याची शक्ती असणारी ही समस्या आहे. असं असूनसुद्धा जवळपास प्रत्येकाला असं वाटतंय की, आपण यातून काहीतरी मार्ग काढू शकू.  त्यामुळेच 'सकारात्मक रीतीनं विचार करा' असंच प्रत्येकजण म्हणत आहे. त्यांचं हे सांगणं मला पटत नाही. याचं कारण आपल्याला अगदी नक्की माहीत आहे,  की तो राक्षसी हिमनग तिथं आहे. त्याला धडक दिल्यानंतर काय होणार आहे, तेसुद्धा आपल्याला समजलेलं आहे. आणि तरीसुद्धा आपण आपलं जहाज घेऊन त्या हिमनगाच्याच दिशेनं झपाट्यानं प्रवास करत आहोत. त्या हिमनगाच्या दिशेनं जाण्याचा [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/105635308-1545167694096girl.1910x1000.jpg [postimage] => /2019/04/105635308-1545167694096girl.1910x1000.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Apr 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => पर्यावरण,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2432] => Array ( [PostID] => 10120 [post_title] => चरित्र आणि चित्रपट / दीवार '१००' आठवडे [post_content] => [post_excerpt] => सध्या आपल्याकडे चरित्रपटांची लाट आलेली आहे. चरित्रपट म्हणजे माहितीपट नव्हेत हे जितके खरे तसचं त्यात इतिहासाचा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा विपर्यास केला जाऊ नये. हे देखील भान दिग्दर्शकाने बाळगायला हवं. या पार्श्वभूमीवर निळू दामले यांनी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चित यांच्यावर आधारित निर्माण झालेल्या कलाकृतीचा घेतलेला हा लेखाजोखा! [post_shortcontent] => सध्या आपल्याकडे चरित्रपटांची लाट आलेली आहे. चरित्रपट म्हणजे माहितीपट नव्हेत हे जितके खरे तसचं त्यात इतिहासाचा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा विपर्यास केला जाऊ नये. हे देखील भान दिग्दर्शकाने बाळगायला हवं. या पार्श्वभूमीवर निळू दामले यांनी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चित यांच्यावर आधारित निर्माण झालेल्या कलाकृतीचा घेतलेला हा लेखाजोखा! २०१७ सालात विन्स्टन चर्चिल यांच्यावर तीन चित्रपट झाले.   ' डंकर्क ', ' चर्चिल ', ' डार्केस्ट आवर '. पैकी ' डार्केस्ट अवर 'ला ऑस्करची सहा नामांकनं आहेत. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा इत्यादी.विन्स्टन चर्चिल. यूकेचे पंतप्रधान. नोबेल पारितोषिक विजेते. चित्रकार. लेखक. नौदल अधिकारी. पत्रकार. भाषाजाणकार. इंग्रजीचा अर्धा शब्दकोष त्यांना पाठ होता असं म्हणत. डार्केस्ट आवरमधेच एक राजकारणी म्हणतो "  “He mobilized the English language and sent it into battle.”   बीबीसीनं केलेल्या एका पहाणीत लोकांनी त्यांना ब्रीटनमधला सर्वात ग्रेट ब्रिटीश नागरीक ठरवलं.चर्चिल  हे सरळ गृहस्थ नव्हते. त्यांनी स्वतःच्या वर्तनानं अनंत वादांना जन्म दिले. फटकळ होते, केव्हां काय बोलतील ते सांगता येत नसे. टीका आणि प्रशंसा दोन्ही बाबतीत त्यांची जीभ सैल असे. राजकारणी माणूस. सत्ता हाती रहावी, पंतप्रधानपद हाती रहावं यासाठी नाना तडजोडी, भानगडी. इंग्रजी साम्राज्याचे घट्ट पुरस्कर्ते. भारत स्वातंत्र्य मिळायच्या लायकीचा नाही असं म्हणत. गांधीजीना नंगा फकीर मोनिका गजेंद्रगडकर ----  मौज प्रकाशनगृहामध्ये मुख्य संपादिका म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या मोनिका गजेंद्रगडकर यांच्या लेखनाची सुरवात लोकसत्ता,लोकप्रभा,महाराष्ट्र टाइम्स इ.नियतकालिकांमधून केलेल्या मुक्त पत्रकारितेतून झाली.१९९५ पासूना सातत्याने कथा लेखन करणाऱ्या मोनिका गजेंद्रगडकर यांचे भूप,आर्त,शिल्प हे कथा संग्रह आणि उगम ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे.त्यांच्या विविध कथांचे अनुवाद कोकणी,इंग्रजी,हिंदी आणि गुजराथीमध्ये झाले आहेत.महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार,प्रियदर्शिनी अकादमीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार,विदर्भ साहित्य संघाच पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांच्या कथा लेखनाचा गौरव झाला आहे. मौज  ---- पिढ्यान पिढ्या वाचकांना साहित्यिक खुराक पुरवणाऱ्या मराठी मासिकांमधील वजनदार नाव म्हणजे ‘मौज’.मौज दिवाळी अंकाला   ९० वर्षांची परंपरा आहे. केवळ सकस, दर्जेदार साहित्यच प्रकाशित [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Mauj-Edit.jpg [postimage] => /2019/04/Mauj-Edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Apr 2019 [post_author] => 2141 [display_name] => मोनिका गजेंद्रगडकर [Post_Tags] => कथा,मौज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2434] => Array ( [PostID] => 9724 [post_title] => एक एकाकी अलौकिक जीवनः श्री शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींच्या काही आठवणी [post_content] => [post_excerpt] => गांधींच्याप्रमाणेच सावरकरांच्या विचारांशीही श्रींचे जुळू शकले नाही. राजकारणात आत्यन्तिक अहिंसेप्रमाणेच क्रांतिवादी हिंसाही त्यांना त्याज्य वाटे. [post_shortcontent] => १९२१ ते १९३९ या काळात  नाशिक येथे वास्तव्य केलेले डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी हे महान साधक होतेच, परंतु लौकिकात राहून पारमार्थिक जीवन अत्यंत प्रगत करून घेतलेली ती थोर विभूती होती. त्यांचे निधन झाल्यावर लिहिलेल्या या लेखात चिं. त्र्यं. केंघे यांनी शंकराचार्य कुर्तकोटी यांचे पांडित्य, स्पष्टवक्तेपणा आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा घेतेलेला हा उत्कट परामर्ष रविवार ता. २९ ऑक्टोबर १९६७ ला दुपारी ३ वाजता नाशिक येथे एका अलौकिक एकाकी जीवनाचा अन्त झाला. त्यावेळी श्रीशंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी आपल्या मर्त्य कलेवराचा त्याग केला. नाशिक-पंचवटीतील रस्ते-कृष्ण मन्दिराचा तिसरा मजला आता सुना झाला. विविध क्षेत्रातील हजारो व्यक्तींचे स्फूर्तिस्थान नि विश्रांतिस्थान कायमचे लुप्त झाले. श्रीशंकराचार्यांच्या सत्तेचाळीस वर्षांच्या वास्तव्यात इथे कितीतरी राष्ट्रीय आणि आन्तरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना घडून आल्या. शेकडो व्यक्तींना शुद्धीकरणाने हिन्दुधर्माचे द्वार खुले झाले, कितीतरी राष्ट्रवादी भूमिगतांना राष्ट्रीय लढ्याच्या काळात आसरा मिळाला, अनेक थोर पुढाऱ्यांना स्फूर्ती आणि मार्गदर्शन लाभले. संस्कृतच्या आणि तत्त्वज्ञानाच्या असंख्य विद्यार्थ्यांना अमोल शिक्षण लाभले. नि आध्यात्मिक साधकांना दीक्षा आणि साधना मिळाली. विविध प्रकारची नियतकालिके – येथून प्रसिद्ध झाली. पुष्कळांच्या विद्येचा, कलेचा आणि कार्याचा यथायोग्य गौरव झाला. हिन्दुधर्माला कालानुरूप विश्वव्यापी वळण देण्याचा फार मोठा प्रयत्न येथूनच झाला. शांकर मठाग्नालयालाही नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रभावी काळाने हे सर्व स्मृतिशेष करून टाकले आहे. श्रींचा आणि माझा परिचय झाला तेव्हा श्री प्रत्यक्ष क्रियाशील [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/कुर्तकोटी.jpg [postimage] => /2019/04/कुर्तकोटी.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Apr 2019 [post_author] => 2112 [display_name] => चिं. त्र्यं. केंघे [Post_Tags] => नवभारत,अध्यात्म,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2435] => Array ( [PostID] => 10104 [post_title] => राज्य पुरस्कार घोषणा आणि वाद [post_content] => [post_excerpt] => राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. [post_shortcontent] => राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं.   राऊंडअप ५६ वा महाराष्ट्र चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली गेली आणि लगेचच त्यावर उलट सुलट चर्चा ही सुरु झाली. यंदा अंतिम यादीत 'दिठी', 'भोंगा' ,'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर', 'फायरब्रँड', 'बंदिशाळा', 'आम्ही दोघी', 'एक सांगायचयं', 'तेंडल्या', 'भुर्जी' आणि 'चुंबक' या चित्रपटांचा समावेश आहे. 'नाळ', 'गुलाबजाम', 'न्यूड', 'पाणी' या बहुचर्चित चित्रपटांचा समावेश अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत नसल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत ! राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. मराठी चित्रपट निर्मिती करणारे निर्माता-दिग्दर्शक यांच्या बरोबरीनेच कलावंत, तंत्रज्ञ यांना रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची ही परंपरा गेली ५६ वर्षे सुरु आहे. सत्तर ऐंशीच्या दशकात वर्षाला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट निर्माण होत असताना देखील वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने अनेक ब दर्जाच्या चित्रपटांना राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळे आणि त्यानंतर सुरु झालेल्या अनुदान योजनांमुळे मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला नाही ही वस्तुस्थिती आहे. सजगतेने विचार करून कुठल्या गोष्टी करायच्या हे आम्ही ठरवायचो. जमल्यास त्याचा एकत्र बसून चार्ट तयार करायचो. या सर्व गोष्टींमध्ये पालकांनी आवडीने सहभागी होणे अतिशय आवश्यक आहे. हे केल्याने मुलांचे आणि पालकांचे एकमेकांबरोबरचे नाते अधिक पोषक करता येते. सुट्टीत आजोळी किंवा नातेवाईकांकडे मुले एकत्र जमतात, तेव्हा काही खेळांमध्ये पालकांचा सहभाग असावा. त्यामुळे मुले-पालक नात्यात खेळकरपणा येऊन वयाचा अडसर (Generation gap) कमी होतो. आसपासची मुले सुट्टीत ठरवून एकत्र येणे, एकत्र राहणे असेही करू शकतात. सर्वांनी मिळून सुट्टीचा आनंद एकत्र घेण्याने पुढील आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर (अगदी ताणाच्या अवस्थेतही) आनंदाने कसे जगायचे, हे तुम्हा मुलांना समजते.   publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Apr 2019 [post_author] => 364 [display_name] => स्वरूपा वकनाली [Post_Tags] => शिक्षण,पालकत्व,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2440] => Array ( [PostID] => 10046 [post_title] => तारकोव्हस्कीचा  स्टॉकर : श्रद्धेचं काय करायचं?/ चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => भारतीय-मराठी-प्रेक्षक “स्टॉकर” सारख्या चित्रपटाने कोड्यात पडेल - ‘विज्ञानकथापट’ म्हणून तो समोर येतो, पण  नेहमीच्या विज्ञानकथापट या धर्तीचे त्यात काही नाही. गूढ आणि उकल नाही, भन्नाट वेग नाही, जबरदस्त संघर्ष नाही. कारण विज्ञान आणि साहित्य यांच्याच पायाभूत धरणांची, त्यांच्यातील संघर्षांची आणि फलिताची अनुभूती तार्कोव्हस्की आपल्यापुढे सादर करतो. यामुळे या कलाकृतीचे विश्लेषण म्हणजे आपल्या अनुभूतीचेही विश्लेषण बनते. [post_shortcontent] => भारतीय-मराठी-प्रेक्षक “स्टॉकर” सारख्या चित्रपटाने कोड्यात पडेल - ‘विज्ञानकथापट’ म्हणून तो समोर येतो, पण  नेहमीच्या विज्ञानकथापट या धर्तीचे त्यात काही नाही. गूढ आणि उकल नाही, भन्नाट वेग नाही, जबरदस्त संघर्ष नाही. कारण विज्ञान आणि साहित्य यांच्याच पायाभूत धरणांची, त्यांच्यातील संघर्षांची आणि फलिताची अनुभूती तार्कोव्हस्की आपल्यापुढे सादर करतो. यामुळे या कलाकृतीचे विश्लेषण म्हणजे आपल्या अनुभूतीचेही विश्लेषण बनते. तारकोव्हस्कीचा  स्टॉकर : श्रद्धेचं काय करायचं? तार्कोव्हस्की या रशियन कलाकाराने जगन्मान्य रशियन सिद्धांताला बाजूला सारून चित्रपटमाध्यमात काव्यात्म निर्मितीची भाषा  कशी सिद्ध करता येईल याचा सतत विचार केला. आकलन आणि भावन यापैकी आकलनाला दुय्यम ठेवून भावाभिव्यक्ती थेट संवेद्य रुपात करण्याची चित्रपटाची भाषा त्याने शोधली आणि विलक्षण ताकदीने आपल्या कलाकृती सादर केल्या. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची ‘एकमेवाद्वितीय’ आविष्कारपद्धती अनेकदा त्याला समजावून सांगावी लागली, पण त्याच्या मुलाखतींमध्ये त्याने वारंवार सांगितले की ‘अर्थबोध’ या बौद्धिक व्यवहाराने चित्रपट बनवण्यात मला स्वारस्य नाही. मानवी भावजीवनाची गुंतागुंत, त्यातील तिढे, अनेकपदरी बंध व्यक्त करणारी दृक्श्राव्य प्रतिमा हाच त्याचा मूलघटक होता. कल्पिताला, आंतरिक मानसिक व्यवहारांना ज्या संगती – किंवा असंगती/विसंगती असतात, जे पीळ आणि उलगडे त्याच पातळीवर होतात, ते साक्षात रंगवणे यात त्याची प्रतिभा व्यस्त आणि व्यग्र होती. आविष्काराशी मुळातून जोडलेले दु:ख, वेदना यांचा अनुभव मांडत राहणे हेच त्याने केले. त्याच्या निर्मितीला सोव्हिएत रशियातील व्यवस्था हा एक प्रमुख नियामक आणि संदर्भ होता. माध्यमविषयक मुळातूनच अशी भूमिका [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/stalker.jpg [postimage] => /2019/04/stalker.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 11 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2441] => Array ( [PostID] => 10032 [post_title] => जगातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलिया सोराबजी [post_content] => [post_excerpt] => मी भारतीयच आहे ना. महाराष्ट्राच्या मातीतूनच वर आले आहे ना, तरी तिथल्यांनी मला परकं कसं समजावं. १८६६ सालच्या नाशिकमध्येच ना माझा जन्म झाला? माझं काही लहानपणही तिथलंच ना? म्हणजे मी स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळीच काही समजते की काय? माझ्या इतक्या हिंदू, पारशी, ख्रिश्र्चन, मुस्लिम सर्व प्रकारच्या मैत्रिणी भारतातल्या अनेक शहरात आहेत. त्यांना माझ्याविषयी इतका आपलेपणा आहे. त्या विशिष्ट प्रेमादराने माझ्याकडे बघताहेत, त्या काय मी त्यांची कोणी वाटत असल्याशिवाय?ज्या पडदानशीन महिलांना मी न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न मनापासून केला, त्या मला आपली नाही समजत? एका परक्या समाजातल्या स्त्रीने आपणहून त्यांना मदत दिली म्हणजे त्यांच्यात काहीतरी समान धागा असणारच नाही का? मी कशी परकी वाटेन त्यांना? [post_shortcontent] => कार्नेलिया सोराबजी ही १८६६ मध्ये नाशिक शहरात जन्मलेली, एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाची मुलगी. आणि मुंबई विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी. त्याकाळी वकिलीसारख्या पुरुषी व्यवसायात शिरून, सगळ्यांचा विरोध धुडकावून देऊन शिकायला लंडनला गेली आणि जगातील पहिली बॅरिस्टर महिला बनून परत आली. अभिमानाने नव्या आशा अपेक्षा, उमेद घेऊन तिने अनेक महिलांना न्यायही मिळवून दिला, पण तिला वैयक्तिक अथवा सामाजिक, व्यावसायिक जीवनात उचित न्याय मिळाला का? हे तिचंच मनोगत.   श्रीमती मेधा अ. निजसुरे. जन्म १९४९.शिक्षण एम.ए. आवड-लेखन,वाचन,अभिनय,अनुवाद,वक्तृत्व. व्यवसाय-स्वतंत्र अनुवादिका. वास्तव्य पुणे. संपर्क – 9422003565 मानिनी  ---  मराठी मासिकांमधील एक लक्षवेधी नाव म्हणजे मानिनी. कै.माधव कानिटकर यांनी सुरू केलेल्या या मासिकाने गेली पाच दशके अव्याहतपणे दर्जेदार आणि वाचनिय साहित्यची परंपरा सांभाळली आहे.कार्यकारी संपादक – शुभदा चंद्रचूड आणि मानद संचालक – अंजलि कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या यावर्षीच्या मानिनीच्या दिवाळी अंकातही कथा,लेख,पुस्तक परिचय,पाककला,प्रवासवर्णन अशी विविधता अनुभवायला मिळते. जगातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलिया सोराबजी एक मुक्त मनोगत लेखिका – मेधा निजसुरे “आजच का कोणजाणे माझ्या मनातून हे काही सहजी जात नाही की मी नक्की आहे तरी कोण, कुठली? माझं कार्य काय, आणि त्यातलं मी काय केलं. माझा देश, समाज, आपली माणसं कोणती? मला अस [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Edit.jpg [postimage] => /2019/04/Edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Apr 2019 [post_author] => 2122 [display_name] => मेधा निजसुरे [Post_Tags] => इतिहास,मानिनी,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2442] => Array ( [PostID] => 10003 [post_title] => जादुई निसर्ग [post_content] => [post_excerpt] => अलीकडे काही वर्षांपासून वैश्विक तापमान वाढते आहे. पृथ्वीवरील माणसांच्या निष्काळजीपणामुळे विविध प्रकारचे प्रदूषण होते आहे. यामुळे होणाऱ्या वातावरणातील बदलाचा अंटार्क्टिकातील जीवसृष्टीवर अतिशय हानिकारक परिणाम होत आहे. ही नैसर्गिक आणि नाजूक जैविक साखळी धोक्यात आली आहे. [post_shortcontent] => अंटार्क्टिका म्हणजे जणू बर्फाचे वाळवंटच! बहुतांश भागात झाडाझुडपांचा अभावच. या उजाड, ओसाड खंडावर प्राणवायू ठासून भरला आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. [caption id="attachment_10007" align="alignright" width="300"] penguin[/caption] अंटार्क्टिका हा आकारमानाने पाचवा क्रमांक असणारा खंड आहे. अति शीत, शुष्क वातावरण आणि तीव्र वेगाने वाहणारे वारे! अशा या खंडाचा ९८% भूभाग बर्फाच्छादित आहे.. थोडाथोडका नाही तर सुमारे ४ हजार मीटर उंचीचा बर्फाचा थर... परंतु निसर्गाची किमया तरी पाहा! अशा खडतर आणि प्रतिकूल खंडावर वसंतऋतूचे आगमन होताच प्राणी व वनस्पती जीवन बहरते. डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या उन्हाळ्याच्या महिन्यात येथे जणू निसर्गदेवतेची जादूची कांडी फिरते! येथील प्राणीजीवन व वनस्पती जीवन अद्वितीय आहे. येथे आहे ती आपल्या पृथ्वीवरील अतिशय नाजूक आणि निसर्गत:च आढळून येणारी जैविक साखळी... ती देखील बहुधा शेवटचीच! सुमारे अडीच ते तीन कोटी वर्षांपासून इतर खंडांपासून अलग झालेल्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेल्या या भूमीवर अतुलनीय जीवसृष्टी आहे! ह्या खडतर खंडावर हिवाळ्यात पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या आवरणात एकही वनस्पती दृष्टीस पडत नाही, परंतु उन्हाळ्याची चाहूल लागताच शेवाळे [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [postimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Apr 2019 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => ज्ञानरंजन,अनुभव कथन,पर्यावरण,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2443] => Array ( [PostID] => 9726 [post_title] => विशीतल्या कविता [post_content] => [post_excerpt] => पण हा चंद्र तुझ्याकडे गहाण ठेव तोपर्यंत मी भाकरीची तजवीज करतो [post_shortcontent] => काळ बदलला की कविता बदलते, बदलायला हवीच.  कवितेला छंदाच्या बेडीतून मुक्ती मिळाल्यावर कवितांचे अमाप पीक आले आणि येतंही आहे. त्यामुळेच या साहित्य प्रकाराच्या पोटात दडलेल्या अभिव्यक्तिच्या अनंत शक्यताही समोर येत आहेत. छंदबद्ध, अलंकारिक, मुक्त कविता, गझल, हायकू, चारोळ्या असे सर्वच प्रकार एकाचवेळी आपापल्या परीने प्रकट होत राहिले तर ते चांगलेच आहे. कविता करण्याचं वय साधारणतः विशीच्या आसपास सुरु होतं, त्यामुळे विशीतल्या कवितांना कोवळेपणाचा एक गंध असतो. या कोवळेपणावर अनुभवाची पुटे चढून तिला अभिव्यक्तीची, शैलीची चौकट प्राप्त होण्याआधी ती अस्सल स्वरूपात असते. अशाच प्रकारच्या या तीन कविता. धीटपणे व्यक्त होणाऱ्या. आजचं जग, आजची भाषा आणि आजचे अनुभव सांगणाऱ्या- तू लिहिलीस- कवयित्री- योजना यादव, पुणे तू पावलांवर रोमांचांची व्याख्या लिहिलीस अन् देहावर प्रेमाचं महाकाव्य दाखवून दिलंस माझं अंतर्बाह्य बाई असणं योनीच्या पाकळ्यांना उमगले तेव्हा ऊब आणि दाहकतेचे अर्थ अन् स्तनाग्रावर थरथरली मैथुनाची हजार आसनं देह झाला पूर्ण रोमांग संपूर्ण रोमांग... रोमांग... असं वितळत गेलं अंतरंग निचरा होत गेला तृष्णेचा व्यासंग मान्सूनच्या पहिल्या धारेसारखा उतरत गेलास तू मुरवत गेलास परम आनंद उगमाच्या स्रोतावर ओंजळ घेऊन उभा राहिलास तू आणि दाखवून दिलंस अस्साही असू शकतो पुरुष. *****  तुझ्या मेसेजेसचे हत्ती कवी- सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत आयुष्याच्या निर्जीव गढीतून मी लावून बसलो होतो एक उदासीन थंड नजर मोबाइलच्या दिंडी दरवाज्य [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/kavita-1.jpg [postimage] => /2019/04/kavita-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Apr 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => अंतर्नाद,कविता रसास्वाद,पुनश्च [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2444] => Array ( [PostID] => 10013 [post_title] => नेटफ्लिक्स रिलीज- नवीन टेरिटरी.. [post_content] => [post_excerpt] => नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपला चित्रपट जगभरातील अनेक देशांत थेट घरात पोहचत असेल आणि त्या प्रक्षेपणाच्या हक्काची चांगली किंमत मिळत असेल तर या नवीन माध्यमाचा स्वीकार करणे हा झाला व्यवहार्य मार्ग. [post_shortcontent] => नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपला चित्रपट जगभरातील अनेक देशांत थेट घरात पोहचत असेल आणि त्या प्रक्षेपणाच्या हक्काची चांगली किंमत मिळत असेल तर या नवीन माध्यमाचा स्वीकार करणे हा झाला व्यवहार्य मार्ग. नेटफ्लिक्स रिलीज- नवीन टेरिटरी..... एव्हाना तुम्हालाही कल्पना आली आहे की, प्रियांका चोप्रा निर्मित आणि अरुणा राजे दिग्दर्शित 'फायरब्रॅन्ड 'https://www.youtube.com/watch?v=vMvg6LtskNc आणि माधुरी दीक्षित निर्मित आणि स्वप्नील जयकर दिग्दर्शित '१५ ऑगस्ट 'https://www.youtube.com/watch?v=q1YIJyf83tw हे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रक्षेपित झाले. तसं पाहिलं तर या दोन्ही हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्री. त्यामुळे त्यांचे चित्रपट भरपूर मिडिया हाईप आणि ग्लॅमरस प्रीमियर यांनी मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित व्हायला हवे होते. अगदी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील मल्टीप्लेक्समध्येही त्यांचे चित्रपट प्रदर्शित व्हायला हवे होते ही झाली सर्वसाधारण अपेक्षा. पण नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपला चित्रपट जगभरातील अनेक देशांत थेट घरात पोहचत असेल आणि त्या प्रक्षेपणाच्या हक्काची चांगली किंमत मिळत असेल तर या नवीन माध्यमाचा स्वीकार करणे हा झाला व्यवहार्य मार्ग. 'फायरब्रॅन्ड ' नेटफ्लिक्सवर  सादर होत असल्याचे त्या चित्रपटातील कलाकारांनी ट्वीट केले इतकेच. "१५ ऑगस्ट 'च्या बाबतीत मात्र माधुरी दीक्षितने सवयीनुसार म्हणा अथवा हौसेखातर म्हणा, पण चक्क  तिने वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस तिने मिडियाला मुलाखती देण्यासाठी ठेवला. एक निर्माती म्हणून मुलाखती देण्याऐवजी तिने स् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Netflix.jpg [postimage] => /2019/04/Netflix.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 09 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,नेटफ्लिक्स,स्वीकार नवीन डिजिटल माध्यमाचा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2445] => Array ( [PostID] => 9980 [post_title] => पिंकीस पत्र - भाग दुसरा [post_content] => [post_excerpt] => स्वर्ग पहायला मरावं लागतं, तसं हे प्रेम लाभायला ही मरावाच लागतं अशी आमची धारणा.  हे स्वर्गीय सुख आम्ही सिनेमाच्या थेटरात घेत असू. [post_shortcontent] => दि. १०.३.१९ प्रति, चि.सौ.का. पिंकीस, तुला पिंकी म्हटलेलं आवडत नाही, हे मला माहित आहे. काय करणार तू माझ्या डोळ्यासमोर येते ती फ्रॉक घालून भातुकली खेळणारीच. मुलं कितीही मोठी झाली तरी नावाचं हे टोपण काही निघत नाही. मूळ नाव टोपणाखाली इतकं झाकलं जातं की ते आठवतच नाही. पूर्वी नवसानं झालेल्या अपत्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला तिरस्करणीय विचित्र नावं ठेवली जात, जसे दगड्या, धोंड्या ,धोंडाबाई, कचऱ्या, केराबाई ही टोपणनावच पुढं काळाच्या ओघात पिंट्या आणि पिंकी झाले आणि टोपण नावाची परंपरा चालू राहिली. परंपरेचा एक अदृश्य चिवट धागा माणसासोबत असतोच.  कितीही मोठा झाले तरी आपल्या मुलांना टोपण नावाने किमान खाजगीत हाका मारायची देखील परंपराच. या परंपरेचा एक पाईक म्हणून तू माझ्यासाठी पिंकीच्! खरं म्हणजे आताही घडलं ते या परंपरेच्या धाग्याशीच. तंत्रज्ञानाच्या जबरदस्त धक्क्यात खरंतर काळ दुप्पट तिप्पट वेगाने पळतोय, त्यामुळे आपल्यातलं अंतरही वाढतय. अंतर किती तर गंगेच्या या तीराला मी तर त्या तीराला तू.  मधली गंगा स्वच्छ झालीये हेही  प्रतिकात्मकच. दोन टोकावर आपण असूनही आज आपला संवाद होतोय.  तू मला काका म्हणून मान देतेस अन् मला तुझ्याबद्दल पुतणी म्हणून ममत्व वाटतय.  हीही परंपरेची देणगी.  कुठलाही आडपडदा न ठेवता निर्भयपणे तू आपल्या आवडलेल्या जोडीदाराची निवड जाहीर केलीस आणि हा जोडीदार परजातीतला आहे, याचीही स्पष्ट कल्पना दिलीस. ही निर्भयता मात्र तुझ्या काळाची देणगी.तुझी बाजू तू तुझ्या बाबांना , त्यांच्या भावना व जेष्ठत्वाचा आदर राखत पटवून दिलीस. ह्यात तुला बहुविध.कॉमवरच्या सल्ल्याचाही उपयोग झाला हे तू आर्वजून सांगीतलस.काहीही असो शेवट गोड झाला! प्रेम लाभणं हे भाग्याचं, ही कल्पना पूर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Study-Abroad-Programs-June-2016.jpg [postimage] => /2019/04/Study-Abroad-Programs-June-2016.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Apr 2019 [post_author] => 2050 [display_name] => मनोज महाजन [Post_Tags] => अवांतर,पत्रलेखन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2446] => Array ( [PostID] => 9862 [post_title] => राज्य घटनेतील ‘सेक्युलॅरिझम’ (कलम २५) [post_content] => [post_excerpt] => त्यातील तिसरी अट म्हणजे आरोग्य हा विषय धर्मातून काढून घेण्यात आला आहे. हे केवळ सार्वजनिक स्वरूपाच्या नव्हे तर वैयक्तिक आरोग्यासाठीही लागू राहणार आहे. ‘आरोग्य’ म्हणजे काय हे ठरविण्याचा अधिकार अर्थातच राज्याला देण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधात केलेल्या कायद्यातील बहुतांशी कलमे आरोग्याशी संबंधित आहेत. धर्माने सांगितले म्हणून उपोषण करून वा समाधी घेऊन आत्मार्पण करण्याचा हक्क आता राहिलेला नाही. तो आत्महत्येचा गुन्हा ठरतो. योग हा विषय धर्माने सांगितला असला तरी तो आरोग्याला बाधक ठरणार असेल, तर त्यावर नियंत्रण वा निर्बंध आणण्याचा अधिकार राज्याला याच कलमानुसार मिळालेला आहे. [post_shortcontent] => निवडणुका असोत वा नसोत भारतीय राजकारणातील एक कळीचा मुद्दा म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’.पण या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? आपल्या घटनेत सेक्युलॅरिझमची व्याख्या केलेली आहे का? धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझम का सर्वधर्मसमभाव म्हणजे सेक्युलॅरिझम? सर्वसामान्यांना पडणारे हे प्रश्न सोडवले आहेत ॲड.शेषराव मोरे यांनी, अर्थवेधच्या दिवाळी अंकातील राज्यघटनेतील सेक्युलॅरिझम या लेखात. ॲड.शेषराव मोरे  --- वैचारिक लेखनासाठी प्रसिध्द असलेल्या ॲड.शेषराव मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात अभियंता म्हणून काम पाहिले आहे.कायद्याचे पदवीधर असलेले मोरे प्रा.नरहर कुरुंदकर यांच्या वैचारिक छायेत वाढले आहेत.अभ्यासूवृत्तीने विषयाचा व्यासंग करणे आणि बुध्दिवादाच्या दृष्टीने विश्लेषण करणे यासाठी मोरे ओळखले जातात. १८५७ चा जिहाद, कॉन्ग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला, मुस्लिम मनाचा शोध,विचार कलह, सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद,सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग इ.साहित्य संपदा प्रकाशित.विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या मोरे यांनी २०१५ मध्ये अंदमान येथे भरलेल्या ४ थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. अर्थवेध   ---  व्यवसायाने सी ए असलेल्या डॉ.दिलीप मेघःश्याम साठे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी  अर्थवेध हा दिवाळी अंक सुरू केला.तेंव्हा अर्थविषयक मार्गदर्शन करणार [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/Arthawd-edit.jpg [postimage] => /2019/04/Arthawd-edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Apr 2019 [post_author] => 2101 [display_name] => शेषराव मोरे [Post_Tags] => राजकारण,अर्थवेध,राज्यघटना,सर्वधर्मसमभाव [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2447] => Array ( [PostID] => 9931 [post_title] => बायसिकल थिव्ज [post_content] => [post_excerpt] => चित्रपट कळायचा तर तो ज्या भाषेत आहे ती भाषा कळायला हवी हे तर आहेच, पण ती कळत नसेल तर इंग्रजी सबटायटल्स वाचायची सवय करायला हवी. [post_shortcontent] => मोठ्या मुश्किलीने मिळालेली सायकल पहिल्याच दिवशी चोरीला गेल्यावर, एका माणसाने व त्याच्या लहानग्या मुलाने ती सायकल शोधण्यासाठी किती वणवण केली याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट जरूर बघा. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की, सिनेमा म्हणजे करमणूक, आणि तेही काही खोटं नाही. करमणूक हा सिनेमाचा एक हेतू असतोही. पण आपण कशाला करमणूक म्हणायचं हा देखील एक प्रश्न आहेच. आता आपण गोष्टींची पुस्तकं वाचतो, ती काही सगळी हसायला लावणारी किंवा साहसकथा सांगणारी नसतात. साने गुरुजींपासून मुलांसाठी लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी गंभीर वृत्तीच्या आणि भावनांना आवाहन करणाऱ्या कथा कादंबऱ्या लिहिल्याच की! पण साहित्यात आपण आपलं मन गुंतेल अशा सगळ्यालाच करमणुकीच्या एका विस्तृत व्याख्येत बसवतो. याउलट सिनेमा म्हटलं की, हसणं, अॅक्शन, स्पेशल इफेक्ट्स अशी काहीतरी ढोबळ गोष्ट आपल्याला आवश्यकच वाटते. खरं म्हणजे असं होण्याची गरज नाही. एकदा का सिनेमा म्हणजे फक्त करमणूक, हे विधान आपण अमान्य केलं, की आपल्यासमोर सिनेमाच्या ज्या अनेक वाटा खुल्या होतात त्यातली एक म्हणजे वास्तववादी सिनेमा. सिनेमातला वास्तववाद अनेक देशांनी वापरला. याची थोडक्यात व्याख्या म्हणजे जीवनाबद्दलच्या निरीक्षणातून येणारा सिनेमा. यात उघड नाट्यपूर्ण घटना नसतातच असं नाही. पण ज्या असतात त्या कृत्रिम पद्धतीने, गोष्ट तयार करायची म्हणून घडवलेल्या नसतात, तर आयुष्यात जे घडण्याची शक्यता आहे, त्यातल्याच काही घटकांना हे चित्रपट वापरून पाहतात. खूप काही गुंतागुंतीच्या गोष्टींची यांना गरज नसते. एखादी कल्पना, एखादा प्रसंग आणि त्यातून येणाऱ्या शक्यता यांचा वापर अशा चित्रपटांमधे प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ, एखादी आपल्या जवळची, आपल्याला महत्त् [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [postimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 07 Apr 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2448] => Array ( [PostID] => 9958 [post_title] => रॉ.... कॉन्सेप्ट तशी चांगली..... [post_content] => [post_excerpt] => एक बरा प्रयत्न म्हणून 'रॉ ' पाह्यला हरकत नाही. हिंदी चित्रपट बरेच नवीन वळण घेतोय, शहरी प्रेक्षकांना असे चित्रपट आवडताहेत. [post_shortcontent] => एक बरा प्रयत्न म्हणून 'रॉ ' पाह्यला हरकत नाही. हिंदी चित्रपट बरेच नवीन वळण घेतोय, शहरी प्रेक्षकांना असे चित्रपट आवडताहेत.   रॉ.... कॉन्सेप्ट तशी चांगली..... मद्रास कॅफे, राझी, उरी, परमाणु अशा चित्रपटांनी हिंदी चित्रपट बराच बदलतोय याचा प्रत्यय दिला. आजच्या पिढीतील पटकथाकार आणि दिग्दर्शक हिंदी चित्रपटात तरी मनोरंजनाची चौकट सांभाळत काही वेगळे करु पाहताहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. मल्टीप्लेक्सच्या प्रेक्षकांना काही वेगळे पाह्यला नक्कीच आवडेल असाही त्यामागे दृष्टिकोन असावा. व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सचा रॉबी ग्रेवाल लिखित आणि दिग्दर्शित 'रॉ' अर्थात रोमियो अकबर वॉल्टर हा चित्रपटही तसाच नावापासूनच वेगळा. अगदी त्याचे कथासूत्रही वेगळे. पण त्याचा तेवढा प्रभाव मात्र पडू शकला नाही हेदेखिल तेवढेच खरे. 'रॉ'चे https://www.youtube.com/watch?v=HSHjC8VdzCM मध्यवर्ती सूत्र त्याच्या नावातच जाणवते. बॅकेत नोकरी करुन नाटकाची, अभिनयाची, विशेषतः एकपात्री कार्यक्रमाची हौस असलेल्या अकबरचा ( जॉन अब्राहम) वॉल्टर होण्यापर्यंचा गुंतागुंतीचा आणि प्रेक्षकांना काही धक्के देण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे. रॉचे प्रमुख श्रीकांत रॉय ( जॅकी श्रॉफ) हे अकबरला एका विशिष्ट कामासाठी नेमतात आणि चित्रपटाची गोष्ट पाकिस्तानच्या कराची शहरात घडू लागते. १९७१ च्या बांगला देश निर्मितीच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाची पार्श्वभूमी याला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि तेव्हाच्या माहितीपटाचा भाग जोडून वास्तव कथेचा फिल दिलाय. दरम्यान, थीमनुसार काही अपेक्षित गोष्टी घडतात. प्रा.गो.तु.पाटील ---- येवला महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले गो.तु.पाटील यांनी ‘अनुष्टुभ’ या नियतकालीकाचे संपादक,व्यवस्थापक,विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेत अशासकीय प्रतिनिधीम्हणून दोन वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.विविध नियतकालिकांमधून आणि आकाशवाणीसाठी लेखन करणाऱ्या पाटील यांनी शिरवाडकरांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकावरील समिक्षेचं संपादन केलं आहे.‘ओल अंतरीची’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.डिसेंबर २०११८ मध्ये जामनेर येथे भरलेल्या राज्यस्तरीय मराठी बोलीभाषा (तावडी बोली) साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.साहित्य संजीवनी पुरस्कार आणि सोलापूरचा लोकमंगल साहित्यसेवा पुरस्कार यांनी त्यांचा गौरव झालेला आहे. वाघूर   ---- जळगावचे नामदेव कोळी यांना [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/IMG-20190203-WA0019.jpg [postimage] => /2019/04/IMG-20190203-WA0019.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Apr 2019 [post_author] => 2103 [display_name] => गोविंद पाटील [Post_Tags] => वाघूर,गो तु पाटील,नदी,नदीची कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2455] => Array ( [PostID] => 9841 [post_title] => ग्लॅमरस इव्हेन्टस हवेत, पण मराठी चित्रपटाला यशही हवे.... [post_content] => [post_excerpt] => इव्हेन्टस स्टार्सना फोकसमध्ये ठेवतात, टेक्निशियनना आनंद देतात, सगळ्यानाच टाॅनिक मिळते. बरं, ते वरच्या वर सतत होतच असल्याने अधेमधे कंटाळा असा कोणालाच येत नाही. मराठीतही पुरस्कारांची/इव्हेन्टसची संख्या वाढल्यामुळे कस लागत नाही अशी टीका करणारे कितीही ओरडले तरी त्याकडे लक्ष देण्यापूर्वीच पुढचा इव्हेन्टस येतोय. [post_shortcontent] => इव्हेन्टस स्टार्सना फोकसमध्ये ठेवतात, टेक्निशियनना आनंद देतात, सगळ्यानाच टाॅनिक मिळते. बरं, ते वरच्या वर सतत होतच असल्याने अधेमधे कंटाळा असा कोणालाच येत नाही. मराठीतही पुरस्कारांची/इव्हेन्टसची संख्या वाढल्यामुळे कस लागत नाही अशी टीका करणारे कितीही ओरडले तरी त्याकडे लक्ष देण्यापूर्वीच पुढचा इव्हेन्टस येतोय. राउंड अप ग्लॅमरस इव्हेन्टस हवेत, पण मराठी चित्रपटाला यशही हवे..... तुम्हालाही माहित्येय आता अगदी वर्षभर हिंदी तर झालेच, पण मराठी चित्रपटाचेही पुरस्कार सोहळे सुरुच असतात. अगदी राज्याच्या विविध भागात तर झालेच, पण आता विदेशातही हे सोहळे रंगतात. त्यानिमित्ताने बरीचशी चित्रपटसृष्टी एकत्र येते, एकमेकांची ख्याली खुशाली, प्रगती समजते. एक प्रकारचे हे संमेलनच. त्याचे गीत संगीत व नृत्य, विनोद, मिमिक्री, स्कीट या सगळ्याचे प्रेझेंटेशन इतके आणि असे भारी असते की त्याला इव्हेन्टस असेच म्हणायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या इव्हेन्टसमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची श्रीमंती अथवा चकाचक मूल्ये दिसतात. आपण हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत/स्पर्धेत जराही कुठे मागे नाही याचा भरभक्कम पुरावा म्हणजे हे इव्हेन्टस रंगतात. विजेत्यांना ट्राॅफीही वजनदार मिळते. तात्पर्य, कौतुक करण्यात कंजुषी नाही, आणि उपस्थिती रसिकांचे भरपेट मनोरंजन करण्यात दुर्लक्ष वा दुष्काळ नाही. ग्लॅमर हा मनोरंजन क्षेत्राचा सही फंडा आहे, हे 'एकच लक्ष ' यात असते/दिसते. अर्थात, असे इव्हेन्टस स्टार्सना फोकसमध्ये ठेवतात, टेक्निशियनना आनंद देतात, सगळ्यानाच टाॅनिक मिळते. बरं, ते वरच्या वर सतत होतच असल्याने अधेमधे कंटाळा असा कोणालाच येत नाही. मराठीतही पुरस्कारांची/इव्हेन्टसची संख्या वाढल्यामुळे कस लागत नाही अशी टीका करणारे कि [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 02 Apr 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2456] => Array ( [PostID] => 9831 [post_title] => गणेश शंकर विद्यार्थी आणि आपला काळ [post_content] => [post_excerpt] => जवाहरलाल नेहरूंनी आपला वारसदार म्हणून गणेश शंकर विद्यार्थी यांना संयुक्त प्रांत काँग्रेस समितीचं अध्यक्ष केलं होतं. [post_shortcontent] => २५ मार्च हा पत्रकार-संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं पत्रकार सुनील तांबे यांनी मुंबई सर्वोदय मंडळामध्ये केलेलं हे भाषण... भारत वा हिंदुस्थान नावाची संस्कृती प्राचीन काळापासून आहे. मात्र भारतीय राष्ट्र-राज्याची निर्मिती ब्रिटिशांचं राज्य इथे स्थिरावल्यानंतर होऊ लागली. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर प्लासीच्या लढाईनंतर गंगा-यमुना खोर्‍यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य स्थापन झाल्यानंतर. म्हणजे सुमारे १७५७ नंतर. या काळात कोलकत्ता, मद्रास, मुंबई, लाहोर या शहरांमध्ये नवा मध्यमवर्ग निर्माण झाला. हा मध्यमवर्ग अतिशय छोटा होता, इंग्रजी भाषेमध्ये परस्परांशी संवाद करणारा होता. मात्र या मध्यमवर्गाने भारतीय राष्ट्र-राज्य म्हणजे काय, कोणाचं, कशासाठी असे प्रश्न उपस्थित केले. या मध्यमवर्गाला १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचं वा ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील बंडाचं विशेष कौतुक नव्हतं. या बंडामध्ये राष्ट्रीय चेतना अवश्य होती, मात्र नव्या भारताची दृष्टी नव्हती. भविष्यातील भारत कसा असावा, त्याचा राज्यकारभार कसा चालावा, यासंबंधात १८५७ च्या लढ्याचं नेतृत्व करणार्‍यांनी विचार केलेला नव्हता. भारतीय राष्ट्र-राज्य भारतीय उपखंडातील (श्रीलंका आणि म्यानमार वगळता) सर्व लोकांचं असेल. धर्म, जात, वंश, भाषा, प्रांत याच्याशी त्याचा संबंध नाही. मात्र ही सर्व विविधता सामावून घेणारं असेल आणि समाजातील तळातील व्यक्तीला अर्थातच दलित, शोषित, आदिवासी आणि अल्पसंख् [post_status] => publish [postmainimage] => /2019/04/ganesh-shankar-vidyarthi-and-muslim-riots.jpg [postimage] => /2019/04/ganesh-shankar-vidyarthi-and-muslim-riots.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Apr 2019 [post_author] => 2100 [display_name] => सुनील तांबे [Post_Tags] => अवांतर,सुनील तांबे,गणेश शंकर विद्यार्थी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2457] => Array ( [PostID] => 9820 [post_title] => मर्द को दर्द नही होता – एक मॅड अनुभव [post_content] => [post_excerpt] => लॉजिकली इनकरेक्ट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नेहमीच एक रिस्क घेत असतो. त्याचा प्रयत्न फसला तर तो सिनेमा टुकार म्हणून मोडित निघतो आणि जमुन आला तर त्याचा अंदाज अपना अपना होतो. वासन बाला ने दिग्दर्शित केलेला मर्द को दर्द नही होता हा सिनेमा अशाच जमून आलेल्या सिनेमांपैकी एक आहे. [post_shortcontent] => लॉजिकली इनकरेक्ट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नेहमीच एक रिस्क घेत असतो. त्याचा प्रयत्न फसला तर तो सिनेमा टुकार म्हणून मोडित निघतो आणि जमुन आला तर त्याचा अंदाज अपना अपना होतो. वासन बाला ने दिग्दर्शित केलेला मर्द को दर्द नही होता हा सिनेमा अशाच जमून आलेल्या सिनेमांपैकी एक आहे. मर्द को दर्द नही होता – एक मॅड अनुभव   लॉजिक बाजूला ठेवून मनोरंजन करुन घेण्याची सवय आपल्याला हिंदी चित्रपटांनी लावली आहे. हिंदी चित्रपट बघताना ‘असं कधी प्रत्यक्षात घडतं का? ‘ हा मनात आलेला प्रश्न प्रेक्षक म्हणून आपण झटकून देतो. सिनेमातल्या फॅण्टसीनं आपलं विश्व तीन तासापुरतं का होईना, फॅण्टास्टिक होऊन जातं. पडद्यावर दहा गुंडांना एक हाती लोळवणारा नायक आपला आदर्श बनून जातो व दुनियाकी दिवार तोडून सुखाने नांदणारे नायक-नायिका आपल्या स्वप्नांना बळ देतात. वास्तव आयुष्यात अनेकदा सिनेमातल्या या फॅण्टसी आपल्या आधाराला येतात. अशक्यप्राय घटना घडमार नाही हे माहिती असूनही क्षणभर का होईना हे मनातील मांडे आपल्याला रिलीफ देतात. लॉजिकली इनकरेक्ट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नेहमीच एक रिस्क घेत असतो. त्याचा प्रयत्न फसला तर तो सिनेमा टुकार म्हणून मोडित निघतो आणि जमुन आला तर त्याचा अंदाज अपना अपना होतो. वासन बाला ने दिग्दर्शित केलेला मर्द को दर्द नही होता हा सिनेमा अशाच जमून आलेल्या सिनेमांपैकी एक आहे. आधुनिक काळातील समांतर चित्रपट बनवणा-या अनुराग कश्यपच्या कंपूतील वासन बालाच्या नावावर लंच बॉक्स, रामन राघव 2.0, बॉम्बे वेल्वेट यासारखे चित्रपट आहेत. कथा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक तर कधी अभिनेता म्हणून वासन बाला या चित्रपटांशी संबंधित आहे. हिंदी चित्रपटांची पारंपरिक चौकट मोडीत, काढणा-या या चित्रपटां [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/mard-ko-dard-nahi-hota-4.jpg [postimage] => /2019/03/mard-ko-dard-nahi-hota-4.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 31 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2458] => Array ( [PostID] => 9734 [post_title] => तमाशाची 'गंमत' [post_content] => [post_excerpt] => एखाद्या वेळी ईर्ष्येला पेटले की ‘गंमती’चे फड एकमेकांवर मात करण्याकरता सकाळ उजाडली तरी ‘गंमत’ चालूच ठेवायचे [post_shortcontent] => अंक – सत्यकथा, डिसेंबर १९७९ मनोरंजन आणि विरंगुळा ही माणसाची नेहमीच गरज राहिलेली आहे. काळानुरुप मनोरंजनाची साधने बदलतात तेव्हा जुनी साधने विस्मरणात जातात, जुन्या कला लयाला जातात. अशा कला जपून ठेवणे, त्यांचा वारसा टिकवून ठेवणे आणि इतिहासाच्या खुणा सांभाळून ठेवणे हे पुढे जिकीरीचे होते आणि मग नव्याला कवटाळत जुन्याविषयी हळहळ व्यक्त करत त्याच्या आठवणी जागवणे हा एक छंद बनतो. आज मल्टीप्लेक्सच्या काळात आपण जुन्या  एकपडदा चित्रपटगृहांविषयी बोलतो ते याच भावनेतून. तमाशा आणि त्याच्या आठवणी हा असाच एकेकाळी अनेकांसाठी आठवणींचा हळवा कोपरा होता. १९८० साली अनंतराव पाटील यांनी जागवलेल्या त्यांच्या बालपणीच्या  काळातील तमाशाच्या या आठवणी- ‘तमाशा’ या शब्दाला आमच्याकडचा भारदस्त शब्द म्हणजे ‘गंमत’. साधारणतः वडीलधारी व भारदस्त माणसे तमाशाला हा शब्द वापरायची; एरवी पोरेटोरे व खेड्यातील  मंडळी तर ‘तमाशा’च म्हणायची. साधारणतः गावच्या जत्रेला, कुणाला नवसासायासाने मूल झाले तर गावात ‘गंमत’ आणायचे. उन्हाळ्यात खळी आटपली की गावातील मंडळी पावसाच्या पहिल्या सरीपर्यंत रिकामीच. त्याच काळात गावातील जत्रा, तमाशा, लग्नकार्ये उरकली जायची. अक्षय्यतृतीयेला गावच्या भवानीची जत्रा नदीच्या वाळंवटात तीन दिवस चालायची. त्याच काळात नदीच्या वाळवंटात ‘गंमत’ उभ्या राह्यच्या. पाटलांच्या, चौधरींच्या, महाजन मंडळींच्या  शेतात असे ‘गंमती’चे फड उभे राह्यचे. त्याकरता तरुण उत्साही मंडळी फाळा (वर्गणी) गोळा करायला उत्साहाने लागायची. खेड्यात पैशांची नेहमीच वानवा. घराघरागणिक एक रुपया फाळा मिळावयाला मंडळींना तीन-तीनदा चकरा मारायला लागायच्या. साधारण पन्नासेक रुपये जमले की चांगली ‘गंमत’ पर [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/final-tamasha.jpg [postimage] => /2019/03/final-tamasha.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Mar 2019 [post_author] => 2087 [display_name] => अनंतराव पाटील [Post_Tags] => सत्यकथा,अनुभव,पुनश्च,अनंतराव पाटील [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2459] => Array ( [PostID] => 8984 [post_title] => शतकापूर्वींचे हैद्राबाद [post_content] => [post_excerpt] => इंग्रजांनी निजामाविरुद्ध झालेली सगळी बंडे मोडून टाकली. पण हैद्राबाद राज्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता त्यांनी निजामावर कधीच दडपण आणले नाही [post_shortcontent] => इ. स. १८०० मध्ये इंग्रजांनी हैद्राबादच्या निजामाबरोबर तैनाती फौजेचा तह करून त्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. त्यावेळी हैद्राबादच्या गादीवर निजाम अलीखान हा असून मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध असलेला मुशीरुल्मुल्क हा दिवाण होता. केवळ मराठ्यांच्या भीतीमुळे मुशीरुल्मल्काने इंग्रजांबरोबर तह घडवून आणला. या तहाप्रमाणे इंग्रजांनी हैद्राबादचे परचक्रापासून रक्षण करण्याची जबाबदारी पत्करली. इंग्रजांची तैनाती फौज सिकंदराबाद येथे राहू लागली. या फौजेच्या खर्चाकरिता निजामाने, म्हैसूरच्या युद्धात त्याच्या वाट्यास आलेले कदपा, कर्नूल, अनंतपुर, बल्लारी हे जिल्हे इंग्रजांना लावून दिले. या तहांतील कलमाप्रमाणे युद्धप्रसंगी निजामाने पण सहा हजार पायदळ आणि नऊ हजार घोडेस्वारांसहित इंग्रजांना मदत करावी असे ठरले होते. पण इंग्रज मराठा युद्धात निजामाच्या सैन्याची शोचनीय स्थिती दिसून आल्यामुळे इंग्रजांनी मागणी केली, की निजामाच्या सैन्यात सुधारणा झाली पाहिजे. नाही तर त्याची मदत असून नसल्यासारखी आहे. हे पाहून निजामाने आपल्या सैन्यात काही इंग्रज अधिकारी नेमून कवायती सैन्य तयार करण्याचा प्रयत्न केला. या सुमारास निजामअलीचा मुलगा सिकंदरजाह (इ. स. १८०३-१८२९) हा गादीवर होता. निजामअलीखानाचा दिवाण मुशीरुल्मुल्क याचा मृत्यू इ. स. १८०४ मध्ये झाल्यावर, इंग्रजांशी स्नेहभाव ठेवून वागणारा मीर आलम हा दिवाण झाला. (इ. स. १८०४ ते १८०८) [caption id="attachment_9766" align="alignright" width="201"] मीर आलम[/caption] इंग्रज मराठा युद्धानंतर भोसल्यांनी वऱ्हाडवरील आपले [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/images-3.jpg [postimage] => /2019/03/images-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Mar 2019 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => स्थललेख,आलमगीर,दीर्घा,सेतूमाधवराव पगडी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2460] => Array ( [PostID] => 9758 [post_title] => लिट्ल मिस सनशाईन [post_content] => [post_excerpt] =>  'सनशाईन’च्या एकूण व्यक्तिनिष्ठ स्वरूपाप्रमाणेच त्याचा संदेशही व्यक्तिनिष्ठच आहे. कोणत्याही वर्गवारीत न बसवता सर्वांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारावं, असं सांगणारा हा संदेश फार नवा नाही, मात्र तो आज महत्त्वाचा नक्कीच आहे. [post_shortcontent] => सध्या टीव्हीवरच्या विविध 'रिअॅलिटी शो’मध्ये लहान मुलांच्या स्पर्धा दाखवल्या जातात. त्यात रमताना, स्पर्धा आणि स्वीकार यांच्याबद्दल स्वत:चा दृष्टिकोन ठरवायला मदत होईल, असा हा चित्रपट कुटुंबातील सर्वांनी नक्की बघा. आपल्याकडे जेव्हा टीव्हीचे वेगवेगळे चॅनल्स यायला लागले, तेव्हा रिअॅलिटी टीव्ही नावाच्या एका प्रकाराचं पेव फुटलं. आता यात काही फार आश्चर्य नाही, कारण जेव्हा टेलिव्हिजनवर सतत दाखवण्यासाठी अनेक कार्यक्रमांची आवश्यकता असते, तेव्हा सोप्या, स्वस्तात बनवता येणाऱ्या आणि चिकार प्रेक्षक मिळण्याची शक्यता असणाऱ्या कार्यक्रमाला मागणी येणार हे उघड आहे. या रिअॅलिटी टेलिव्हिजनचा एक महत्त्वाचा भाग होता, तो स्पर्धा.. नृत्य, गायन, अभिनय, अशा विविध क्षेत्रांशी संबंधित या स्पर्धांमधे एका बाबतीत साम्य होतं. ते म्हणजे यातल्या बहुतेकांमधले स्पर्धक हे सामान्य प्रेक्षक असत. आपल्यातलं कोणीही तिथे जाऊन आपले कलागुण दाखवायचे, आणि हे गुण जर खरोखर वाखाणण्यासारखे असतील, तर विजेतेही ठरायचे. खरंतर यात गैर काय, पण त्यातून प्रत्येकानेच आपण कोणीतरी विशेष आहोत असं समजायला सुरुवात केली! पालकांनी आपल्या मुलांमधे नसलेले कलागुणही पाहायला सुरुवात केली, आपल्यातले खरे गुण बाजूला ठेवत, केवळ टीव्हीवर चमकण्यासाठी आवश्यक ते गुणच महत्त्वाचे ठरायला लागले आणि या सगळ्यातून एक विचित्र स्पर्धा सुरू झाली. हे जे वातावरण तयार झालं ते किती नकली आहे, आणि आपण जसे आहोत तसेच असण्यात काहीच वाईट नाही असं सांगणारा सिनेमा म्हणजे २००७ साली आलेला 'लिटल मिस सनशाईन.’ याला पाश्र्वभूमी आहे ती एका लहान मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या 'लिटल मिस सनशाईन’ या सौंदर्यस्पर्धेची. छोटी ऑलिव्ह (अॅबिगेल ब्रेस्लिन) या स्पर्धेत [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [postimage] => /2019/03/Untitled-1-1.jpg [userfirstname] => गणेश [userlastname] => मतकरी [post_date] => 28 Mar 2019 [post_author] => 1872 [display_name] => गणेश मतकरी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2461] => Array ( [PostID] => 9795 [post_title] => ...आणि राजा हरिश्चंद्र पुण्यात पोचला / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => आपल्या पिताजींची स्मृती जागविली जाणार हे ऐकून नीलकंठ सुखावले. आणि त्यांनी `राजा हरिश्चंद्र'ची रीळे द्यायचे कबूल केले. त्यासाठी अटी घातल्या. पहिली अट नॅशनल फिल्म अर्काइव्हच्या संचालकांनी माझ्या घरी येऊन रीळे घेऊन जावीत. १६ एम.एम.ची प्रिंट फाळके कुटुंबियांसाठी मोफत द्यावी इ. सर्व अटी मी मान्य केल्या. [post_shortcontent] => आपल्या पिताजींची स्मृती जागविली जाणार हे ऐकून नीलकंठ सुखावले. आणि त्यांनी `राजा हरिश्चंद्र'ची रीळे द्यायचे कबूल केले. त्यासाठी अटी घातल्या. पहिली अट नॅशनल फिल्म अर्काइव्हच्या संचालकांनी माझ्या घरी येऊन रीळे घेऊन जावीत. १६ एम.एम.ची प्रिंट फाळके कुटुंबियांसाठी मोफत द्यावी इ. सर्व अटी मी मान्य केल्या.
...आणि राजा हरिश्चंद्र पुण्यात पोचला
- सुधीर नांदगांवकर भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळक्यांचे जन्म शताब्दी वर्ष. १९७० होते. इंग्रजी वृत्तपत्रांनी त्याची दखल सर्वप्रथम घेतली. आणि कलकत्त्यांतून भारतीय सिनेमाचे जनक फाळके नसून हिरालाल सेन आहेत असा जाहीर प्रतिवाद करण्यात आला. हा प्रतिवाद ऐकून मी चकीतच झालो. तेव्हा फाळक्यांची जन्म शताब्दी 'प्रभात चित्र मंडळा'तर्फे साजरी करायची असे आम्ही ठरविले. प्रभात चित्र मंडळ स्थापन होऊन अवघी दोन वर्षे झाली होती. आमची सोसायटी छोटी होती. पैसेही नव्हते. पण कलकत्त्याचा दावा हाणून पाडायचा ही जिद्द  होती. ज्येष्ठ नट दिग्दर्शक गजानन जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती स्थापन केली. ही बातमी आम्ही वृत्तपत्रांत दिली नव्हती. पण मराठी चित्रपट व्यवसायात ती पोचलीच. ती ऐकून प्रभात फिल्म कंपनीचे तुकाराम, ज्ञानेश्वर इ. सिनेमाचे लेखक शिवराम वाशीकर यांचे चिरंजीव रत्नाकर वाशीकर मला भेटायला आले. त्यांनी आनंदाची बातमी दिली की फाळक्यांचे चिरंजीव नीलकंठ फाळके यांच्याकडे `राजा हरिश्चंद्र'ची रीळे आहेत. नीलकंठ इंडो-जर्मन असोशीएशनमधे ट्रान्स्लेटर म्हणून नोकरी करत होते. [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/raja-harishchandra.jpg [postimage] => /2019/03/raja-harishchandra.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2462] => Array ( [PostID] => 9784 [post_title] => मी ,बहिर्जी नाईक आणि उष:काल [post_content] => [post_excerpt] => कधी तरी मी झोपडपट्टीतल्या भिडू बरोबर  चिंचवड गावात फिरायला यायचो, चाफेकरांचा पुतळ्या जवळ एक हॉटेल होतं, तिथे मिसळ वैगरे खायचो, त्या पुतळ्याच्या जवळ एक फुटपाथ होता, तो माझ्या मनात भरला होता , बाजूला भाजी मंडई असल्या मुळे गर्दी असायची, झालं! ठिकाण ठरलं, सर्व चित्रे लुंगीत बांधलीत आणि चक्क फूटपाथवर लुंगी अंथरून त्यावर भिंतीच्या आधाराने चित्रे मांडून ठेवलीत,ते खरं तर माझं माझ्या आयुष्यातलं पहिलं चित्र प्रदर्शन होतं, लोकं जमायला लागलीत, किंमत विचारून घासाघीस करू लागलेत, चित्रे पब्लिक ला आवडत होती पण एका चित्रांचे वीस रुपये पब्लिक ला खूप महाग वाटत होते, कुणी दहा म्हणायाचे ,कुणी आठ रुपये म्हणायाचे, पण मी वीस रुपयावर अडून बसलो होतो, बराच वेळ हे असं सुरु होतं, हळूहळू गर्दी ओसरू लागली, अंधार पडायला लागला,एकही चित्र विकलं गेलं नव्हतं,मन निराश झालं, सारी चित्रे गोळा करून पुन्हा लुंगीत बांधली, [post_shortcontent] => एखादं पुस्तक,त्यातील व्यक्तिरेखा वाचकाच्या मनावर किती सकारात्मक परिणाम घडवू शकते, याचं उदाहरण म्हणजे प्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर यांचा हा लेख. चित्रकार म्हणून स्वतःला सिध्द करायच्या आधी आयुष्याच्या शाळेत त्यांनी गिरवलेले धडे आणि पाठ हेच त्यांच्या पुढच्या यशाचा पाया कसे ठरले ते सांगणारा हा लेख मनशक्तीच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला आहे. विजयराज बोधनकर ----  रंग आणि रेषांवर हुकमत असलेले नामवंत चित्रकार विजयराज बोधनकर यांचे शब्दांवरही तितकेच प्रभुत्व आहे. निराकारातील आकार रंगांच्या माध्यमातून प्रकट करणारे बोधनकर शब्दांमधूनही त्याच उत्कटपणे व्यक्त होताना दिसतात. ‘साहित्यिकांची स्वभावचित्रे’ ही त्यांनी काढलेली अर्कचित्रे प्रथितयश साहित्यिकांचे अचूक दर्शन घडवतात. आपल्या उमेदवारीच्या दिवसांत त्यांनी ‘ओळख प्राण्यांची .. गंमत कवितेची’ या पुस्तकातून रेषा आणि भाषा या दोन्हीमधले आपले कौशल्य दाखवून दिले होते.‘हलकटिका’ आणि ‘लाइन मारता मारता’ हे त्यांचे दोन वात्राटिकांचे संग्रह प्रसिध्द आहेत.महाराष्ट्र टाइम्समधील ‘एक्स रे मनाचा’,  नवशक्तीमधील‘चित्र-सचित्र’,सामनामधील‘क-कलेचा’,लोकमतमधील‘चित्रगोष्ट’, महाराष्ट्र टाइम्समधील ‘सगुण निर्गुण’ या त्यांच्या लेखमाला वाचकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारे ‘गागरा’ हे आत्मकथनात्मक पुस्तक प्रसिध्द आहे. मनशक्ती  ----  लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने ‘मनशक [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Manashakti-Diwali-Ank-2018.jpg [postimage] => /2019/03/Manashakti-Diwali-Ank-2018.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Mar 2019 [post_author] => 2090 [display_name] => विजयराज बोधनकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2463] => Array ( [PostID] => 9732 [post_title] => मूर्ख माणूस! [post_content] => [post_excerpt] => जो परमेश्वर मला पाचाची नोट जाळायची ऐपत देतो तोच मला शंभराची नोट जाळण्याचीही ऐपत देईल. [post_shortcontent] => २५ मार्च हा व.पु. काळे यांचा जन्म दिवस. आज वपु असते तर ते ८८ वर्षांचे झाले असते. खरंच? काळाच्या संदर्भात ते खरे असेलही परंतु वपुंच्या लिखाणाच्या संदर्भात आपल्याला आनंद मधल्या 'आनंद कभी मरा नही करते' या संवादाच्या धर्तीवर 'वपु कभी आऊटडेटेड हुवा नही करते' असं म्हणावं लागल. मग  ८८ हा केवळ एक आकडा ठरतो. वपुंचे लेखन बुढ्ढीके बाल सारखे जीभेवर असताना आनंद देणारे आणि काही क्षणांत विरघळून जाणारे. ते जीभेवर असण्याचा काळ नेहमी कमीच राहणार. प्रस्तुतची कथाही वपुंच्या त्याच शैलीत आणि तसाच आनंद देणारी. जीभेवर सुविचारांचा गोडवा ठेवून जाणारी... ********** “मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय करावं?” हा माझा प्रश्न. “त्याला टाळावं.” “त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.” “मूर्ख म्हणून सोडून द्यावं.” “एक झापड मारावी.” “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात. म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे, ‘एक साधा प्रश्न माझा. लाख येत उत्तरे, हे खरे, की हे खरे, की हे खरे, की हे खरे.’ सगळी उत्तरे खरी असली तरी आणखी एक वेगळं उत्तर उरतंच. ते उत्तर माझं. ते माझं उत्तर म्हणून वेगळे आहे, असं मला म्हणायचं नाही. तर या सर्व उत्तरात हे उत्तर अपवादच ठरणार आहे. याचं कारण मूर्खामूर्खातही अपवाद असतात. ‘टीटी’ म्हणून एक अपवाद आहे. ‘टीटी म्हणजे त्र्यंबक टिळक.’ टीटी इतका मूर्ख माणूस मी सध्याच्या जगात पाहिला नाही. मी तो कधी भेटेल याची वाट बघतो. कारण हा मूर्ख, येडपट माणूस मला आवडतो. कोणत्या कामाच्या संदर्भात हा प्राणी मला प्रथम भेटला ते आता आठवत नाही. पण ठरवलेलं काम संपल्यावर जाता [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/47887988.jpg [postimage] => /2019/03/47887988.jpg [userfirstname] => Vasant [userlastname] => Purushottam [post_date] => 27 Mar 2019 [post_author] => 42 [display_name] => व. पु. काळे [Post_Tags] => कालनिर्णय,कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2464] => Array ( [PostID] => 9753 [post_title] => GST म्हणजे काय? [post_content] => [post_excerpt] => १ जुलै २०१७ रोजी, आपल्या देशात हा GST लागू करण्यात आला. त्यामुळे देशांतर्गत सर्वत्र, एका वस्तूवर, एकच कर लागू झाला. केंद्र सरकारला मिळणारे उत्पादन कर, सेवाकर रद्द झाले, तसेच राज्य सरकारला मिळणारे मूल्यवर्धन टॅक्स (व्हॅट), प्रवेश कर हेही रद्द झाले. याचा फायदा असा झाला की, देशात प्रत्येक वस्तूचा, एकच भाव झाला.  [post_shortcontent] => दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक करा, तमुक करा असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखी एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून  समजावून घेऊया. ही संकल्पना आहे GST (Goods and Service Tax) GST अर्थात वस्तू आणि  सेवा कर! आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन बालमैत्रिणी, राधा आणि तिच्याच शेजारी राहणारी तिची वर्गमैत्रीण सारा! राधाचा वाढदिवस उद्यावर आल्याने, तिच्यासाठी बाबांनी, शाळेत वाटण्यासाठी चॉकलेटचा डबा घरात आणून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची स्वारी तयार होऊन शाळेत निघाली. बाहेर आल्यावर सारा आणि तिच्या आईने राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग राधाने त्या दोघींना एक-एक चॉकलेट काढून दिले. दोघी शाळेच्या व्हॅनमध्ये बसून शाळेच्या गेटवर पोहोचल्या. गेटवर उभ्या असलेल्या वॉचमनकाकांनी, राधाच्या हातातील चॉकलेटचा डबा पाहिला आणि तिचा वाढदिवस असेल असे समजून त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. राधाने त्यांनाही चॉकलेट दिले. मग राधा आणि सारा वर्गात आल्या. राधाने सगळ्यांना चॉकलेटं वाटली. वर्गात असलेल्या साराला पुन्हा चॉकलेट मिळाले म्हणून ती खूप खूश झाली. मित्रांनो, आता असे समजा की, वाढदिवस म्हणजे तुमचा व्यवसाय आणि चॉकलेट म्हणजे त्यावर द्यावा लागणारा कर! शेजारीच राहणाऱ्या सारा आणि तिच्या आईला चॉकलेट स्वरूपात जो मिळाला तो झाला स्थानिक कर (लोकल टॅक्स) आणि गेटवरच्या वॉचमनकाकांना जो मिळाला तो झाला प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स)! वर्गातील सर्व मुलांना जो मिळाला त्याला म्हणूयात सेवा कर (सर्व्हीस टॅक्स) आणि साराला दुसऱ्यांदा मिळालेले चॉकलेट हा झाला अतिरिक्त कर (सरचार्ज)! एकाच वस्तूवरच्या, अशा सगळ्या वेगवे [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/mano-mani-1rrr.jpg [postimage] => /2019/03/mano-mani-1rrr.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Mar 2019 [post_author] => 2086 [display_name] => -रुपाली कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2465] => Array ( [PostID] => 9739 [post_title] => देर ना हो जाए कहीं .../ हेमा मालिनीला जीवनगौरव पुरस्कार [post_content] => [post_excerpt] => हेमा मालिनीला  आघाडीचे तात्कालिक पीआरओ बनी रुबेन यांनी 'ड्रीम गर्ल ' अशी दिलेली उपाधी हेमा मालिनीच्या प्रेझेंटेबल व्यक्तीमत्वाला  अशी आणि इतकी फिट्ट बसली की, तीच कायमची ओळख झाली. आणि त्या प्रतिमेतूनच हेमा मालिनीच्या करियरने आकार घेतला. [post_shortcontent] => हेमा मालिनीला  आघाडीचे तात्कालिक पीआरओ बनी रुबेन यांनी 'ड्रीम गर्ल ' अशी दिलेली उपाधी हेमा मालिनीच्या प्रेझेंटेबल व्यक्तीमत्वाला  अशी आणि इतकी फिट्ट बसली की, तीच कायमची ओळख झाली. आणि त्या प्रतिमेतूनच हेमा मालिनीच्या करियरने आकार घेतला. देर ना हो जाए कहीं ... - मयुर अडकर वितरकाने सांगितल्याप्रमाणे थिएटर्स न दिल्याने संतापलेल्या निर्मात्यांनी वितरकाला भर रस्त्यात चोप दिल्याची घटना अलिकडेच पुण्यात घडली. प्रकरण इतक्यावरच न थांबता, त्यांनी त्या मारहाणीचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडियो समाजमाध्यमांवर झळकवला. चित्रपट निर्मितीसाठी घरदार गहाण टाकून पैसा उभा केला, वितरण-प्रसिद्धीवर काही प्रमाणात पैसे खर्च केले पण अमुक एका खर्चात अमुक इतके थिएटर्स मिळवून देतो आणि तो व्यवहार सर्वात जास्त फायद्याचा वाटल्याने वितरकाला तेवढे पैसे दिल्यानंतर अपेक्षित किंवा वचन दिल्याप्रमाणे थिएटर्स न मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर नुकसान झाल्याने वितरकांवर हल्ला केल्याचे त्या व्हिडियोत दिसत होते. ह्या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद व्हायला हवी, असे व्हिडीयो पाहणाऱ्या चित्रपट सृष्टीतील लोकांचे म्हणणे आहे. परंतु प्रकरण कायद्याच्या दरबारात जाण्याऐवजी राजकीय संघटनेकडे गेले आणि निवळले. ह्या संपूर्ण प्रकरणात चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशाचे खापर फुटणाऱ्या वितरक वर्गाला अद्दल घडल्याचे चित्र असले तरी चित्रपट निर्मात्याचे अज्ञानही दिसून आले. मुळात चित्रपट ही एक कला आहे. त्यात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून निर्मिती करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना ह्या संपूर्ण व्यवसायाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. केवळ विषय आवडला, कथा आवडली आणि खिशात मुबलक पैसा उभा करायचा अशा वृत्तीने ९९ टक्के अपयश आण [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/hema-malini1.jpg [postimage] => /2019/03/hema-malini1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2466] => Array ( [PostID] => 9711 [post_title] => पिंकीस पत्र - भाग १ [post_content] => [post_excerpt] => स्वातंत्र्याचं एकक जर किलोग्रॅम धरलं तर आमच्या आधीच्या पिढीला एक केजी स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी आमच्या पिढीला दिड केजी दिलं [post_shortcontent] =>

९.२.१९

प्रति चि. पिंकीस, कालच तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये भेटून आलो. आय.सी.यु. मध्ये ठेवलं असलं तरी काळजीचं कारण नाही असं डॉक्टर म्हणत होते. शुगर बीपी आणि मानसिक ताण एकत्र आल्यामुळे क्रिटिकल झालं होतं. हळुहळू सुधारेल. तुला गिल्टी वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याच्या आजारामुळे तो अत्यवस्थ झाला.  तुझा प्रश्न तर आहेच. या सगळ्यात तुझ्या आईची अवस्था केविलवाणी झाली आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर. तिनेच मला काहीतरी मार्ग काढण्याची गळ घातलीये. माझीही अवस्था फार वेगळी नाही. तू काकापेक्षा मला मित्रच जास्त समजते. मला ते आवडतंही. तुझ्या आईला वाटतं की मी तुला समजवावं. मला ते मान्य नाही. तो तुझ्यावर अन्याय होईल. तुझ्या विवेकाला पटेल तोच निर्णय तू घ्यावा या मताचा मी आहे. तू ठरवलेल्या आंतरजातीय विवाहाला संमती द्यावी की नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नावर मत बनवून मला तुझे बाबा अन तू यापैकी  एकाच्या पारडयात मत टाकायचं आहे. एका अर्थी न्यायाधिशाचा डगला अंगावर चढवायचा आहे. जगात कुणावरही अन्याय न करता न्याय करणे की सगळ्यात अवघड गोष्ट आहे, असं कुठेतरी वाचलं होतं. आता ते जाणवतय्. तुला आठवत असेल, पिढीवर  चर्चा करताना मी तुला म्हणालो होतो, आमची पिढी म्हणजे बदलांच्या बळींची पिढी. आता पुन्हा एकदा एक मोठा बदल आ वासून माझ्या मित्राचा बळी मागतोय. तो तसा किती साधा आहे हे तुला सांगणं नको. साधं वर्तमानपत्रसुद्धा गांभीर्यानं न वाचणारा. ‘धोपट मार्ग सोडून नको’ हा आदेश मनाशी घट्ट धरून चालणारा. आपल्या माणसाला तो आहे तसा आपण स्वीकारत असतो म्हणून तर तो आपल्याला  आपलं समजत असतो नाही का?  हे जर मान्य केलं तर तो आहे तसा म्हणजे त्याच्या जपलेल्या धारणांसहित  त्याला स्वीकारलं पाहिजे. आणि [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Letter-writing.gif [postimage] => /2019/03/Letter-writing.gif [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Mar 2019 [post_author] => 2050 [display_name] => मनोज महाजन [Post_Tags] => अवांतर,मनोज महाजन,पत्रलेखन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2467] => Array ( [PostID] => 9696 [post_title] => केसरी : अनावश्यक बाबींना थारा देणारा  [post_content] => [post_excerpt] => भारतीय प्रेक्षक पडद्यावरील देशभक्तीकडे आकर्षित होणारा असतो हे दत्तांना पक्के ठाऊक. त्यामुळेच त्यांचा कुठलाही सिनेमा या पलीकडे जात नाही. याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्यात होतो. नुकसान मात्र दोन बाबतीत होतं. पहिला, युद्धपट कसे असावेत याचा वस्तुपाठ हे सिनेमे घालून देत नाहीत. तर दुसरा, प्रेक्षकांना ज्ञानी करण्याचं काम ते करत नाहीत. वास्तव न दाखवल्यामुळे दिसणारं कथानक हाच खरा इतिहास आहे हा भ्रम त्यांच्या मनात पक्का होत जातो. [post_shortcontent] => भारतीय प्रेक्षक पडद्यावरील देशभक्तीकडे आकर्षित होणारा असतो हे दत्तांना पक्के ठाऊक. त्यामुळेच त्यांचा कुठलाही सिनेमा या पलीकडे जात नाही. याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्यात होतो. नुकसान मात्र दोन बाबतीत होतं. पहिला, युद्धपट कसे असावेत याचा वस्तुपाठ हे सिनेमे घालून देत नाहीत. तर दुसरा, प्रेक्षकांना ज्ञानी करण्याचं काम ते करत नाहीत. वास्तव न दाखवल्यामुळे दिसणारं कथानक हाच खरा इतिहास आहे हा भ्रम त्यांच्या मनात पक्का होत जातो.

केसरी : अनावश्यक बाबींना थारा देणारा 

- विवेक कुलकर्णी ऐतिहासिक घटना ह्या नेहमीच सर्वसामन्यांना आकर्षित करणाऱ्या असतात. त्याचं एक कारण त्या एका हाताच्या अंतरावर असतात त्यामुळे त्यात सुरक्षितता असते. घडलेली घटना हृदयद्रावक असली तरी प्रत्यक्ष तिच्यात आपला सहभाग कमीच असल्यामुळे आपण ती सुरक्षित अंतरावरून बघू शकतो. त्यावर चर्चा करता येऊ शकतो. कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर असा न्यायनिवाडा करता येतो. व्यक्तिशः आपली त्यात कसलीही हानी झालेली नसते. पण घटनेबद्दल आत्मीयता असते. ती आत्मीयता सिनेमा बघताना जास्त वाढते कारण सिनेमात एक तर त्या घटनेचं वास्तववादी चित्रण असतं किंवा अतिशयोक्ती तरी. ‘केसरी’ हा सिनेमा अतिशयोक्ती या वर्गात मोडणारा आहे. १२ सप्टेंबर १८९७ च्या दोन दिवस आधी हवालदार ईशर सिंगने (अक्षय कुमार) ३६ शीख रेजिमेंटच्या सारागढी किल्ल्याची आर्मी पोस्ट सांभाळलेली असते. त्याच्यासाठी ती एक शिक्षा असते. कारण तिथे फक्त २१ च सैनिक असतात. कारण त्याने आपल्या अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/kesari-1.jpg [postimage] => /2019/03/kesari-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2468] => Array ( [PostID] => 9424 [post_title] => श्री शिवरायांची विविध चित्रें [post_content] => [post_excerpt] => शिवाजीचे सर्व उपलब्ध चित्रांत हे एक अत्युत्कृष्ट चित्र आहे. तेव्हा त्याची अगदी हुबेहूब रंगीत प्रतिकृती मिळवून आणणे आवश्यक आहे. [post_shortcontent] => अंक : श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ छत्रपती शिवाजीराजे भोसले हे महाराष्ट्राचे दैवत आणि प्रजेचे खरे रक्षणकर्ते. त्यांच्याबद्दलचे सार्थ प्रेम आणि अभिमान आपण हर तऱ्हेने प्रकट करतोच. परंतु त्या काळात छायाचित्रणाची कला अस्तित्वात नसल्याने शिवाजी महाराजांचे दृश्यरूप कसे असेल त्याची कल्पना मात्र आपल्याला विविध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांवरुनच करावी लागते. अशा चित्रांचा, त्यांच्या सत्यासत्यतेचा धांडोळा घेणारा हा खुद्द महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांचा  लेख. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. पुनश्चच्या प्रकृतीनुसार, एका वेगळ्याच विषयाला हात घालणाऱ्या लेखाचे हे पुनःस्मरण आणि महाराजांचे  पुण्यस्मरण- ********** आपल्याकडे पुष्कळ घरांतून श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय. काही युरोपियन ग्रंथांतून ऑर्म नांवाच्या इतिहासकाराने दिलेले आणि युरोपांतून मिळविलेले श्रीशिवाजीराजांचे चित्र प्रमाण धरून आणि त्या चित्रांतील चेहऱ्याची ठेवण जुळती ठेवून, आपल्या कल्पनेची भर घालून चित्रे तयार करून प्रसूत केली आहे. पुढे श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राकडे लक्ष अधिकाधिक लागत गेले. त्यांच्याविषयींची भक्ती वाढत गेली तशी छत्रपतींची अनेक चित्रे लोकांपुढे आली. श्रीशिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र चित्रमय करून छापण्याची कल्पना मनांत आल्यावर स्वतः चित्रकार असलेले देशभक्त राजेसाहेब बाळासाह [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/final-.jpg [postimage] => /2019/03/final-.jpg [userfirstname] => Datto Vaman [userlastname] => Potdar [post_date] => 23 Mar 2019 [post_author] => 97 [display_name] => महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार [Post_Tags] => इतिहास,श्रीसरस्वती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2469] => Array ( [PostID] => 8982 [post_title] => बस करा हे समाजसेवेचे ढोंग ! [post_content] => [post_excerpt] => व्यक्ती हेच विचाराचे केंद्र आहे, समाजाचे केंद्र आहे, निर्मितीचे केंद्र आहे. व्यक्तीची काळजी हीच समाजाची काळजी आहे. [post_shortcontent] => अंक – अंतर्नाद, दिवाळी विशेषांक १९९९ शॉक ट्रिटमेंट ही सुद्धा एक उपचार पद्धतीच आहे. शेतकरी आंदोलनात  उभा महाराष्ट्र ढवळून काढणारे नेते शरद जोशी यांची भाषणे आणि मते ही एक प्रकारची शॉक ट्रिटमेंटच होती. सामान्यतः प्रचलित मतांच्या टोकाचे विरोधी विधान करून ते खळबळ उडवून देत. ' स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे' असे त्यांना अजिबात वाटत नाही. समाज ज्यांना  निरलस समाजसेवा म्हणतो ते ढोंग असते कारण समाजसेवा ही सुद्धा अनेकांची गरज असते', असं जोशी म्हणतात. अनेक वर्षे आपण मनात जपलेल्या संकल्पना, समज आणि श्रद्धा यांना धक्का आणि धडका देणारी मते या लेखात शरद जोशी यांनी बेधडक मांडलेली आहेत.  त्यांना 'बेधडक' का म्हणावे लागते, हे हा लेख वाचल्यानंतरच लक्षात येईल. ********** या देशातील जे स्वयंस्फूर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅच वर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती हे सगळे विचारात घेता अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. अंतर्नादच्या दिवाळी अंकासाठी ‘स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान’ या विषयावर मी लिहावे अशी विनंती भानू काळे यांनी मला तीन-एक महिन्यांपूर्वी केली होती. माझी प्रकृती, निवडणुकीची धामधूम, वेगवेगळे दौर यांमुळे हे लेखन मागे पडत गेले. आता अंक छपाईला द्यायची वेळ आली असल्याकारणाने ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/sharad-joshi_145381309212_650x425_012616062907.jpg [postimage] => /2019/03/sharad-joshi_145381309212_650x425_012616062907.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Mar 2019 [post_author] => 2082 [display_name] => शरद जोशी [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,समाजकारण,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2470] => Array ( [PostID] => 9648 [post_title] => रंगोत्सवाच्या शुभेच्छा !! [post_content] => [post_excerpt] => पुनश्च च्या वाचकांना रंगोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा !! आपल्याही रोजच्या आयुष्यात अशीच निरनिराळ्या रंगांची बरसात होवो... [post_shortcontent] => गेल्या वर्षी राजस्थानला गेलो होतो. तिथे फिरताना जाणवत होतं की आपल्यासाठी आजच्यासारखा एखादा दिवस रंगोत्सव असतो. पण त्यांच्या इथे मात्र रोजच, त्यांच्या जगण्यातच रंगोत्सव आहे. 'रंगीला राजस्थान' का म्हणतात ते मला तेव्हा उमगलं. तीन ठिकाणी फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. अजून चांगले काढता आले असते फोटो असं आता बघताना जाणवतंय :-). असो...पुनश्च च्या वाचकांना रंगोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा !! आपल्याही रोजच्या आयुष्यात अशीच निरनिराळ्या रंगांची बरसात होवो... [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/20180209_143927.jpg [postimage] => /2019/03/20180209_143927.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 21 Mar 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2471] => Array ( [PostID] => 9638 [post_title] => फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन/ चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => ८० आणि ९० च्या दशकात प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गला फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन अत्यंत आवश्यक असल्याची खात्री पटली. जॉज हा जगभर अत्यंत गाजलेला आणि अनेकांनी नावाजलेला चित्रपट बनवून, सुमारे १५ वर्षे उलटून गेल्यानंतर, स्पीलबर्गला लक्षात आलं की, या सिनेमाची मूळ प्रिंट अत्यंत वाईट अवस्थेत असून ती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. ८०-९० च्या दशकांत जुन्या फिल्मस् नाश पावू लागल्या होत्या. [post_shortcontent] => ८० आणि ९० च्या दशकात प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गला फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन अत्यंत आवश्यक असल्याची खात्री पटली. जॉज हा जगभर अत्यंत गाजलेला आणि अनेकांनी नावाजलेला चित्रपट बनवून, सुमारे १५ वर्षे उलटून गेल्यानंतर, स्पीलबर्गला लक्षात आलं की, या सिनेमाची मूळ प्रिंट अत्यंत वाईट अवस्थेत असून ती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. ८०-९० च्या दशकांत जुन्या फिल्मस् नाश पावू लागल्या होत्या.

फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन

कुठलाही देश त्याचा सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. बरीचशी संग्रहालये, विविध वस्तू, प्राचीन काळचे पोशाख, चित्रे, शिलालेख, चलनी नाणी, नोटा, स्टफ करून ठेवलेले प्राणी इत्यादी गोष्टींनी सुसज्ज असतात. पूर्वजांनी बांधलेल्या, उत्कृष्ट अभियांत्रिकी, स्थापत्यकला, वास्तुकला आणि त्या काळच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या उत्तुंग इमारती, महाल, गड-किल्ले आपण परंपरागत जतन करतो आणि त्याविषयी मनात प्रेम बाळगतो. सिनेमा हादेखील आपल्या प्राचीन आणि वैभवशाली संस्कृतीचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. कुठल्याही जुन्या वस्तू, पुस्तक, चित्र अथवा इमारतीप्रमाणे सिनेमादेखील जतन करणं गरजेचं आहे.   अठराव्या शतकाच्या शेवटी किंवा एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला, काही विदेशी संग्रहालये, व्यक्ती अथवा संस्थांना जुने सिनेमे जतन करून ठेवण्याची संकल्पना सुचली. लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, न्यूयॉर्क येथील मॉडर्न आर्ट म्युझिअम , अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट या संस्थांनी या कार्यात पुढाकार घेतला. १९७०च्या आसपास मेट्रो गोल्डविन मेयर (MGM) या प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती संस्थेने या कार्यास सु [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/store-of-film-reels.jpg [postimage] => /2019/03/store-of-film-reels.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2472] => Array ( [PostID] => 9588 [post_title] => ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार [post_content] => [post_excerpt] => या कष्टकरी माणसांच्या रक्तातच भाषा असते. ती आतून फुलून अशी आगीसारखी फरारत येते. खतमाती खावून पिक जोमात आले की शेतकरी म्हणतो, “काय पिक बसलंय! आग लागलीया आग!” रब्बी हंगामातला जुंधळा खराब आला तर म्हणणार, “यंदा पिकात काय दम न्हाय. व्हल्याच्या टाळक्या येवढं कणीस बसलंय. धन्याचं ताँड गड्याकडं अन् रेडक्याचं ताँड वड्याकडं अशी अवस्था झालीय.” [post_shortcontent] => भाषा म्हणजे संवादाचे, संपर्काचे साधन.भाषा म्हणजे भावनांचे प्रकटीकरण करण्याचे साधन.भाषा जोडते आणि जुळवते.पण प्रत्येक गोष्टीचा वापर भेदाभेद करण्यासाठीच करायचा म्हणूनच मग भाषेतही शहरी आणि ग्रामीण अशी सीमारेषा ओढून उगाचच गोंधळ माजवला गेलाय.आपली मराठी तर दर बारा मैलांवर बदलते. बदलताना त्या त्या प्रदेशाची संस्कृती,लोकपरंपरा,इतिहास-भूगोल घेऊन नवे रुप धारण करते.पण यामुळेच ग्रामीण भागातल्या भाषेचं सौंदर्य कसं खुलून दिसतं ते उलगडून दाखवणारा ‘शब्द दर्वळ’ च्या दिवाळी अंकातला प्रा.व.बा.बोधे यांचा ‘ ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार’ हा लेख   प्रा.व.बा.बोधे  --- कादंबरीकार म्हणून प्रसिध्द असलेल्या व.बा.बोधे यांनी कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,आत्मचरित्र असे विविध वांङमय प्रकार सहज हाताळले आहेत.९० कादंबऱ्या,७ कथा संग्रह,९ ललित लेखांचे संग्रह आणि ८ बालसाहित्याचे संग्रह अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे.त्यांनी आपले द्विखंडात्मक आत्मचरित्रही लिहीले आहे.‘कंदिलाचे दिवस’ आणि ‘फुलचुखी’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मीतीचा पुरस्कार मिळाला आहे.तसेच अनंत फंदीपुरस्कार, शाहू पुरस्कार,वसंतदादा साहित्यरत्नपुरस्कार, म.सा.प.चा ठोकळ पुरस्कार,विद्याधर पुंडलीक पुरस्कार यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. शब्द दर्वळ  --- २०००४ सालापासून इंदोर येथून ‘शब्द दर्वळ ’ publish [postmainimage] => /2019/03/Shabd-Darval.jpg [postimage] => /2019/03/Shabd-Darval.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Mar 2019 [post_author] => 2068 [display_name] => वसंत बोधे [Post_Tags] => मराठी भाषा,शब्द दर्वळ,व.बा.बोधे,सातारी बोली [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2473] => Array ( [PostID] => 9003 [post_title] => पडदा है पडदा [post_content] => [post_excerpt] => या पडद्यामुळे तेथील पुरुषसुद्धा इतके लाजाळू बनलेले आहेत की, बायकांशी बोलताना त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. [post_shortcontent] => पडद्याच्या चालीनं स्त्रीवरील अन्यायविषयक हजारो लेखांना आजवर जन्म दिला आहेत. तर याच पडदा पद्धतीमुळे 'रुखसे जरा नकाब हटा दो' पासून तर 'पर्दा है पर्दा ' पर्यंत असंख्य रोमँटिक गाणीही शायरांनी लिहिली.  पुरुषांनी स्त्री जातीवर बंधनं लादून तिला दिलेली ही कैद आहे की सौंदर्याला पडद्यात बंदिस्त करुन स्त्रीनं पुरुषांच्या आशिक नजरांपासून मिळवलेलं ते संरक्षण आहे?  लेखकानं या लेखांत याशिवायही काही कारण सांगितली आहेत, ज्यांचा आपण एरवी कधी विचारही केला नसेल. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता. भूकंपानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी, घराघरात जाऊन त्या  कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांचे नेमके नुकसान किती झाले, याची खातरजमा जमा करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यात स. वा. इनामदार हे मराठी अधिकारीही होते. त्यांना बिहारमध्ये गेल्यावर पडदापद्धतीची वेगळीच गंमतीदार कारणं शोधून काढली त्याची ही रंजक हकीकत आहे. ८३ वर्षांनीही तरोताजा वाटणारा हा लेख- ********** (अंक- 'स्त्री' मार्च १९३६) मूळ शीर्षक- बिहार-स्‍त्रिया-पडदा पडद्याच्या चालीमुळे स्त्रियांचेच नुकसान झाले असे नव्हे, तर पुरुषही भित्रे आणि लाजाळू झाले. शिळ्याच, म्हणजे बिहार भूकंपात ऐकलेल्या-पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी! दुसरी त्यासारखीच गोष्ट बाहेर आल्यावर अगर पडल्यावर पहिल्यास ‘शिळ्या’शिवाय दुसरे विशेष तरी काय लावणार? क्वेट्टा येथील भूकंपाने बिहारचा भूकंप शिळा ठरविला व हा क्वेट्याचाही भूकंप शिळा ठरणार नाही हे तरी कोणी सांगावे? शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणण्यात काही शहाणपणा असतो अशातला प्रकार नाही; पण विषयाच्या महत्त्वाकडे पाहून तसे करण्याकडे [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/ghoonghat-hindu-women-veil.jpg [postimage] => /2019/03/ghoonghat-hindu-women-veil.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Mar 2019 [post_author] => 2074 [display_name] => स. वा. इनामदार [Post_Tags] => समाजकारण,स्त्री,पुनश्च,स. वा. इनामदार [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2474] => Array ( [PostID] => 9508 [post_title] => ड्रायक्लिनिंग! [post_content] => [post_excerpt] => मित्रांनो, कपड्यांवर लिहिलेल्या सूचनांचे नक्की पालन करा ते धुण्यापूर्वी! नाहीतर काहींचा रंग पाण्यामुळे धुतला जाईल आणि काहींना उगीचच ड्रायक्लिन केल्याने ते खराब होतील. तेव्हा हे काही सिम्बॉल्स नक्की लक्षात ठेवा. ते कॉलरच्या मागे washing instructions अशा मथळ्याखाली लिहिलेले असतात. [post_shortcontent] =>

कपड्याचा रंग धुतला जाऊन तो पसरू नये म्हणून काही कपड्यांचे ड्रायक्लिनिंग केले जाते. या प्रक्रियेचा शोध कसा लागला माहितीये?

शनिवारी मस्त सुट्टीची मजा घेत पुस्तक वाचत बसलेला आठवीतला ईशान, आईच्या हातातला धुण्याच्या कपड्यांचा गठ्ठा बघून म्हणाला, ''आई, तो लाल टी शर्ट धुवायला टाकू नको. त्याला ड्रायक्लिन करायला दे. त्याच्यावर तसं लिहिलं आहे.’’ आईला गंमत वाटली. ती मुद्दाम ईशानला म्हणाली, ''एकदम आज कसं काय हे तुझ्या लक्षात आलं बुवा?’’ तेव्हा आपले डोळे चमकवत ईशान म्हणाला, ''अगं बस इथे. तुला मी गंमत सांगतो. मी एका माणसाची गोष्ट वाचली. ऐक तू पण.’’ आई उत्सुकतेने म्हणाली, ''हं सांग!’’ [caption id="attachment_9511" align="alignright" width="120"] Professional clearing symbol[/caption] ''बघ ही गोष्ट पार १८२१ ते ५५ च्या काळातील आहे. जीन बाप्तीस्त जॉली नावाचा एक फ्रेंच टेलर होता. म्हणजे खरं तर तो कपड्यांना डाय करून म्हणजे रंग लावून देण्याचे काम करायचा. त्यांच्या घरी एक खूप सुंदर टेबलक्लॉथ होता. तो टेबलक्लॉथ त्याच्या बायकोचा फारच लाडका होता. ते फार काळजी घ्यायचे त्याची. पण एका आठवड्यात कामाच्या धबडग्यात तो धुवायचा राहून गेला, तसाच टीपॉयवर मळलेला टेबलक्लॉथ अंथरला होता. रोजच्यासारखी त्यांची कामवाली बाई आली आणि साफसफाई करायला लागली. त्याकाळी टरपेन्टाईनवर पेटणारे दिवे होते, हे तुला माहीत असेलच?’’ ईशान आता मोठा होऊन 'छोट्या' आईला गोष्ट सांगत होता. 'हो हो’ आईने पण शहाण्या विद्यार्थिनीसारखी मान हलवत म्हटल [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/1-1.jpg [postimage] => /2019/03/1-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Mar 2019 [post_author] => 2059 [display_name] => सोनाली कोलारकर-सोनार [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2475] => Array ( [PostID] => 9618 [post_title] => ‘केसरी’ पेक्षा ‘मर्द को दर्द नही होता’ बद्दल उत्सुकता [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => जागतिक स्तरावर नावाजला गेलेला आणखी एक चित्रपट, ‘मर्द को दर्द नहीं होता’देखील प्रदर्शनास सज्ज झालेला आहे. तर, त्यासोबत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेला ‘केसरी’देखील याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

‘केसरी’ पेक्षा ‘मर्द को दर्द नही होता’ बद्दल उत्सुकता

- अक्षय शेलार   या आठवड्यात प्रदर्शित होणारे बहुतांशी चित्रपट एकतर त्यातील कलाकारांभोवती किंवा प्रत्यक्ष त्या कलाकृतीभोवती निर्माण झालेल्या वलयामुळे आकर्षणाचे केंद्र ठरणारे आहेत. गेल्याच आठवड्यात समीक्षक आणि प्रेक्षकांनी गौरवलेला ‘फोटोग्राफ’ प्रदर्शित झाला असतानाच जागतिक स्तरावर नावाजला गेलेला आणखी एक चित्रपट, ‘मर्द को दर्द नहीं होता’देखील प्रदर्शनास सज्ज झालेला आहे. तर, त्यासोबत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेला ‘केसरी’देखील याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. समोर अक्षय कुमारचा चित्रपट असल्याने मराठी आणि हिंदीतही याहून वेगळे मेजर रिलीजेस नसले तरी मराठीत सूर सपाटा आणि सावट नामक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. याखेरीज प्रितीश चक्रवर्ती अभिनित आणि दिग्दर्शित चित्रपट ‘मंगल हो’देखील प्रदर्शित होण्याचे संकेत असले तरी तो प्रदर्शित होईल याची खात्री नाही. या चित्रपटात संजय मिश्रा, अन्नू कपूर या प्रसिद्ध हिंदी कलाकारांच्या भूमिका आहेत. तर इंग्रजीत दीडेक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेला मार्व्हल स्टुडिओजचा ‘कॅप्टन मार्व्हल’ अजूनही चांगली कामगिरी करत असल्याने ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/mard-ko-dard-nahi-hota.jpg [postimage] => /2019/03/mard-ko-dard-nahi-hota.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 19 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2476] => Array ( [PostID] => 9611 [post_title] => माझा सायकल प्रवास- भाग २ [post_content] => [post_excerpt] => बीकेसीला जेव्हा आमचा ग्रूप पोहचला तेव्हा एका रिक्षाने एका सायकलला धडक दिली आणि टायर तूटून हातात आलं. [post_shortcontent] => चला तर मग पहीला भाग वाचल्यावर आपण निश्चित केल असेल की कुठली सायकल घ्यावी. किंवा घ्यावी की न घ्यावी. तेव्हा आपण आता पुढील भागात वळूया ज्यात मी माझे काही सायकल विषयीचे अनुभव शेअर करणार आहे. सायकल जेव्हा घेतली त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे ठाण्यातल्या ठाण्यात फिरण्याची. म्हणजे ठाण्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे किंवा मग सिटी राईड. मग मनात विचार येउ लागले की आपण थोड लांब जावून बघाव. मग सुरुवात झाली मुलुंड पर्यंतच्या प्रवासाची. पहील्यांदा जेव्हा मुलुंडला हायवे वरुन टोल क्रॉसकरुन पुढे गेलो तेव्हा जवळ जवळ एखादा मोठा गड किंवा किल्ला सर केल्याची भावना मनात आली. परंतू लवकरच कळल की हे तर सगळेच करतात, मग एरोली भांडूप अगदी कांजूर किंवा विक्रोळी पर्यंत मजल मारली. हळूहळू स्वत:चा व्हिल्स ॲंड पेडल्स नावाचा ग्रूप सुरु केला आणि २०-२५ सभासदही केले. त्यातले बरेचसे फक्त whats app member म्हणून राहीले आणि बरेच सायकलिंगला येउनही गेले. पण जास्तीत जास्त ४-५ सभासदच एका राइडला बरोबर असायचे. ग्रूपला घेउन जाण्याचा आनंद वेगळाच होता पण खरी गंमत पुढे आली. पवई गार्डन राईड:- असाच ग्रूप ठरवून ५ जण आम्ही पवईला जायचे ठरवले. सगळ्यांकडे तशा गिअरच्या सायकली होत्या. आम्ही सहा वाजता सकाळी सुरुवात केली हवा छान होती पावसाळ्याचा ऋतू असल्यामुळे हवेत गारवा होता. मध्येच थोडे थोडे थेंब अंगावर पडत होते. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा खूपच छान सुरुवात झाली होती. पण आमच्यातला एक सभासद हा पूर्णपणे नविन होता त्याची सायकल पण बेसीक होती, गिअर होते पण तेही बेसीक. सुरुवात त्याने पण खूप छान केली परंतू कांजूरला पोहचल्यावर त्याची सायकल त्याला रंग दाखवायला लागली. २ वेळा चेन सुटली ब्रेक तुटला आणि एक असा क् [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/834b3feb-eb7f-472a-a4a5-774730b085b5.jpg [postimage] => /2019/03/834b3feb-eb7f-472a-a4a5-774730b085b5.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Mar 2019 [post_author] => 363 [display_name] => सुमुख जोशी [Post_Tags] => सुमुख जोशी,अवांतर,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2477] => Array ( [PostID] => 9563 [post_title] => गेला मदन कुणीकडे... [post_content] => [post_excerpt] => मदनाची मंदिरे होती व त्याच्या मूर्तीची वेगवेगळ्या प्रकारांनी पूजा होत होती, तर तो शिल्पांतून, मूर्तिकलेतून कसा दाखविला जात होता त्याची मूर्ती कशी असावी, याची वर्णने शिल्पशास्त्रविषयक ग्रंथांतून आलेली आहेत. साक्षात मदनाचा पुतळा तयार करणे म्हणजे शिल्पींच्या कौशल्याची परिसीमा ठरतंअसावी. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात मदनाच्या मूर्तीबद्दल विस्ताराने लिहिले आहे. तो दिसायला तरुण व अतिशय सुंदर असावा, पिवळे वस्त्र परिधान केलेला, पुष्पमाळा व आभूषणे धारण केलेला, मकरध्वज मागे असलेला, इक्षुदंड व पुष्पबाण हाती घेतलेला असा दिव्य रूपातील असावा, असे हे वर्णन आहे. [post_shortcontent] => षडरिपूंमधील एक ते  वात्स्यायनाने सूत्रात बांधलेला अशी काहीशी बहुपैलू प्रतिमा लाभलेला,अनेक पुराणकथांमधे उल्लेख असूनही आणि मानवी संस्कृतीत महत्वाची भूमिका बजावूनही जरा उपेक्षित असलेला देव म्हणजे ‘कामदेव’.संस्कृत साहित्यापासून ते मंदिरातील देवतेच्या स्वरुपात दिसण्यापर्यंत या कामदेवाच्या विविध रुपांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे आरती कुलकर्णी यांनी पद्मगंधा दिवाळी अंकात ‘गेला मदन कुणीकडे ?’ या लेखात. आरती कुलकर्णी --- गेली २० वर्षे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या आरती कुलकर्णी यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे.त्याआधी त्यांनी इंडोलॉजी या विषयात एम. ए. केले आहे.एम.ए.करताना त्यांनी ‘श्रीवत्स’ या चिन्हावर संशोधनात्मक प्रकल्प केला होता.पुरातन मंदिरे,त्यांची कलात्मक बांधणी,सूर्य उपासना,कामदेव-रती हे त्यांच्या अभ्यासाचा विषय आहेत.न्युमिस्मॅटिक म्हणजे जुन्या नाण्यांचा अभ्यास करण्याचे शास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि याबाबतचे त्यांचे लेख ‘कॉइनेक्स जर्नल’ मध्ये प्रकाशीत झाले आहेत.आत्ता पर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अकरा रिसर्च पेपर सादर केले आहेत.तसेच विविध मराठी नियतकालीकांमध्ये त्यांनी इंडोलॉजीच्या विविध पैलूंबाबत लेख लिहीले आहेत. पद्मगंधा --- सुधांशु कुमार यांनी रेखाटलेल्या आशयगर्भ चित्रामुळे पद्मगंधाचा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच लक्ष वेधून घेतो.डॉ [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Padmagandha-Edit.jpg [postimage] => /2019/03/Padmagandha-Edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Mar 2019 [post_author] => 2057 [display_name] => आरती कुलकर्णी [Post_Tags] => आरती कुलकर्णी,पद्मगंधा,रती मदन,पुराणकथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2478] => Array ( [PostID] => 9500 [post_title] => हिरव्या गोष्टी [post_content] => [post_excerpt] => किनाऱ्यावरचं हे प्लॅस्टिक समुद्रात जातं. तिथल्या सुंदर, शांत, रंगीबेरंगी जगात हे प्लॅस्टिक कसं दिसत असेल सांगा पाहू... एवढंच नव्हे तर ते माशांच्या, कासवांच्या पोटातही जातं. त्यांचा यामुळे जीव जातो. [post_shortcontent] =>

हा लेख आहे, काही मुलांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारा! मालवणची काही मुलं 'डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले... वाचा तर; आणि तुमच्या प्रयत्नांची अशी काही गोष्ट असेल तर आम्हांला कळवा..

मी तुम्हांला दोन गोष्टी सांगणार आहे. एक गोष्ट आहे प्लॅस्टिकच्या प्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या तुमच्याच वयाच्या बालीच्या दोन मुलींची. दुसरी गोष्ट आहे, अवघ्या जगासमोर पर्यावरण रक्षणावर धिटाईने भाषण देणाऱ्या स्वीडनच्या ग्रेटाची. तिसरी गोष्ट आहे, समुद्राशी नातं जोडणाऱ्या मालवणच्या मुलांची. मालवणच्या समुद्री जीवनावर माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवायचा असं मी ठरवलं आणि तो वेगळा कसा करता येईल यावर विचार करायला लागले. याचवेळी मला भेटली मालवणच्या टोपीवाला हायस्कूलची मुलं. मला खात्री होती, ही मुलं मालवणची आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या समुद्राबद्दल सगळ्यात जास्त माहिती असणार... त्यांच्या शाळेतल्या पर्यावरण शिकवणाऱ्या सरांनी मला सातवीच्या वर्गात नेलं, तेव्हा हे पटलंच मला. घननीळ सागराचा घननाद येत कानी घुमती दिशांदिशांत लहरींमधील गाणी मुलांनी मला त्यांच्या मराठीच्या पुस्तकातली कविता ऐकवली आणि मला पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं. काही मुलांनी समुद्राची चित्रं काढली, विनायकने समुद्रावर 'धूम मचा ले...’च्या चालीत गाणं रचलं, अनिकेतने डॉल्फिनचा धडा वाचून दाखवला, न [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/1-2.jpg [postimage] => /2019/03/1-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Mar 2019 [post_author] => 2057 [display_name] => आरती कुलकर्णी [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2479] => Array ( [PostID] => 9576 [post_title] => भूतकाळातल्या मुंबईला वर्तमान काळात शोधणारा अवकाशप्रधान ‘फोटोग्राफ’! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अनेक छोट्यामोठ्या जिवंत मानवी संवेदनांबद्दल. आणि या सगळ्यातून प्रेक्षक म्हणून आपल्याला मिळणाऱ्या भावनिक अनुभवाबद्दल. एक फोटोग्राफ जसा एका क्षणापुरताच असतो, तसाच हा सिनेमा क्षणाक्षणांपुरता प्रत्येक तुकड्यातुकड्यात घ्यायचा अनुभव आहे.

भूतकाळातल्या मुंबईला वर्तमान काळात शोधणारा अवकाशप्रधान ‘फोटोग्राफ’!

-    अभय साळवी रितेश बत्राचा हा एकूण चौथा सिनेमा. आणि मुंबईवर आधारित असलेला दुसरा. म्हटलं तर आधीचा ‘लंचबॉक्स’ आणि आताचा ‘फोटोग्राफ’ दोन्ही सिनेमे प्रेम कहाण्या आहेत. पण दोन्ही सिनेमे पारंपारिक नायक-नायिका, त्यांचं प्रेमात पडणं, प्रेमात अडथळे येणं आणि अखेर त्यांचं प्रेम जिंकणं या कुठल्याच ठरलेल्या ठोकताळ्यांभोवती बनलेले नाहीत. मात्र हे पारंपारिक ठोकताळे मोडून नायक-नायिकेच्या अवतीभवती असलेल्या अवकाशाशी दोघांचे नाते हे सिनेमे जोडू पाहतात. दोन्ही सिनेमांमध्ये मुंबई हे शहर स्वतःच एक पात्र आहे! फोटोग्राफ मधून दिसणारी मुंबई आजच्या प्रत्यक्षातल्या मुंबईपेक्षा वेगळी आहे. फोटोग्राफमध्ये एखादा क्षण कायमचा कैद होऊन जिवंत राहतो तशीच काहीशी मुंबई इथे कैद झाली आहे. मात्र भूतकाळ हा लांब दूर कुठेतरी संग्रहालयात धूळ खात पडलेला काळ म्हणून इथे येत नाही. इथे भूतकाळ हा वर्तमानातंच जिवंत आहे. हे फार गतीवन शहर असलं, तरी याच शहरात एका वेगळ्या गतीने आयुष्य जगणारी माणसं आजही अस्तित्वात आहेत. हीच सर्व पात्र एकमेकांशी जोडून रितेश बत्रा आपल्याला त्याच्या मनातली मुंबई दाखवतो! गोष्ट प्रत्येक सिनेमात असते, त [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Photograph1.jpg [postimage] => /2019/03/Photograph1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2480] => Array ( [PostID] => 8892 [post_title] => खरा ‘आलमगीर’ कोण? [post_content] => [post_excerpt] => खरा प्रश्न आहे तो या ‘आलमगीर’ सदरामागल्या त्याच्या ऐन उत्कर्षकाळातल्या कल्पकतेचा, धडाडीचा, कारस्थानीपणाचा आणि वजनदार व्यक्तिमत्त्वाचा [post_shortcontent] => टोपण नावाने लिहून टोप्या उडवण्याची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्रात आहे. कलंदर, तंबी दुराई, ब्रिटिश नंदी ही अलिकडली उदाहरणे तर थोडी जुनी परंतु सदाबहार ठरलेली टोपणनावे म्हणजे ठणठणपाळ आणि सख्या हरी. आलमगीर हे एकेकाळी म्हणजे चाळीसच्या दशकात मराठीत गाजलेले टोपणनाव आज काहीसे विस्मरणात गेले आहे. या नावाने लिहिणारी व्यक्ती कोण होती याबाबत त्याकाळी झालेल्या वादाचा आणि केल्या गेलेल्या दाव्यांचा उहापोह करणारा हा लेख. या नैमित्तिक वादाच्या निमित्ताने प्रस्तुत लेखात केलेली भाष्ये मात्र सार्वकालिक आहेत. ********** अंक- वसुधा ऑगस्ट १९५७ गेल्या महिन्यात जुन्या आणि परंपरागत ‘विविधवृत्तां’चे स्थित्यंतर होऊन त्यातले ‘आलमगीर’ हे आपला स्वतंत्र इतिहास घडविणारे सदर कायमचे बंद झाले. मुळात ‘विविधवृत्तां’त तेवीस वर्षांमागे ‘वृत्ताच्या झरोक्यांतून’ अशा नावाने एक सदर येत असे आणि ते दीर्घकालपर्यंत चालू होते. त्याखाली लेखकाचे टोपणनाव म्हणून ‘आलमगीर’ असे छापलेले असे. विविधवृत्ताच्या एरवी अस्ताव्यस्त, बेंगरूळ स्वरूपात या एका सदराने वाचकांचे लक्ष उत्तरोत्तर आपणाकडे खेचून घेतले आणि अखेर सदराचे मूळ नाव गळून ‘आलमगीर’ हेच सदर झाले. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतल्या कोणत्याही स्वरूपातल्या दंभाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध आपला कडक आवाज उठवीत रहाणे हे या सदराचे स्वरूप होते. साऱ्याच अन्यायांविरुद्ध वा दंभाविरुद्ध या सदरातून झुंज घेण्यात आली असे आज म्हणता येणार नाही. त्यात निवड आवड होती. आणि तिला एका व्यक्तीच्या बऱ्यावाईट आवडीनिवडीचे, पक्षनिरपेक्ष आणि एकेकदा परस्परविरुद्ध मतांचे आणि ग्रहपूर्वग्रहांचे स्वरूप उत्तरोत्तर येत गेले आणि ‘आलमगीर’ हे टोपणनाव शेरलॉक होम्सप्रमाणे चालती बो [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/बावडेकर.jpg [postimage] => /2019/03/बावडेकर.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Mar 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिक,वसुधा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2481] => Array ( [PostID] => 9481 [post_title] => बर्फाचे वाळवंट [post_content] => [post_excerpt] => अंटार्क्टिका म्हणजे जणू बर्फाचे वाळवंटच! बहुतांश भागात झाडाझुडपांचा अभावच. [post_shortcontent] => अंटार्क्टिका म्हणजे जणू बर्फाचे वाळवंटच! बहुतांश भागात झाडाझुडपांचा अभावच. या उजाड, ओसाड खंडावर प्राणवायू ठासून भरला आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. एकेकाळी म्हणजे सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिका, भारत, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मिळून एकच भूभाग होता, ज्याचे नाव होते 'गोंडवन’! अंटार्क्टिका आणि गोंडवन-मध्यप्रदेश येथे आढळून येणारे जीवाष्म मिळते-जुळते आहेत. कालांतराने हे  सगळे खंड एकमेकांपासून वेगळे होऊन दूर गेले आणि अंटार्क्टिका चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढला गेला! [caption id="attachment_9494" align="alignright" width="300"] Ice Cave[/caption] भूतकाळात अंटार्क्टिकात झालेल्या ज्वालामुखी विस्फोटांचे अनेक पुरावे सापडले आहेत. परंतु आज मात्र अंटार्क्टिकात एकच जिवंत ज्वालामुखी आहे. याचे नाव माऊंट एरेबस (Mount Erabus) असे आहे. आजही त्यातून वितळलेला लाव्हारस निघतो. ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे दृश्य मोठे विहंगम दिसते! माऊंट एरेबसच्या मुखातून लाव्हासह अतिशय उष्ण वायू आणि वाफ  उत्सर्जित केली जाते. गमतीची गोष्ट म्हणजे वरती उसळलेली ही वाफ अंटार्क्टिकाच्या अतिशीत तापमानामुळे लगेचच बर्फात रूपांतरित होते. त्यामुळे आकाशाच्या दिशेने उसळणारा आणि त्यानंतर एकमेकांच्या साथीने खाल [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [postimage] => /2019/03/Maitri-Antarcticashi-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Mar 2019 [post_author] => 1950 [display_name] => डॉ. मधुबाला चिंचाळकर [Post_Tags] => ज्ञानरंजन,अनुभव कथन,बालसाहित्य,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2482] => Array ( [PostID] => 8980 [post_title] => डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, एम्.ए.पीएच्.डी. [post_content] => [post_excerpt] => डॉ. केतकर यांच्या कादंबऱ्या म्हणजे गेल्या अर्धशतकातील महाराष्ट्रीय जीवन, आकांक्षा, चळवळी व त्यातील व्यक्ती यांचा कादंबरीरूप इतिहास आहे. [post_shortcontent] => “महाराष्ट्रीय ज्ञानकोश”कार व ‘ब्राह्मण कन्या’दि कादंबऱ्यांचे कर्ते, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, यांची या वर्षी महाराष्ट्रीय साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदावर योजना झाली असल्यामुळे त्यांचे चरित्र व कार्य याबद्दल अनेक वाङ्मयप्रेमी रसिकांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली असण्याचा संभव आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्ध्यर्थ आजपर्यंत ज्यांनी काही महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यामध्ये डॉ. केतकर यांचे वास्तविक स्थान फारच उच्च आहे. डॉ. केतकर यांची वाङ्मयनिर्मिती विविध प्रकारची असून त्यांच्या लिखाणात नाविन्य व स्वतंत्र विचार ओतप्रोत भरलेले असतात. त्यांची साहित्य-सेवा वाङ्मयनिर्मितीपुरतीच मर्यादित नसून, लेखनव्यवसाय व धंदेशास्त्र यांची सांगड त्यांनी आपल्या आयुष्यक्रमात घालून दाखविली आहे. यामुळे त्यांचे चरित्र जितके उद्बोधक तितकेच उपयुक्तही होण्यासारखे आहे. अंक- यशवंत, एप्रिल-मे १९३१ असामान्य मनुष्याच्या कृतीचे खरे मर्म कळून घेण्याची पात्रता सर्वांच्या ठिकाणी असतेच असे नाही; पण आपणांपैकी एक मनुष्य या नात्याने त्याची चालचलणूक कशी आहे, त्याचा स्वभाव कोणत्या तऱ्हेचा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, हे जाणण्याची उत्सुकता मात्र सर्वांनाच असते. यामुळे सामान्य लोकांना अलौकिक पुरुषांच्या कृतीइतकेच त्यांचे खाजगी जीवनही कौतुकास्पद वाटते. प्रस्तुत अल्प चरित्राचा उद्देश डॉ. केतकर यांच्याबद्दल अशा प्रकारची काही थोडी माहिती देऊन त्यांच्या कृतींचे निरीक्षण करणे हा आहे; परंतु लेखाची मर्यादा अत्यंत नियमित असल्यामुळे हा उद्देश कितपत सिद्धीस जाईल याबद्दल शंका वाटते. कृतकार्याच्या महत्त्वाच्या मानाने पहाता डॉ. केतकर यांची साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर यापूर्वीच योजना व्हाव [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/final-2.jpg [postimage] => /2019/03/final-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Mar 2019 [post_author] => 2064 [display_name] => केशव नारायण काळे [Post_Tags] => यशवंत,भाषा,व्यक्ती विशेष,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2483] => Array ( [PostID] => 9444 [post_title] => ही " टवळी " आली कुठुन ? [post_content] => [post_excerpt] => दिवटा नावाची कुठली वस्तुच अस्तित्वात नाही, तरीही दिवटी वरून दिवटा आला. वास्तविक दिवटी नाजुक शेलाटी असते. [post_shortcontent] => मराठीत भांडी, फळे, भाज्या, वस्तु, गावाची नावे, झाडांची नावे यावरून काही शिव्या आल्यात.. टवळी ही देखील त्यातलीच एक. पुर्वी देवघरात दिवटी असायची अन शेजघरात टवळी असायची. हे दिव्यांचे प्रकार आहेत. देवघरातली दिवटी एका जागी असायची पण शेजघरातली टवळी हवी तशी फिरवली जायची घरभर. त्यामुळे अति हिंडफीरेगीरी करणाऱ्या स्त्रीला "टवळी" म्हणू लागले. तर घरकोंबड्या बाईला दिवटी. जी माजघर ओलांडून ओटीतही येत नाही ती दिवटी. गावभर हिंडते ती टवळी. दिवटा नावाची कुठली वस्तुच अस्तित्वात नाही, तरीही दिवटी वरून दिवटा आला. वास्तविक दिवटी नाजुक शेलाटी असते. म्हणून आडदांड बिनकाम्या पुरुषाला दिवटा शिवी दिली जाते. वंशाचा दिवा या अर्थाने दिवटा शब्द या शिवीत वापरला जातो. ही कुमार, किशोर ते तरुण वयापर्यंतच दिली जाते. काही ठिकाणी चुडीला किंवा मशालीला दिवटा म्हणायची पध्दत आहे. पण तो अपवादच. मात्र टवळी आहे आणि टवळा ही आहे. टवळा हा वेटोळ्याचा दिवा. त्याची वात भली मोठी असते. ती पेटवता पेटवता नाकी नऊ येतात. वेळ लागतो. एखादे काम करुन ऊशीरा परतलेल्या माणसाला उद्देशून "आला टवळ्याला वात लावून" असे म्हटले जाते. जाताजाता आणखी एक..... प्रकाश देणाऱ्या जेवढ्या वस्तु आहेत त्या ९०% स्त्रीलिंगी आहेत-पणती, चिमणी, मशाल, चुड, बत्ती, समई वगैरे.. टेंभा, पलिता, भुत्या, जेवर, कंदील, बोळा, टवळा, हिल्लाळ ही दिव्यातली पुरुष मंडळी... [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/IMG_1028-800x533.jpg [postimage] => /2019/03/IMG_1028-800x533.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => ज्ञानरंजन,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2484] => Array ( [PostID] => 9535 [post_title] => सेक्रेड गेम्स’ चा सांस्कृतिक धक्का/ चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सेक्रेड गेम्स मधले पोलिस सॉलिड भयानक दिसतात, वागतात. कदाचित पोलीस खातंही या मालिकेवर खटला भरेल आणि पोलिसांची प्रतीमा डागाळली जातेय असा आरोप केला जाईल.

सेक्रेड गेम्स’ चा सांस्कृतिक धक्का

-       निळू दामले सेक्रेड गेम्स ही मुंबईतील गुन्हे जगावर आधारलेली मालिका  नेटफ्लिक्सवर रुजू झालीय. विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर ती बेतलेली आहे. पहिल्या मालिकेचे आठ भाग प्रसारीत झाले आहेत. भारतात आणि परदेशात ही मालिका खूप पाहिली जातेय, चर्चेत आहे. जगभरच्या पेपरांनी या मालिकेची दखल घेतलीय. मुंबईत सेक्रेड गेम्सच्या  महाकाय जाहिरातीत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या प्रमुख नटांची चित्रं दिसतात. माध्यमं या मालिकेनं भयचकित झाली आहेत. क्वचित ठिकाणी मालिकेवर टीका झालीय. कथानकात आहे मुंबईतलं गुन्हे जगत आणि राजकारण. गुन्हेगार पुढाऱ्यांना मदत करतात आणि पुढारी गुन्हेगारांना मदत करतात. पोलिस मध्यस्थ असतात. हे वास्तव वेळोवेळी जनतेला समजलं आहे. कथा कादंबऱ्या, चित्रपट यातून हे कथानक वेळोवेळी नागरिकांनी पाहिलं आहे.  सेक्रेड गेम्समधे कथानकाच्या हिशोबात नवीन असं काहीच नाही. तरीही सेक्रेड गेम्स पाहिली जातेय याचं कारण ती सर्वसामान्य देशी चित्रपटांपेक्षा अधिक बोल्ड आहे. त्यात  सेक्सची भरमार आहे, संभोगदृश्यं आहेत. संभोगदृश्यात भारतीय स्त्री पुरुष दिसतात. आजवर संभोगात फक्त परदेशी माणसं भाग घेताना दिसत. भारतीय पात्रांनी घेतलेलं एकादं चुंबनही पडद्यावर दिसलं की प्रेक्षक चवताळत. इथं तर धडधडीत आणि दणादण संभोगदृश्यं, बराच काळ चालणारी, संख्येनंही बरीच. परदेशी प्रेक्षक खेचून घेण्यासाठी ही आयडिया वापरली गेलीय अन्यथा इ [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/secred-games2.jpg [postimage] => /2019/03/secred-games2.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => स्थित्यंतर,वेब सिरीज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2485] => Array ( [PostID] => 9419 [post_title] => प्रवास [post_content] => [post_excerpt] => बळदीच्या त्या बाजूला जराशा उंचीवर एक विचित्र वळण होतं, थोडं वरच्या दिशेने जाणारं असं. त्या वळणाच्या टोकाशी एक मोठ्या भिंगासारखा आकार होता. किंचित हलता. बळदीच्या पूर्ण उंचीइतका. आणि जवळपास तितकाच रुंद. आणि त्याच्यातून पलीकडचा प्रचंड बर्फाळ प्रदेश नजरेला पडत होता. "ते – ते काय आहे?" दीपाने न राहवून प्रश्न केला. तिच्या तोंडातून सफेद वाफा बाहेर पडायला लागल्या. महेशकडे उत्तर नव्हतं. तोही अवाक होऊन समोरचं दृश्य पाहत होता. लांबच लांब पसरलेलं शुभ्र बर्फाचं पठार. किंचित निळसर छटा जाणवणारं. त्याच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश डोळे दिपवून टाकत होता. "हे तर भिंगासारखं दिसतंय. पण त्या भिंगाच्या पलीकडे काय आहे?" तिच्या मनातलं आपोआप ओठांवर येत होतं. बारीक हिमतुषार त्यांच्या अंगावर यायला लागले. "बर्फ इथपर्यंत येतोय. पण कसा? या भिंगाला भोक आहे? आणि हा बर्फ इतका? म्हणजे महाराष्ट्रातल्या या रखरखीत गावांमध्ये?" दीपा कुडकुडत परत विचारत होती. [post_shortcontent] => एका झटक्यात एका ठिकाणाहून खूप दूरच्या दुसऱ्या ठिकाणी जाता आलं तर … कल्पना मस्तच आहे,पण असं कसं शक्य आहे अंतर,काळ,गती याच्या चौकटीचं काय?पण समजा असा एखादा बोगदा असेल की जो काळ आणि अंतराची मिती भेदू शकतो तर …. चमत्कारीक वाटणारी ही कल्पना शुध्द वैज्ञानिक आहे.दोन ठिकाणांमधील अंतर मिटवून टाकणाऱ्या अशा बोगद्याला शास्त्रिय परिभाषेत ‘वर्म होल’ म्हणतात.या वर्म होल मधल्या चित्तथरारक प्रवासाची ही गोष्ट मेघश्री दळवी यांनी धनंजय दिवाळी अंकात लिहिलेली.   डॉ मेघश्री दळवी अनेक वर्षांपासून विविध मराठी प्रकाशनांमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञानलेखन.पाच पुस्तके प्रसिद्ध. अनेक प्रातिनिधिक संग्रहात कथा समाविष्ट. तीसहून अधिक इंग्लिश विज्ञानकथा प्रसिद्ध. इंजिनीअरींगनंतर मॅनेजमेन्टमध्ये पीएचडी पूर्ण करून टेक्निकल कम्युनिकेशन सल्‍लागार व संशोधक म्हणून कार्यरत. अनेक लेख आणि शोधनिबंध नियमितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित. अंक - धनंजय मराठी मासिकांच्या दरबारात गेली सहा दशके आपल्या अनोख्या रुप स्वरुपामुळे स्वतंत्र अस्तित्व आणि खास वाचकवर्ग निर्माण करणारे मासिक म्हणजे धनंजय. शंकरराव कुलकर्णी यांनी सुरू केलेला धनंजय राजेंद्र कुलकर्णींनी अतिशय निगुतीने वाढवला. मराठीतील रहस्यकथा, गूढकथा, भयकथा, साहसकथा, चातुर्य कथा,विज्ञान कथा अशा चाकोरीबाहेरच्या कथांचा प्रवाह अखंड ठेवण्यात धनंजयचे योगदान मोलाचे आहे. राजेंद्र कुलकर्णी यांनी अतिशय आत्मीयतने ज [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/धनंजय.jpg [postimage] => /2018/12/धनंजय.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Mar 2019 [post_author] => 2041 [display_name] => मेघश्री दळवी [Post_Tags] => कथा,धनंजय,विज्ञान कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2486] => Array ( [PostID] => 9398 [post_title] => विजेचे ऊर्जादायी क्षेत्र [post_content] => [post_excerpt] => इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काय काय काम करावे लागते, हे समजून घेण्यासाठी आधी Electricity या क्षेत्राचे कार्य कसे चालते हे लक्षात घ्यावे लागेल. विद्युतऊर्जा क्षेत्राचे कार्य प्रामुख्याने पुढील चार विभागात चालते- 1. Generation (निर्मिती) 2. Transmission (रूपांतरण) 3. Distribution (वितरण ) आणि 4. Operation and Maintenance (प्रवर्तन आणि परिरक्षा) [post_shortcontent] => आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल इंजिनियर) नेमके काय काम करतो ते! आकाशात गडगडाट होऊन एक चमकदार चंदेरी वेडीवाकडी लखलखीत रेष तुम्हांला दिसते आणि पाठोपाठ प्रचंड मोठा आवाज येतो. तेव्हा तुम्ही म्हणता कुठेतरी वीज पडली. ही वीज म्हणजेच विद्युल्लता... आकाश आणि जमीन यांच्यामधील इलेक्ट्रिकल शक्तीचा आविष्कार. विद्युतशक्ती किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी हा अत्यंत महत्त्वाचा आणि विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारा ऊर्जेचा स्त्रोत आहे. ऊर्जेची सतत मागणी असलेल्या या विद्युत शाखेत तुम्ही विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल इंजिनियर) म्हणून कसे आणि काय काम करू शकाल, याची थोडक्यात माहिती मी देते, कारण हा विषय मोठा तर आहेच, शिवाय तुम्हांला सांगताना मला अनेक तांत्रिक संज्ञांचा वापर करावा लागेल. अभियंता म्हटले की, ते शिकण्यासाठी शास्त्र, गणित आणि जोडीला Drawing हे विषय चांगले असणे गरजचे असते. दहावी झाल्यानंतर बारावी शास्त्र शाखा घेऊन उत्तीर्ण झाल्यावर इतर अनेक अभियांत्रिकी पर्यायांमधला एक पर्याय असलेल्या इलेक्ट्रिकल शाखेची निवड तुम्ही करू शकता. यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असतो, तसेच तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रमदेखील उपलब्ध असतो. पदविका तुम्ही दहावी करूनही करू शकता, तेव्हा तुम्ही डिप्लोमा इंजिनिअर बनता. पदविका (डिप्लोमा) परीक्षा पास झाल्यानं [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Mar 2019 [post_author] => 2056 [display_name] => सुनिता तांबे [Post_Tags] => शिक्षण,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2487] => Array ( [PostID] => 9422 [post_title] => निवडणूक उमेदवार कसा असावा? [post_content] => [post_excerpt] => आदर्श उमेदवार लाभणे जरी संभवनीय नसले, तरी ‘अकरणात्‌ मंदकरणं श्रेय:’’ या न्यायाने काम करावयास पाहिजे. [post_shortcontent] => स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ साली झाली तेव्हा, मतदान करताना उमेदवार कसा निवडावा या संबंधी केलेले  मार्गदर्शन प्रस्तुत लेखात आहे. 'उमेदवार निवडून देताना त्याचे चारित्र्य, लोकहिताची कामगिरी आणि विद्वत्ता ही जर खरोखर कसाला उतरली, तर तो कॉंग्रेसेतर पक्षाचा असला तरी हरकत नाही, असे कॉंग्रेसने जाहीर केलेच आहे.' असे एक वाक्य या लेखात आहे. त्यावरुन, गेल्या ६८ वर्षात काँग्रसने आणि देशानेही राजकीय चारित्र्याबाबत किती आणि कुठल्या दिशेने प्रवास केला आहे ते लक्षात येते. गंमत म्हणजे विंदा करंदीकरांनी 'त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!' ही आजही जशीच्या तशी लागू होत असलेली कविता १९५२ साली म्हणजे पहिली निवडणूक झाल्या झाल्याच लिहिली होती. कवि द्रष्टा होता असं म्हणावं की,  जनता भोळी होती असं म्हणायचं? सदाशिव चिंतामण बापट यांनी १९५१ साली लिहिलेला हा लेख वाचला की हा प्रश्न अस्वस्थ करतो. ********** अंक- पुरुषार्थ, डिसेंबर १९५१ १ - स्वतंत्र भारताच्या निवडणुकी अगदी जवळ येऊन ठेपल्या असल्याने उमेदवार कसा असावा? या संबंधाची माहिती मतदारांना पुरविणे हे कर्तव्यच ठरत नाही काय? मतदारांना मत देणे हा तुमचा हक्कच नसून ते तुमचे कर्तव्यही आहे; हे सतत लक्षात बाळगावयास पाहिजे. भारताच्या पस्तीस कोटी जनसंख्येपैकी सुमारे अठरा कोटी प्रौढ नागरिक स्त्रीपुरुषांना भारतीय घटना समितीने मताधिकार दिलेला आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय. एवढी मतदारांची संख्या जगातील कोणत्याही देशात नाही, असे अभिमानाने म्हणता येण्याजोगे आहे. पण हा मतदार संघ पाश्चात्य राष्ट्रांतील नागरिकांप्रमाणे सुशिक्षित (लिहित [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/16FL-83-nehrurayalaseemajpg.jpg [postimage] => /2019/03/16FL-83-nehrurayalaseemajpg.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Mar 2019 [post_author] => 2062 [display_name] => सदाशिव बापट [Post_Tags] => चिंतन,राजकारण,पुरुषार्थ [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2488] => Array ( [PostID] => 9468 [post_title] => ‘फोटोग्राफ’ची हवा आणि निवडणुकांचा माहौल [post_content] => [post_excerpt] => कोणी म्हणेल, काही कलाकारांची एखाद्या राजकीय पक्षाशी वैचारिक बांधिलकी असते, त्याना नेहमीच्या शूटिंग/डबिंग/पार्ट्या/इव्हेन्टस यांच्या धबगड्यात अजिबात वेळ मिळत नाही, म्हणून ते अशा निवडणूकीत "आपल्या पक्षाच्या प्रचारा'साठी आवर्जून वेळ काढतात. फार पूर्वी निळू फुले प्रजा समाजवादी पक्षासाठी तर दादा कोंडके शिवसेनेच्या प्रचारासाठी आवर्जून वेळ काढत. त्यावेळी दादा कोंडके यांच्या काही राजकीय सभा गाजल्याही. [post_shortcontent] =>
दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

येत्या शुक्रवारी ‘फोटोग्राफ’चीच हवा

-   गणेश पाटील या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांचा विचार करता हमीद वगळता इतर तीन चित्रपट (फोटोग्राफ, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर, मिलन टॉकीज) हे समीक्षकांनी नावाजलेले आणि आपला ठराविक चाहतावर्ग असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शकांचे आहेत. हासिल आणि पानसिंग तोमरसारखे हार्डहिटिंग चित्रपट देणारे तिगमांशू धुलिया 2013 साली आलेल्या बुलेट राजापासून दर्जात्मकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या घसरत चाललेले आहेत. गेल्यावर्षी आलेल्या 'साहिब, बिवी और गँगस्टर' या आपल्या लोकप्रिय चित्रपटाच्या संजय दत्तची प्रमुख भूमिका असणाऱ्या तिसऱ्या भागातूनही ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्याआधी 2017 मध्ये आलेला रागदेश हाही कधी आला कधी गेला कळलंच नाही.  म्हणूनच की काय मिलन टॉकीजची फार चर्चा आणि प्रमोशनही पाहायला मिळत नाहीये. 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' हा रंग दे बसंती फेम राकेश ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट आहे. मिर्झियाच्या भरभक्कम अपयशानंतर राकेश मेहरा काय नवीन घेऊन येत आहेत याची उत्सुकता आहे. आई मुलाची ह्रदयस्पर्शी कथा असलेला ह्या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेती अंजली पाटील प्रमुख भूमिकेत आहे. आपल्या आईवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मदत मागण्यासाठी एक 8 वर्षाचा मुलगा माननीय पंतप्रधानांना पत्र लिहायचं ठरवतो. येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक ह्या चित्रपटाचं स्वागत कसं करतात हे पाहणं रंजक ठरेल. स्मॉल बजेट आणि स्मॉल स्केल र [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Photograph1.jpg [postimage] => /2019/03/Photograph1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2489] => Array ( [PostID] => 9448 [post_title] => रिझर्वेशनवाले [post_content] => [post_excerpt] => कदी मदी मुंबैत मोर्चा निगाला तर सामील व्हायला लाज वाट्ती ह्यांना ! .. सा डिसेंबरला चैत्यभूमीवर यू वाटत नाही !..... [post_shortcontent] => दि. ०८ -०१ -२०१९  जयभीम पाटिल ! बरं जय महाराष्ट़ घालतो, रागाउ नका गडया! जय महाराष्ट़ चललं, पन त्यो नमस्कार नगं! त्यो  बामनाचा शब्द झाला ! जात लपवायची असतीय त्यांना ! …. हे बामन लई हुषार ! लगीच दाखला देतेत, “ जीमी कार्टर भारतात आल्ता तवा त्यो नमस्ते शब्द शिकला  आन जपाननंतर भारतातच एवडया नम्रपणे अभिवादन करण्याची पद्धत हाय आस मनला होता” जाउंद्या! तुमच आमच जमलं  गडया ! ऑ ? कसं मन्जे ? अवो, आता तुमी बी रिजर्वेशनवाले आन् आमी बी रिजर्वेशनवाले ! टेका, टेका जरा ! आँग् अश्शी ! तूमाला मानलं गडया पाटिल ! रक्त नाय्- पात नाय्, काठी नाय्- लाठी नाय्, मयताला निगाल्यावानी तुमी रस्त्यावर चालले काय आन् रिजर्वेशन् पदरात ! ? ? मायला आमच्या नशिबी संगर्ष हायेच् ! साद्या नामांतराच्या येळेला काय कमी काठ्या खाल्लया आमच्या पोरवांनी ? जाती वाचक शिव्या घालू घालू काठ्या घातल्या पोलीसांनी ! …….. त्यांना बी काय दोष द्यायचा ? हया सत्ताधाऱ्यांला “नाही” मनायला काय जातय् , इतं पोलीसांचा  पीन्ना पडतूय, मोर्चे आवरू आवरु ! … बरं नामांतर होवून झालं काय? ? ? ….. तर त्या इनीवर्सिटीच्या डिग्रयाच् “ अस्पृश्य” झाल्या ! नाही?..नाय् पटायच् तूमाला ! ..आन् समजायच् बी नाय् , आन् समजून घ्यायच बी नाय् कुनाला ! जाउंद्या ! … त्यो इतिहास झाला ! … आन् आता वादग्रस्त मुद्दे काडायचे बी नाय्त ! .. तूमाला मानलं गडया ! नीस्ती सैन्याची  जमवा – जमव काय सुरू केली , शत्रू शरण ! … आमाला आनंद झाला ! … मनापास्न आनंद झाला !  कारण ? ….? आता तुमी बी रिजर्वेशनवाले आन् आमी बी रिजर्वेशनवाले ! .. आमच्या “बाबानं” मनलंच् हुतं, रिजर्वेशनमुळ समानता [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/ran-1546941846.jpg [postimage] => /2019/03/ran-1546941846.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Mar 2019 [post_author] => 2050 [display_name] => मनोज महाजन [Post_Tags] => समाजकारण,राजकारण,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2490] => Array ( [PostID] => 9393 [post_title] => आईचं अर्थशास्त्र! [post_content] => [post_excerpt] => अर्थशास्त्राची सुरुवात घरापासूनच होते. जसं पार्लमेंटमध्ये अर्थमंत्री असतात तशी घरातली अर्थमंत्री हे आई-बाबा असतात. विशेष म्हणजे आई खर्चाचं नियोजन करते. कसं सांभाळते ती सारा डोलारा वाचा त्यासाठीच ही कथा. [post_shortcontent] =>

कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्यांचे अर्थ आज जास्त नीटपणे समजताहेत!

सध्या बजेट, गुंतवणूक, कर भरणे हे शब्द आजूबाजूला ऐकू येत आहेत. या आर्थिक गोष्टींचा विचार करताना ४५ वर्षांपूर्वीचा माझ्या बालपणीचा काळ ताजातवाना होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो. कोकणातील गुहागर-अडूरचे ते खेड्यातले रम्य दिवस आठवतात. या साऱ्या आठवणींतून उलगडत जातं ते आईचं अर्थशास्त्र!  कुटुंब मोठं असूनही किती नेटानं संसार केला तिने! किती कष्ट करायची आणि कशी बचत करायची ती! आज अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्या वेळचं आईचं अर्थशास्त्र किती साधं, सोपं होतं ते आठवतं आणि आश्चर्य वाटतं. बचत करावी, श्रम करायला लाजू नये आणि मोकûया वेळेचं रूपांतर पैशात करता येतं हे सगळं आम्हांला तिनेच शिकवलं. त्यावेळी गुहागरात वीज नव्हतीच. अडूरसारख्या खेड्यात तर ती पोहोचण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार होती. खेड्यातली सायंकाळ मन कातर करणाऱ्या भीतीच्या सावल्या सोबत घेऊनच यायची. गावभर हुंदडणारी आम्ही मुलं दिवेलागण होताच घरी परतत असू. हातपाय धुऊन 'शुभंकरोती’ म्हणण्यासाठी सर्वांनी तिन्हीसांजेला घरी असायलाच हवं, असा दंडक होता. घरात दिवे लावण्याची प्रत्येकाची पाळी ठरलेली असे. त्याने बिनबोभाटपणे काम पूर्ण करायचं. मागीलदारी आईने भाताची तुसं जाळून गोल ढीग केलेला असे. त्याच्या वरच्या थरातली शुभ्र रांगोळी अलगद डब्यात भर [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/scene-3.jpg [postimage] => /2019/03/scene-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Mar 2019 [post_author] => 2035 [display_name] => प्रा. सुहास बारटक्के [Post_Tags] => समाजकारण,अर्थकारण,अनुभव कथन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2491] => Array ( [PostID] => 9388 [post_title] => गणिताशी गळामिठी [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

गणित म्हणजे डोकेदुखी असं वाटणाऱ्यांनी ही कविता जरूर वाचा.

गणिताच्या  आठवणीने पोटी फिरे मोठा गोळा अंक सारे भिरभिरायचे अन् चिन्हांचा मग घोटाळा ।। १।।  एकं दहं शतं सहस्र गणोबाचे सारे अजस्र अपूर्णांकांची बातच सोडा आकड्याखाली न ये आकडा ।। २।। बेरीज सोपी हातचा अवघड वजाबाकी ही काय भानगड? गुणाकार करी पुरा खुळा भागाकारात शून्य भोपळा ।। ३।। लसावि मसावि काढले कोणी घन, घनमूळ चक्कर आणी काळ-काम-वेग कधी न जुळे कशी चक्रवाढ ते न कळे ।। ४।। गणिताचे सर नवीन हासरे म्हणती शिकूया मिळूनी सारे नको पाठांतर पाया पक्का या गणितासम नसे सखा ।। ५।। publish [postmainimage] => /2019/03/1-3-ww.jpg [postimage] => /2019/03/1-3-ww.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Mar 2019 [post_author] => 2034 [display_name] => प्रसन्न दाभोलकर [Post_Tags] => कविता,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2492] => Array ( [PostID] => 9405 [post_title] => कॅप्टन मार्व्हल : मार्व्हलचा हुकमी एक्का [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर -

आजच्या सदरात विवेक कुलकर्णी यांनी केलेली कॅप्टन मार्व्हल ची समीक्षा

कॅप्टन मार्व्हल : मार्व्हलचा हुकमी एक्का -  विवेक कुलकर्णी एकविसावा मार्व्हल मुव्ही म्हणून याची उत्सुकता प्रचंड वाढली, जेव्हा ‘अँव्हेन्जर्स : इन्फिनिटी वॉर’ मध्ये पहिल्यांदा शील्ड एजंट निक फ्युरी कॅप्टन मार्व्हलला पेजरवरनं मदतीसाठी संदेश पाठवला. कोण आहे कॅप्टन मार्व्हल? त्यालाच का फ्युरी संदेश पाठवतो? त्या कॅप्टनमध्ये असं काय आहे की इतर सुपरहिरोजमध्ये नाही. कॅप्टन मार्व्हल हा पुरूष नसून एक स्त्री आहे हे सिनेमा प्रदर्शित होण्याआधी माहित झालं. आतापर्यंत मार्व्हलचे बहुतेक सर्व पुरूष सुपरहिरो बघायची सवय लागल्यामुळे तसंच यांच्याकडे यच्चयावत सर्व सुपरपावर्स असताना अजून हिच्याकडे काय असणारे असाही प्रश्न पडला होता. निक फ्युरी इतरांना सोडून हिलाच संदेश पाठवतो म्हटल्यावर तर उत्सुकता शिगेला पोचली होती. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे हा सिनेमा. ९५ साली क्री ग्रहावर स्टारफोर्सची सदस्य वीअर्स (ब्री लार्सन) ही तिचे गुरु यॉन-रोग (ज्यूड लॉ) यांच्याकडून प्रशिक्षण घेतेय. प्रशिक्षणा दरम्यान तिला स्वप्नात काहीतरी दिसत असतं. तिला वाटत असतं त्या आठवणी आहेत. या आठवणी तिला अस्वस्थ करत असतात. तिचं ग्रहावरल्या परमशक्तीशी बोलणं होतंय पण त्याचं प्रयोजन तिला माहित नाही. स्क्रल्स हे क्षणात रुप पालटणारे परग्रहवासी क्री ग्रहाचे शत्रू आहेत [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/captain-marvel.jpg [postimage] => /2019/03/captain-marvel.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2493] => Array ( [PostID] => 9373 [post_title] => संगीत सुमने [post_content] => [post_excerpt] => फुलांची तयार केलेली ही सुंदर वाद्य प्रत्यक्षात बघता नाही आली तरी इथे आम्ही इथे छायाचित्रांच्या माध्यमांतून दिली आहेत आमच्या वाचकांसाठी [post_shortcontent] =>

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मुंबई व परिसरात फुलझाडे, फळझाडे, बागकामाचे साहित्य याची प्रदर्शने भरतात. भायखळा येथील ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी गवत व फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती त्याची ही सुंदर छायाचित्रे आणि ही थोडक्यात माहिती-

भायखळ्या यातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ म्हणजेच ‘राणीची बाग’... विंदा करंदीकर यांच्या ‘स्वप्नात पाहिली मी राणीची बाग’ या कवितेतली हीच ती राणीची बाग! तिच्याबद्दल कायम आकर्षण वाटते- लहान असताना तिथे असलेल्या प्राण्यांमुळे आणि आता वर्षातून एकदा भरणाऱ्या पुष्पप्रदर्शनामुळे!  

फेब्रुवारी १ ते ३ या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे फळे, भाज्या, फुले यांचे प्रदर्शन भरले होते. दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन हे प्रदर्शन भरवण्यात येते. या  वर्षीची संकल्पना होती- ‘संगीत आणि वाद्ये.’ संगीताचा सजीवांवर होणारा सकारात्मक परिणाम किती असू शकतो, हे शास्त्राने सिद्ध केलेच आहे. त्याची जाणीव सर्वांना व्हावी म्हणून ही थीम!

या प् [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/2-6-j.jpg [postimage] => /2019/03/2-6-j.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Mar 2019 [post_author] => 2032 [display_name] => 'वयम्' प्रतिनिधी [Post_Tags] => स्थल विशेष,कला रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2494] => Array ( [PostID] => 8894 [post_title] => पु. शि. रेगे : एक तरल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व [post_content] => [post_excerpt] => आधुनिक जगात आधुनिक विचारधारांशी परिचित असलेला सुशिक्षित माणूस-प्राध्यापक असा भाविक कसा असू शकतो ह्याचे मला नवल वाटते. [post_shortcontent] => कथा, कविता आणि कांदबरी या तिनही साहित्यप्रकारातून व्यक्त झालेले पुरूषोत्तम शिवराम उर्फ पु.शि. रेगे हे मराठीतले या प्रकारचे फार दुर्मिळ उदाहरण आहे. स्त्री आणि पुरूषांना एकमेकांविषयी असलेल्या आदिम आकर्षणाचा त्यांनी या सर्व माध्यमांतून घेतलेला वेध हे मराठी साहित्यातले अक्षरलेणे आहे. सावित्री, मातृका या  कांदबऱ्या, दोला, गंधरेखा हे काव्यसंग्रह आणि मनवा सारखा कथासंग्रह रेग्यांच्या अनवट शैलीचा, मुलायम शब्दकळेचा प्रत्यय देतात. रेग्यांनी ही सौंदर्यदृष्टी प्रत्यक्ष जगण्यातही जपली होती. प्रस्तुत लेखाचे लेखक रा.भि. जोशी हे मराठी, उर्दूसह पाच भाषांचा व्यासंग असलेले समीक्षक साहित्यिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. व्यक्तिचित्रणाची त्यांची एक खास शैली होती. जोशींनी  रेगे यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्यातून जसे रेगे दिसून येतात तसे जोशीही प्रकटतात. साहित्यक-समीक्षक यांच्यातील स्नेहाचा आणि त्या स्नेहातून शब्दांत उतरलेल्या भावनांचा हा लेखाजोखा- ********** अंक- ललित जानेवारी १९६९ ‘‘कवि तो आहे कसा आननी?’’ हे पाहण्याची इच्छा माणसाच्या ठिकाणी स्वाभाविक असते. सर्वच ललित लेखक, पण त्यातल्या त्यात कवी हे त्यांच्या प्रतिभागुणांमुळे आणि निर्मितीमुळे इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा काहीतरी वेगळे असतात हे जाणवत असते. आणि हे वेगळेपण त्यांच्या बाह्यदर्शनातही प्रतिबिंबित होत असावे अशी स्वाभाविक समजूत असते. आणि काही कवींच्या बाह्यवेषात, त्यांच्या एकंदर बोलण्या-चालण्याच्या पद्धतीत असा वेगळेपणा दिसतोही. पु.शि. रेग्यांच्या कवितेतवरून ‘कवि तो आहे कसा आननी?’ ह्याची कोणी कल्पना करू पाहील तर तो पुरताच फसेल. कारण पु. शि. रेगे हे इतर चारचौघांसारखेच दि [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/psrege.jpg [postimage] => /2019/03/psrege.jpg [userfirstname] => Ra.Bhi [userlastname] => Joshi [post_date] => 09 Mar 2019 [post_author] => 2030 [display_name] => रा. भि. जोशी [Post_Tags] => ललित,भाषा,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2495] => Array ( [PostID] => 9311 [post_title] => परीक्षेशी फ्रेंडशिप [post_content] => [post_excerpt] => परीक्षा म्हणजे नो टेंशन.. कसं काय यासाठी डॉ. श्रुती पानसे यांनी परीक्षेशी फ्रेंडशिप करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. बघा तुम्हांलाही जमतेय का परीक्षेशी मैत्री करायला... [post_shortcontent] => शक्य तरी आहे का हे? परीक्षेशी आणि फ्रेंडशिप? परीक्षा नकोशी वाटते. तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? आपल्याला अजून अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्या प्रत्येक वेळेला हेच करून बघ. आपण वर्षभर अभ्यास करतोच. धडे वाचणं, प्रश्नोत्तरं वाचणं, गणितं सोडवणं, लेखनाचा सराव करणं- हे तर असतंच. पण या केलेल्या मेहनतीचं योग्य फळही तुला मिळायलाच हवं. यासाठी  सुचवलेल्या गोष्टी नक्की करून बघ. शत्रूंना नो एन्ट्री  कधी आळस, कधी कंटाळा, भीती, अतिशय ताण, न आवरता येणारी झोप- हे सध्या तरी आपले शत्रूच आहेत. त्यांना लांब ठेवू शकलो, तर फारच भारी काम होईल. चित्रांतून अभ्यास कर वही विज्ञानाची असू दे, भूगोलाची किंवा इतिहासाची; अभ्यास म्हणजे फक्त विविध प्रश्नांची उत्तरं असतात. आता या उत्तरांजवळच्या समासात तुझ्या लक्षात राहील असं लहानसं चित्रही काढ. ही चित्रं त्या त्या उत्तरांशी संबंधित असायला हवीत; आकृतीच्या स्वरूपात असावीत. प्रश्नाचं उत्तर आठवायच्या वेळेला ही चित्रं आठवतील. किंवा आधी हे चित्र आठवेल आणि मग उत्तर आठवेल. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये चित्रंही असतात. काही ठिकाणी, नीट समजावं म्हणून आकृत्या असतात. या आकृत्या नीट बघ. लक्षात ठेव. यातलं काहीही शक्य नसेल तर महत्त्वाच्या वाक्यांच्या खाली रंगीत पेन्सिलीने / स्केचपेनने खुणा कर. यातून मेंदूतल्या रंगपेशींना काम मिळतं, त्यामुळे लक्षात राहतं. वेळेवर झोप आणि वेळेवर ऊठ!  गौरी पटवर्धन  ---- गोवा कॉलेज ऑफ आर्ट आणि पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्य़ूटमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरी पटवर्धन यांनी एन सी इ आर टी आणि यु जी सी साठी कला,शिक्षण,पर्यावरण या विषयावर मुले आणि तरुणांसाठी शैक्षणिक चित्रपट तयार केले.२००४ पासून गौरी एन आय डी – अहमदाबाद,इंडस व्हॅली स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर – कराची ,इन्स्टिट्य़ूट ऑफ मिडीया – कराची येथे चित्रपट निर्मिती शिकवत आहेत.सध्या बँगलोर येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट,डिझाइन ॲन्ड टेक्नोलॉजी येथे फॅकल्टी ऑफ फिल्म्स म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी २०११ मध्ये तयार केलेल्या ‘मोदिखान्याच्या दोन गोष्टी’ या माहितीपटाला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.२०१७ साली त्यांनी तयार केलेला ‘बिन सावल्यांच्या गावात ’ हा माहितीपट गाजला होता. वसा  –  2003 पासून गेली 16 वर्ष वसा दिवाळी अंक सलगपणे प्रक [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/vasa-edit.jpg [postimage] => /2019/03/vasa-edit.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Mar 2019 [post_author] => 2018 [display_name] => गौरी पटवर्धन [Post_Tags] => समाजकारण,वसा,अनुभव कथन,स्त्री विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2498] => Array ( [PostID] => 9314 [post_title] => ‘हॅम्लेट’ची सिने-रूपांतरणे’ / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => शेक्सपिअरची सिने-रूपांतराने एखादा अपवाद वगळता लोकप्रिय का झाली नाहीत याचे भाषा हे महत्त्वाचे कारण आहे. नाटकाची मूळ भाषा तशीच चित्रपटात ठेवली तर आजच्या प्रेक्षकाला ती कळणे अशक्य. जर ती बदलून आधुनिक रूप दिले तर तिच्यातील काव्य हरवते !

‘हॅम्लेट’ची सिने-रूपांतरणे’

- विजय पाडळकर शेक्सपिअरला इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ लेखक आणि जगातील असामान्य नाटककारापैकी एक मानले जाते, व ते योग्यच आहे. सर्वसामान्य सुशिक्षित वाचकाला त्याचे किमान नाव तरी माहीत असते आणि तो मोठा नाटककार मानला जातो हे देखील ठाऊक असते. जगातील बहुतेक भाषांत त्याची नाटके अनुवादित झालेली आहेत आणि त्यांचे प्रयोगही विविध देशांतील रंगभूमीवर, वेगवेगळ्या शैलीत सतत होत असतात. श्रेष्ठता आणि लोकप्रियता यांचा  अद्भुत संगम झालेला हा नाटककार आहे. त्याच्या नाटकांचा प्रभाव वाचकांवर किंवा प्रेक्षकांवरच पडला आहे असे नव्हे तर लेखक, तत्वचिंतक आणि कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंतांनाही त्याची मोहिनी पडलेली आहे. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या नाटकांचा अर्थ लावण्याची समीक्षकांची, अभ्यासकांची धडपड चालू आहे. अनेक आधुनिक नाटककारांनी त्याचे ऋण मान्य केलेले आहे आणि अनेक चित्रपट दिग्दर्शकांवर देखील त्याचा प्रभाव पडला आहे. जागतिक चित्रपटांच्या क्षेत्रात त्याचे एक खास स्थान आहे. त्याच्या नाटकांवर आजवर, जगातील विविध भाषांत सुमारे चारशेहून अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा शेक्सपिअरच्या साहित्यकृतींच्या चित्रपटीकरणाची [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/haider.jpg [postimage] => /2019/03/haider.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2499] => Array ( [PostID] => 9278 [post_title] => सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग [post_content] => [post_excerpt] => हार्डवेअरला काम करण्यासाठी लागते ती आज्ञाप्रणाली म्हणजेच 'सॉफ्टवेअर’. [post_shortcontent] => आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. जाणून घेऊया सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल- माझ्या बारा वर्षांच्या मुलाशी म्हणजे स्नेहशी बोलताना, त्याने म्हटले- “बाबा, मी पण आत्ता तुझ्यासारखे इंजिनिअर व्हायचे ठरवले आहे. म्हणजे कसे आहे ना, मी जॉब करायला लागलो की, तू मला टिप्स देत राहशील आणि माझे काम सोप्पे होऊन जाईल.’’ मी त्याच्याएवढा होतो तेव्हा, असली भारी कल्पना मला सुचलीच नव्हती. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलो. आमच्या गावाच्या आसपास कारखाने, उद्योगधंदे अजिबातच नव्हते. त्यामुळे मोठे झाल्यावर काय व्हावे? तर शिक्षक, कंडक्टर, वकील, इन्स्पेक्टर व डॉक्टर एवढेच पर्याय मला सुचायचे. मी आठवीत असताना आमच्या शाळेत पहिल्यांदा कॉम्प्युटर आला. आम्हांला पंधरा दिवसातून एकदा कॉम्प्युटर हाताळायला मिळायचा. त्याचा तो कीबोर्ड, माउस, स्क्रीन बघून मी सॉलिड इम्प्रेस झालो. त्या कॉम्प्युटरचे पॉवरचे बटन मी आयुष्यात पहिल्यांदा दाबले, तो ‘कुईई’ असा आवाज होऊन त्या स्क्रीनवर आपोआप भराभर आपोआप पुढे सरकत जाणारी ती जादुई अक्षरे पाहिली. तेव्हाच मी मोठे झाल्यावर आपण कॉम्प्युटरच्या क्षेत्रातच काम करायचे हे पक्के केले. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात नोकरी करायची असेल तर अकरावीत विज्ञान शाखा व गणित हे विषय घेतले पाहिजेत हे समजले. ते विषय घेऊन बारावी झाले की, इंजिनिअरिंगला प्रवेश घेता ये [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Mar 2019 [post_author] => 2026 [display_name] => चेतन एरंडे [Post_Tags] => शिक्षण,विज्ञान- तंत्रज्ञान,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2500] => Array ( [PostID] => 8890 [post_title] => जानव्याचा गुंता सुटला! [post_content] => [post_excerpt] => ब्राह्मणांनी मुख्यतः नोकरीच करायची असते आणि तीही शक्यतो सरकारी खात्यात किंवा शिक्षणखात्यात किंवा बँकेत ही विचारसरणीच बदलायची गरज आहे. [post_shortcontent] => १९९५ साली मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री हा नियम सिद्ध करणारा अपवाद असेल असे म्हटले गेले होते परंतु २०१४ साली फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तो अपवादच आता पुढे नियम होऊ शकतो हे लक्षात आले. त्यानंतरच्या काळात देशभरातच राजकीय घुसळण झाली आणि ती सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत. १९९५ साली जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा राजकारणातील ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यांचे विवेचन करणारा  दि. वा. साने यांचा हा  लेख किर्लोस्करमध्ये आला होता. तो मूळ इंट्रोसह- अंक-किर्लोस्कर – ऑगस्ट, १९९५ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक ब्राह्मण आल्याने ब्राह्मणांना आनंद होताना दिसत आहे. त्याचे कारण काय असावे? या घटनेमुळे ब्राह्मणांना एक राजकीय गुंता सुटल्यासारखे वाटते आहे. तो गुंता म्हणजे राजकारणात ब्राह्मणांना स्थान नसणे. राजकीय गुंता सुटला. आता ब्राह्मणी मानसिकतेचे इतर गुंते सुटण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे लेखकाला वाटते. कोणते आहेत ते गुंते? एक ‘नाजूक’ विषयाची उघडपणे चर्चा करणारा हा लेख कोणतीही जातीय भावना उद्दिपीत करण्यासाठी लेखकाने लिहिलेला नाही किंवा संपादकांनी तो प्रसिद्ध केलेला नाही. तर या लेखातील विचारांची अधिक खुलेपणाने चर्चा व्हावी हाच उद्देश यामागे आहे. वाचकांनी या विषयावरील आपलेही विचार अवश्य कळवावे. योग्य त्या विचारांना प्रसिद्धी देण्यात येईल. कोणत्याही जाती-जमातीची वा व्यक्तीची निंदा नालस्ती करणारे द्वेषमूलक लिखाण प्रसिद्ध केले जाणार नाही. -    संपादक ( किर्लोस्कर- ह. मो. मराठे ) १९९५  ................................................................................................ [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/maxresdefault-f.jpg [postimage] => /2019/03/maxresdefault-f.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Mar 2019 [post_author] => 1992 [display_name] => दि. वा. साने [Post_Tags] => समाजकारण,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2501] => Array ( [PostID] => 9272 [post_title] => कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग [post_content] => [post_excerpt] => कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग हे शब्द करिअर लिस्टमध्ये असतात. त्याचं शिक्षणही घेतलं जातं पण ही मंडळी नक्की काय काम करतात ? यांच्या कामाचं स्वरूप सांगणारा लेख.. [post_shortcontent] => आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल.   विराट कोहली तर सगळ्यांना व्हायला आवडेल, पण तशी इच्छा असणं आणि खरोखर विराटसारखा खेळाडू घडणं या दोन्हींत खूप फरक असतो ना? शाळेत असताना एअरफोर्स किंवा मिलिटरीमध्ये जावं असं अनेकांना वाटत असतं. अर्थात मलासुद्धा! पण जसजसा वरच्या इयत्तांमध्ये जाऊ लागलो तसतसं मला लक्षात येऊ लागलं की, मिलिटरीसाठी आवश्यक असलेला फिटनेस, उंची, व्यायामाची आवड इत्यादींचा माझ्यात अभाव आहे. यथावकाश ती इच्छा मागे पडली. कॉलेजमध्ये पहिल्या एक-दोन वर्षांतच आपला स्वत:चा व्यवसाय असावा, ही महत्त्वाकांक्षा माझ्यात निर्माण झाली. आपल्या आवडीचं काम आपल्या पद्धतीने करता यावं, कुणाचं बॉसिंग असू नये, नवनवीन लोकांशी संबंध येत राहावा, आपलं कार्यकौशल्य हीच आपली ओळख असावी, याप्रकारचं दृश्य डोळ्यांसमोर तरळत असे. मी शिकत होतो ते 'इन्स्ट्रुमेंटेशन’ या इंजिनिअरिंगच्या शाखेत; पण मला त्या विषयात फारसा रस नव्हता. एक आवड म्हणून कॉम्प्युटर हार्डवेअरचा वर्षभराचा कोर्स मी केला. तो कोर्स मला भावला. ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं त्यावेळी डोक्यात बिझनेसच्या कल्पनेने चांगलंच गारुड केलं होतं. आमचं 'इन्स्ट्रुमेंटेशन’ हे क्षेत्र असं आहे की, ज्यात किमान पाच-सात वर्षांचा नोकरीचा अनुभव असल्याखेरीज बिझनेस करणं जवळपास अशक्य. मग मला तीन वर्षांपूर्वी केलेल्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [postimage] => /2019/03/Karyakshetrachya-Antarangat.jpg [userfirstname] => sudhanwa [userlastname] => kulkarni [post_date] => 05 Mar 2019 [post_author] => 868 [display_name] => सुधन्वा कुलकर्णी [Post_Tags] => शिक्षण,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2502] => Array ( [PostID] => 9258 [post_title] => टाईम आया../ महिला चित्रपट महोत्सव [post_content] => [post_excerpt] => त्यामुळे अनपेक्षित आलेल्या ह्या संकंटांमुळे अनेक चांगले चित्रपटांवर दुष्परिणाम होतो. पण त्याला इलाज नाही. वेळ काहि सांगून येत नाही. असो. आता लोकसभेच्या निवडणुका, क्रिकेट आयपीएल आणि वर्ल्डकप सारखे ज्वर येताहेत. त्यात चित्रपटांचे काय होणार ते वेळच सांगेल. [post_shortcontent] =>

दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

टाईम आया.... -मयुर अडकर एका मागोमाग एक भरमसाट येणाऱ्या चित्रपटांमुळे काही सशक्त कथानक आणि उत्तम सादरीकरण असलेले चित्रपट भरडले जातात. असे जरी चित्र असले, तरी एखाद्या देश ढवळून काढणाऱ्या घटनेचाही चित्रपटांच्या व्यवसायावर भयंकर परिणाम होतो. हे ह्या आठवड्यात दिसून आले. पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने केलेला प्रतिहल्ला आणि भारत-पाकीस्तान सीमेवरील तणाव, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका, देशभरात जारी केलेला हाय अलर्ट आणि त्यासंबंधीच्या बातम्या ह्या सर्व प्रकारामुळे देशवासियांमध्ये देशप्रेम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने साहजिकच चित्रपटगृहासारख्या गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळणे प्रेक्षकांनी पसंत केलेले दिसते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटांचे  प्रमोशन झाकले गेले आणि परिणामी बॉक्स ऑफीसवर शुकशुकाट पाहायला मिळाला. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात चित्रपटगृहांकडे प्रेक्षक वळत नाहीत. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्यात एक प्रकारचा धोका असतो. हे माहित असूनही चित्रपट प्रदर्शित होतातच. कारण पाऊस हा बेभरवशाचा असल्याने निर्माते आणि वितरक नेहमीच ती रिस्क घ्यायला तयार असतात. तसे गणेशोत्सवात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते तयार नसतात. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असले तरी मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाची धूम फारच मोठ्या प्रमाणात असल्याने, त्यात घरोघरी गणपती पुजले जात असल्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/Hameed-Marathi.jpeg [postimage] => /2019/03/Hameed-Marathi.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2503] => Array ( [PostID] => 9253 [post_title] => 'आनंदी' आनंद! [post_content] => [post_excerpt] => मग त्यांना 'तुमचा पक्ष तरी कोणता?' हे विचारल्यावर 'वाया गेलेल्या लोकांचा पक्ष' अशी शेतकरी कामगार पक्षाची ओळख करून दिली. [post_shortcontent] => "I am very glad at this point of my life!' असं हे 86 वर्षांचे 'आनंदराव देशमुख' नावाचे आजोबा म्हणाले! मागच्या आठवड्यात 'एक तासापेक्षा जास्त मी थांबणार नाही' या बोलीवर आईबाबांसोबत कसल्यातरी पुजेसाठी माकेगावला गेलो होतो. तिथं मंदिराजवळ काही म्हातारी मंडळी गप्पा ठोकत बसली होती. त्यात यांनी एवढे व्यसनं करून पण अजुन जीवंत आहेत याचं कौतुक चालु होतं. मी आपलं टाइमपास करावा म्हणून त्यांच्यात जाऊन बसलो.( गप्पा ठोकायला आपल्याला वय matter करत नाही) मग थोड्या गप्पा मारल्यावर लक्षात आलं की वरवर अशिक्षित दिसणारा हा म्हातारा 1960 सालचा पोस्ट ग्रेजुएट होता. मग आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की माझ्या एक तासाचे पाच तास कधी झाले तेच कळालं नाही. आमच्या गप्पात त्यांनी त्याचं अतरंगी आयुष्यच मांडलं. मग त्यात त्यांनी दासबोधातले समास,तुकारामांचे अभंग ते गालिबची शायरी ते शेक्सपियर, जॉर्ज बर्नाड शॉ चे quote ते कुराणातील आयत ते मार्क्स, लेनिनचं तत्वज्ञान त्यातील त्रुटी ते सावरकर आणि संघाचं हिंदुत्व यातला फरक असा आडवातिडवा प्रवासही झाला. अर्थात बऱ्याच गोष्टी डोक्यावरूनही गेल्या पण मी मात्र मंत्रमुग्ध होवून ऐकत होतो. हे शिक्षक आणि बोर्डाचे पेपर सेटरही होते आणि त्यांच्या काळात त्यांनी निकालात कशी वाढ केली आणि पोरांची गुणवत्ता कशी वाढली हे सांगताना रात्रीच्या अतिरिक्त तासाची फी म्हणजे 'दारुची बाटली' हेही त्यांनी हसत हसत सांगितलं. त्यांच्या व्यसनाच्या करियरमध्ये त्यांनी सकाळी एक छटाक गांजा आणि संध्याकाळी एक छटाक गांजा हा रोजचा खुराक होता याचाही उल्लेख करताना त्यांच्या रोजच्या त्या बैठकीतला एकही आज शिल्लक नाही हे पण तेवढच हसून सांगितलं. मग यामुळे एकदा खुप आजारी पडल्यावर एका क्षणात सगळ कसं सुटलं ह [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/52666770_2290228197968073_5866329850595246080_n-1.jpg [postimage] => /2019/03/52666770_2290228197968073_5866329850595246080_n-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Mar 2019 [post_author] => 2020 [display_name] => आनंद कुलकर्णी [Post_Tags] => अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2504] => Array ( [PostID] => 9217 [post_title] => मी रात टाकली [post_content] => [post_excerpt] => काय म्हणताय? हे सगळं आम्हांला कुठून सुचलं? अहो त्याचं असंय ना. आम्ही जन्माला येतो ते पुरुष म्हणून. बर्थ सर्टिफिकेटवर 'मेल' लिहिलेलं असतं. पण मनाने, आम्ही बाईच असतो. मग कधी बाई, कधी पुरुष म्हणून वाढताना, जगताना आमचे दोन दोन मेंदू तयार होतात डोक्यात. म्हणून आम्ही इतके हुशार असतो. उगाच नाही. [post_shortcontent] => वर्षानुवर्षे आपण ऐकतोय,पाहातोय आणि सांगतोय त्या गोष्टी आहेत ‘तो’ आणि ‘ती’ च्या …पण मग याच समाजातील ‘ते’ कुठेत ? तसंतर अर्धनारी नटेश्वरापासून आणि महाभारतातील शिखंडीपासून ‘ते’ म्हणजे तृतीयपंथी आपल्यात आहेतच.पण आपण त्यांचं अस्तित्व मानतो का ? त्यांना समाजाचा हिस्सा समजतो का ?पुरुषाचं शरीर आणि बाईचं मन ( किंवा उलटही) अशा द्विधा अवस्थेत जगणाऱ्यांचं जगणं कसं असतं? तेच उलगडण्याचा प्रयत्न केला आहे पुरुषस्पंदनंच्या अंकात भूषण कोरगांवकर यांनी ‘ मी रात टाकली ’ या सत्यावर आधारित काल्पनिक कथनातून. भूषण कोरगांवकर    --- - लेखक गेल्या १६ वर्षांपासून लावणी या विषयावर संशोधन करत असून, या विषयावरचे त्यांचे लेख शिवाय इअर विषयांवरील कथा, यापूर्वी विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'संगीत बारी' हे त्यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे २०१४ साली प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकाला २०१५ साली 'आपटे वाचन मंदिर' तर्फे राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. पुरुषस्पंदनं     -----  मावा अर्थात मेन अगेन्स्ट व्हायोलन्स ॲन्ड ॲब्युज या संस्थेमार्फत ‘पुरुषस्पंदनं’ हे मासिक दरवर्षी प्रकाशित होते.ही स्पंदनं आहेत ‘माणूसपणाच्या वाटेवरची’,त्यामुळे लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष यांच्याबरोबर तृतीयपंथीयांचे भावविश्व,समस्या आणि जगणं याला या अंकातून नेमहीच स्थान देण्यात येते.यावर्षीच्या दिवाळी अंकामध्ये गुरुनाथ तेंडूलकर,माधव गव [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/IMG-20190302-WA0060.jpg [postimage] => /2019/03/IMG-20190302-WA0060.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Mar 2019 [post_author] => 2016 [display_name] => भूषण कोरगांवकर [Post_Tags] => समाजकारण,पुरुषस्पंदनं,ट्रान्सजेंडर्स लाइफ,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2505] => Array ( [PostID] => 9211 [post_title] => सोनचिडिया --- तेच डाकू, तोच संघर्ष [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

 

सोनचिडिया --- तेच डाकू, तोच संघर्ष

  या चित्रपटाचे पोस्टर पाहूनच हा डाकूपट आहे हे वेगळे सांगायची गरज नव्हती. हिंदी चित्रपटाला डाकूपट नवीन नाही, त्यात मसालेदार सूडकथाच जास्त ( उदा. मेरा गाव मेरा देश, शोले, पत्थर और पायल, चट्टानसिंग, आखरी डाकू, आखरी गोली, चंबल की कसम, चंबल की रानी असे अनेक, जोरदार संवाद आणि गीत संगीत व नृत्य यांची फोडणी ही या डाकूपटाची वैशिष्ट्ये). काही डाकूपट खरंच वेगळे होते. राज कपूरचा 'जिस देश मे गंगा बहती है ', मोनी भट्टाचार्यचा 'मुझे जीने दो ', बासू भट्टाचार्य यांचा 'डाकू ', शेखर कपूरचा 'बॅन्डीक्ट क्वीन ' यांची याबाबत खास नावे घेता येतील. विशेषतः बॅन्डीक्ट क्वीन वास्तववादी असल्याने तो जास्त प्रभावी ठरला. फूलनदेवीच्या संघर्ष आणि साम्राज्य यावर तो होता. 'सोनचिडिया 'देखिल चंबल खोरे आपल्यासमोर घेऊन येतो. सत्तरच्या दशकात तेथील डाकूंची दहशत, त्यांची अघोषित अघोरी सत्ता, पोलिसांचे हे सामाजिक वास्तव खतम करण्याचा प्रयत्न, त्यांच्या दडपशाहीशी डाकूंचा सामना आणि त्यातून नवीन डाकू जन्माला येणे हे दुष्टचक्र आहे. १९७४- ७५ सालची गोष्ट यात आहे. डाकू मानसिंगचा दहशतवाद ( मनोज वाजपेयी) आणि करारी पोलीस अधिकारी गुज्जर ( आशुतोष [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/sonchidiya-poster.jpg [postimage] => /2019/03/sonchidiya-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Mar 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2506] => Array ( [PostID] => 8885 [post_title] => चित्रपटसृष्टीतील माझे स्नेह-संबंध [post_content] => [post_excerpt] => कॅमेऱ्याचे शॉट संपताच स्त्री-पुरुष कलावंतांचे चेहरे निरखण्यासारखे असतात. ते कंटाळलेले, त्रासलेले, घामाने डबडबलेले असतात. [post_shortcontent] => दुर्गाबाई खोटे म्हणजे घरंदाज, राजसी सौदर्याचा पुतळाच जणू. राजघराण्यातील अधिकारी स्त्री असावी तर अशीच, असे त्यांना पाहिल्यावर वाटते. मूकपटांपासून सुरु झालेला त्यांचा अभिनयप्रवास नायिका ते चरित्रअभिनेत्री असा प्रदीर्घ आहे. संपूर्ण कारकीर्दीत त्यांचे नाव कधीही कोणत्याही गॉसिपशी जोडले गेले नाही हे विशेष, म्हणूनच या लेखाचे एक वेगळे महत्त्व आहे. चित्रपटसृष्टील स्त्री-पुरुष संबंध आणि नातेसंबंध हा बाहेरील जगासाठी कुतुहलाचा, काहिसा हलकेपणी पाहण्याचा  आणि चघळण्याचा विषय असतो. या संबंधीचे समज,गैरसमज, वस्तूस्थिती आणि स्थिती यासंबंधी दुर्गाबाईंनी १९८१ साली दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख आहे. काळ बदलला, समाजात  तुलनेने अधिक मोकळेपणा आला तरीही चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन तोच आहे, त्यामुळेच हा लेख आजही तंतोतंत लागू पडतो- ******************* अंक-दीपावली १९८१ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलावंतांच्या जीवनाबद्दल आम जनतेत फार मोठे कुतूहल असते. त्यातही विशेषत: मित्र-मैत्रिणींच्या स्नेहसंबंधांबद्दल अधिक कुतूहल असते आणि ते स्वाभाविक आहे! रूपेरी पडद्यावर दिसणारे, वावरणारे कलावंत-स्त्रिया आणि पुरुष- त्यांचे पडद्यावर दिसणारे प्रणय... त्यांच्यावर ओढवणारे सुखदु:खाचे प्रसंग त्यांच्याबाबतीत घडणारे चमत्कार हे सर्व पाहून सर्वसामान्य प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. पडद्यावर दिसणारे हे सर्व प्रसंग, त्या कलावंतांचे,स्त्री-पुरुष कलावंतांचे वैयक्तिक जीवन, खासगी जीवन यांचा एकमेकांशी कसा आणि कितपत संबंध असेल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतो. त्या प्रश्नामुळेच प्रेक्षकांच्या डोक्यात तर्कवितर्क चालू असतात. परंतु जे पडद्यावर दिसते ते सारे यांत्रिक, तांत्रिक गणित असते हे प्रेक्षकांना सम [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/durga-khote-as-soudamini-in-amar-jyoti-1936.jpg [postimage] => /2019/03/durga-khote-as-soudamini-in-amar-jyoti-1936.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Mar 2019 [post_author] => 1987 [display_name] => दुर्गा खोटे [Post_Tags] => दीपावली,अनुभव कथन,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2507] => Array ( [PostID] => 9146 [post_title] => मनातले चांदणे [post_content] => [post_excerpt] => अशा संहाराच्या काळात आपण कसेही व्यक्त होतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या मुलांना काय वाटत असेल ? विचार करतो का आपण ? [post_shortcontent] => पुलवामा येथील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ल्यानंतर जो तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा निषेध, संताप व्यक्त करू लागला. काहीजण मोटारबाईकवरून घोषणा देत फिरले. कुणी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. कुणी रस्ते अडवले. कुणी फेसबुकव्हॉटस्अपवरून मनाला येतील तशा सूचना करत सुटले. मागोमाग भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली. त्यानंतर तर समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा व सल्ल्यांचा पाऊस पडू लागला. अशा संहाराच्या काळात आपल्या आजूबाजूला असलेल्या मुलांना काय वाटेल, त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना दाटून येतेय का, याचा आपण मोठी माणसे विचार करतो का? मुलांच्या मनात गोंधळ उडालेला असू शकतो. त्यांच्या मनात येते- मी काय करू नेमके? ...किशोरांशी मनोमन संवाद साधणारा हा संपादकीय लेख वाचा. संपादकीय ( मार्च २०१९) ‘वयम्’ मित्रांनो, काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामुळे सर्व भारतीयांना खूप दु:ख झाले. प्रत्येकजण वेगवेगळ्या  पद्धतीने त्यांचा निषेध, संताप व्यक्त करू लागला. कुणी शांतपणे श्रद्धांजली वाहिली त्या हुतात्म्यांना. काहीजण मोटारबाईकवरून घोषणा देत फिरले. कुणी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. कुणी रस्ते अडवले. कुणी फेसबुक, व्हॉटस्अॅपवरून मनाला येतील तशा सूचना करत सुटले. ज्यांना स्वत:ला काही समजले नाही किंवा सुचले नाही, ते इतरांची वाक्ये पुढे फॉरवर्ड करत बसले. वाचनातून विचार, विचारातून विकास

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

सभासद नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा आणि वाचनाचा खजिना जमवा.

  • परीक्षा नकोशी वाटते? तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? याबद्दल डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितलेल्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी.
  • ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती. तबला, मृदुंग, वीणा अशी वाद्ये, चरखा, रंगांची पॅलेट यांसारख्या वस्तू आकर्षकपणे साकारल्या होत्या. त्यांची सुंदर छायाचित्रे आणि माहिती.
  • कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्याबद्दलची रंजकदार गोष्ट सांगितली आहे- प्रा. सुहास बारटक्के यांनी. 
  • मालवणची काही मुलं ‘डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आरती कुलकर्णी यांनी सांगितलेल्या मुलांच्या ‘हिरव्या गोष्टी’.
  • अद्भुतरम्य अंटार्क्टिका खंडावर जाऊन, वर् [post_status] => publish [postmainimage] => /2019/03/3-PPP.jpg [postimage] => /2019/03/3-PPP.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 01 Mar 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2509] => Array ( [PostID] => 9129 [post_title] => जोडावे विवेकी जन... [post_content] => [post_excerpt] => शिवाय लेख आवडला की तो whatsapp किंवा facebook च्या माध्यमातून शेअर करण्याचा पर्याय तिथेच उपलब्ध असतो. तो वापरून असे लेख तुमच्या ओळखीच्या दर्दी वाचकांपर्यंत पोचवा. पुनश्च/दीर्घा चे सभासदत्व सशुल्क असले तरीही अवांतर या नियतकालिकाचे सभासदत्व निःशुल्क आहे. त्याचे लेख शेअर कराल तर वाचक फक्त नोंदणी करून तो आणि त्यापुढील प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचू शकतील. [post_shortcontent] => नमस्कार. हा लेख लिहित असताना आज आजूबाजूला युद्धाचे सावट आहे. अशा उन्मादी वातावरणात विवेकी लोकांचाही समूह ( खरंतर नेटवर्क )  असण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. विवेकी लोकं सहसा समूहात राहत नाहीत. आजवर तशी आवश्यकता कधी त्यांना वाटलेली नाही. माफियांचे समूह असतात, विवेकी लोकांचे नाही. पण आता परिस्थिती तशी नाही. पुनश्च-बहुविध च्या माध्यमातून चांगल्या साहित्याचा दुवा धरून असाच विवेकसंपन्न लोकांचा समुदाय बनवण्याचा, त्यांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आज बरेच दिवसांनी तुमच्याशी संपर्क साधतोय. अपेक्षा आहे तुम्ही आता पुनश्च वेबसाईट आणि पुनश्च app वरून  बहुविध च्या वेबसाईट आणि बहुविध च्या app वर शिफ्ट झाला असाल. अजूनही झाला नसलात तर लगेच व्हा. पुनश्च चे login ( username/password ) वापरून bahuvidh.com वर किंवा bahuvidh या android app वर login करा. पुनश्च चे लेख आता तुम्हाला तिथेच वाचायला मिळतील. जे वाचक बहुविध वर आले आहेत त्यांना कसं वाटतंय आता? बहुविध वर तुम्हाला विषय आणि संपादक यांचं वैविध्य मिळतंय ते आवडलं का? app वरून आता पुन्हा पुन्हा login करायला लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे ना? या दोन गोष्टींबाबतचा तुमचा अनुभव नक्की कळवा. ही वेबसाईट आणि app अधिकाधिक चांगले करण्यासाठी तुमच्या अभिप्रायाचा उपयोग होईल. गेले काही दिवस फक्त app वरून अभिप्राय देता येतात, वेबसाईट वरून अभिप्राय देता येत नाहीयेत. आपल्या डेव्हलपरच्या मते हा वर्डप्रेसशी ( ज्यावर आपली website आहे ) संबंधित प्रॉब्लेम आहे. शिवाय लेख प्रसिद्ध झाल्यावर app वर जे पूर्वी नोटिफिकेशन यायचे त्यातसुद्धा अनियमितपणा आहे. पुनश्चवर देखील सुरुवातीला हे प्रॉब्लेम होते. नंतर सर्व सुरळीत झाले होते. आता सुद्धा असेच होईल अशी अपेक्ष [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 01 Mar 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => संपादकीय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2510] => Array ( [PostID] => 8664 [post_title] => मुलखावेगळ्या आठवणी! (ऑडीओसहीत) [post_content] => [post_excerpt] => रिक आणि मार्क यांनी आपल्या बाबांच्याच मार्गावरून पुढं न जाता स्वतःची अशी स्वतंत्र वाट निवडली. मार्क सॉफ्टवेअर डेव्हलपर झाला, तर रिकने ‘मरिन बायॉलॉजी’ या विषयाचा अभ्यास केला. नंतर मात्र तो आपल्या भावाच्याच व्यवसायात आला! या दोघांनी आपल्या जगावेगळ्या वडिलांच्या जागवलेल्या या मुलखावेगळ्या आठवणी. [post_shortcontent] => चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग जेव्हा जगाचे 'हिरो’ झाले, तेव्हा त्यांच्या लहानग्या मुलांना काय वाटलं असेल? अशा 'ग्रेट’ बाबांच्या कोणत्या आठवणी या मुलांपाशी असतील?... वाचा तर! आणि ऐकासुद्धा ! लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केलंत की तुम्हांला ऐकायला मिळेल. मुलांना, घरातील सर्वांना एकत्र बसून ऐकायला मजा येईल.  'बाबा आणि त्यांचे एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे सहकारी चंद्रावर जाऊन परत आल्यानंतर त्यांना काही दिवस बंदिस्त जागेत वेगळं ठेवण्यात आलं होतं. चंद्रावरून येताना त्यांच्याबरोबर काही जीवजंतू आले असले तर त्याचा त्रास इतरांना होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली गेली होती. ते सर्वजण ह्यूस्टनमध्ये राहात होते. बाबांना भेटायला मी आणि माझा भाऊ मार्क जात असू. बाबा आम्हांला भेटायचे. पण आमच्या त्या भेटींमध्ये चंद्राबाबत ते काही आमच्याशी बोलल्याचं आम्हांला फारसं आठवत नाही. मात्र आम्ही सध्या काय करत आहोत? आमचा अभ्यास कसा चालू आहे? आम्ही आमच्या आईला मदत करतो किंवा नाही? आमच्या घराच्या मागच्या आणि पुढच्या परसातलं गवत आम्ही नियमतिपणे कापतो की नाही?... अशा गोष्टींची चौकशी ते करायचे, हे मात्र लख्खपणं आठवतं,' असं रिक सांगतो. रिक आणि मार्क ही चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांची मुलं. अलीकडेच त्यांनी आपल्या वडिलांनी जपून ठेवलेल्या वस्तूंचा लिलाव केला. त्या लिलावातून ५० लाख अमेरिकी डॉलरपेक्षाही जास्त रक्कम मिळाली! त्यामध्ये ध्वज, पदकं, चंद्रावर चालता [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/neil-armstrong-hero.jpg [postimage] => /2019/02/neil-armstrong-hero.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Feb 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => अनुभव कथन,पालकत्व,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2511] => Array ( [PostID] => 9050 [post_title] => पाण्यावरच्या रेघोट्या [post_content] => [post_excerpt] => ईश्र्वराने मला लिहीण्याचे बोट दिले. त्यामुळे मला भरभरून मिळाले. त्या बोटावर मी जगलो. मला आनंद मिळाला, माणसे मिळाली. त्या बोटाची लेखणी मी काहीवेळा ललित लेखनासाठी तर काही वेळा नाट्यलेखनासाठी वापरली. लेखकाला, कलावंताला एक शाप दिलेला आहे. त्याचे पाय जमिनीला टेकत नाही आणि बोट आभाळाला भिडत नाही.एक सल लेखक, कलाकाराच्या मनात सतत असतो. त्याने लिहीलेली अक्षरे काळाच्या ओघात पुसली (पाण्यावरच्या रेघोट्या) जातात. [post_shortcontent] => सहज म्हणून एखादी लकेर गुणगुणावी आणि त्यातून गळ्याला गायची सवय लागावी,इतक्या सहजपणे लेखक झालेली व्यक्ती जेंव्हा वयाची ऐंशी पार केल्यावर म्हणते की लेखन म्हणजे ‘पाण्यावरची अक्षरे’ तेंव्हा त्यातील सत्य पाण्यासारखेच नितळ असते.बाल कथांपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत विविध लेखन प्रकार हाताळणाऱ्या शशिकांत कोनकर यांनी आपल्या लेखन प्रवासात भेटलेल्या नमुन्यांचा आणि घडलेल्या किश्शांचा घेतलेला रंजक आढावा म्हणजे आनंदाचे डोही या दिवाळी अंकातील ‘पाण्यावरची अक्षरे’ हा लेख शशिकांत कोनकर --- अर्थशास्त्रापासून ते बालसाहित्यापर्यंत विपुल लेखन केलेलं असलं तरी शशिकांत कोनकर प्रामुख्याने ओळखले जातात ते नाटककार म्हणूनच.राज्यनाट्य स्पर्धेतील मृगजळावर एक सावली,खुनी पळाला काळजी नसावी,कलिकवच,पत्यातपत्ता अशी गाजलेली नाटके लिहीणाऱ्या कोनकरांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी लव्हगेम,इकडे व्हिलन तिकडे मिलन,राजू तू खरं सांग,बायकोचा खून कसा करावा? हनिमून एक्सप्रेस अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटके लिहीली.उचक्या,मुद्रिका,मिठीत मावणारी बायको हे त्यांचे कथा संग्रह प्रसिध्द आहेत.अकाउंटन्सीमधले जाणकार असलेले कोनकर उत्तम शिक्षक आहेत.   आनंदाचे डोही  --- गेली पंचवीस वर्षे श्रीकृपा प्रकाशनतर्फे ‘आनंदाचे डोही’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो.कथा, कविता, लेख,अनुभव कथन,प्रवसावर्णने,वैचारिक लेख अशा विविधरंगी साहित्याने आनंदाचे डोहीचा अंक नटलेला [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Edit-Cover.jpg [postimage] => /2019/02/Edit-Cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Feb 2019 [post_author] => 1998 [display_name] => शशिकांत कोनकर [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2512] => Array ( [PostID] => 9076 [post_title] => ऑस्कर २०१९ - चुकलेले आणि हुकलेले / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => माझं व्यक्तीगत मत विचारलं, तर रोमा हाच या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाला लायक उमेदवार होता असं मी सांगेन.  [post_shortcontent] =>

    ऑस्कर २०१९ आणि रोमा

    २०१५ आणि २०१६ साली ऑस्करमध्ये कलावंतांच्या  २० नामांकनात  एकाही कृष्णवर्णीय व्यक्तीचं नाव चमकलं नाही  आणि इतर नामांकनांमधेही महत्वाच्या कृष्णवर्णीयांना वगळण्यात आलं.  २०१५ मधेआलेल्या ‘क्रीड’ आणि ‘स्ट्रेट  आउट्टा  कॉम्प्टन’ या कृष्णवर्णीयांचा प्राधान्याने समावेश असलेल्या चित्रपटांना सर्व मुख्य पुरस्कारांमधे अनेक नामांकनं होती. पण ऑस्करने यांना प्रत्येकी एकेक  नामांकन दिलं, तेही कृष्णवर्णीयांना वगळून केवळ  गोऱ्यांना. ‘बीस्ट्स ऑफ नो नेशन’  मधला अभिनेता इड्रीस अल्बा याला स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड आणि इन्डीपेन्डन्ट स्पिरीट अवाॅर्ड्स ने पुरस्कार दिले आणि गोल्डन ग्लोबसह अनेक ठिकाणी त्याला नामांकनं होती. पण ऑस्करमधे त्यालाही वगळलं. या सगळ्यामुळे कृष्णवर्णीय  कलावंतांमधे संतापाची लाट आली आणि अनेक  कृष्णवर्णीय तसच गोऱ्या कलावंतांनी या अन्यायाविरुद्ध तत्काळ काहीतरी होण्याची गरज  असल्याचं बोलून दाखवलं.  ‘ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स  ॲन्ड सायन्सेस’  या ऑस्करच्या  पालकसंस्थेनेही लगेच हालचाली सुरु केल्या आणि पुढल्या वर्षीपासूनच  धोरणात बदल दिसून आला. २०१७ मधे कृष्वर्णीयांच्या समस्यांभोवती फिरणाऱ्या ‘मूनलाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ( आधारीत) पटकथा  आणि मेहेरशाला  अलीला सहाय्यक भूमिकेचा, असे पुरस्कार मिळाले, आणि जल्लोषाचं वातावरण पसरलं. गंमतीची गोष्ट अशी, की त्यानंतर दोनच वर्षांनी जेव्हावर्णभेदाची कथा सांगणाऱ्या ‘ग्रीन बुक’लाही जवळपास हेच पुरस्कार , म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट,( स्वतंत्र ) पटकथा आणि मेहेरशाला अलीला सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला, तेव्हा  या चित्रपटाच्या विरोधात मात्र अने [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/roma.jpeg [postimage] => /2019/02/roma.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 28 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2513] => Array ( [PostID] => 8006 [post_title] => ‘एक साहित्यिक पत्रव्यवहार’ (खाजगी) [post_content] => [post_excerpt] => फोनवर सुनीताबाई आल्या की मी फोन खाली ठेवतो! का कोण जाणे! छाती धडधडते एवढे खरे! पण पुलंचे चार ओळींचे पत्र नाही [post_shortcontent] => कादंबरीकार, नाटककार म्हणून जयवंत दळवी नेहमीच विकार वासनांच्या आवर्तनात घुसळत असलेल्या व्यक्तिरेखांकडे आकर्षित होत राहिले. गंभीर भाष्य करत राहिले.  परंतु हलकेफुलके, ललित लेखन करत असताना मात्र त्यांनी विविध वृत्ती, प्रवृत्तीची फिरकी घेत सार्वजनिक जीवनातील अनेकांचे बुरखे फाडले, कधी ओरखडे काढले तर कधी त्यांना गुदगुल्या करून सळोे की पळो करून सोडले. ठणठणपाळ या नावाने लिहिलेले सदर, अलाने-फलाने, विनंती विशेष ही  'ललित' मासिकातील सदरे त्यांच्या या शैलीमुळे आजही लक्षात आहेत. त्यांनीच लोकप्रिय केलेल्या पत्रोत्तर शैलीतील हे 'शालजोडीत'ले मार्मिक शब्दांचे फटकारे आहेत. साहित्यक्षेत्र आणि त्यातील पुरस्कार;  हा थट्टेचा, हेटाळणीचा, द्वेषाचा आणि कुरघोडीचाही असलेला अत्यंत नाजूक विषय. या पुरस्कार प्रक्रियेचा दळवी यांनी यात घेतलेला 'वेध' अचूक आणि मर्मस्थानी बसणारा आहे. त्याची गंमत वाचता वाचता उलगडत जाते- दिवाळी अंक - पुस्तक पंढरी, १९८१ आदरणीय तात्यासाहेबः सप्रेम नमस्कार [caption id="attachment_8947" align="alignright" width="181"] दळवी[/caption] खूप दिवसांनंतर तुम्हाला पत्र लिहिण्याचा योग येतो आहे, याचा मनापासून आनंद वाटत आहे. मध्यंतरी बरेच महिने मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, किंवा पत्रही लिहू शकलो नाही. त्याबद्दल क्षमा असावी. मला तुम्हाला भेटता आले नाही याचे मुख्य कारण जवळजवळ गेले वर्षभर एका नवीन कादंबरीच्या लेखनात गुंतलो होतो. गेल्या वर्षी परीक्षक समितीचे तुम्ही अध्यक्ष असूनही माझ्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Collage-1.jpg [postimage] => /2019/02/Collage-1.jpg [userfirstname] => Jaywant [userlastname] => Dalvi [post_date] => 27 Feb 2019 [post_author] => 90 [display_name] => जयवंत दळवी [Post_Tags] => विनोद,पत्रलेखन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2514] => Array ( [PostID] => 9039 [post_title] => सत्याचा शोध [post_content] => [post_excerpt] => मित्रांनो, आपण साऱ्या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना महत्त्वाचा आहे. याचं कारण, याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून. 'राष्ट्रीय विज्ञान दिना'च्या हार्दिक शुभेच्छा. [post_shortcontent] => सर सी. व्ही. रामन या थोर शास्त्रज्ञाने ज्या दिवशी त्यांच्या संशोधनाची घोषणा केली, तो दिवस देशभर 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा होतो. हे निमित्तच मुळी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. जे असत्य आहे, खोटं आहे, ते नाकारण्याची तयारी असणं, ती शक्ती आपल्यात असणं हेच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य! आज एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीची फळे चाखणारा समाज दुसरीकडे भोंदू बुवा-बाबांच्या आहारी जाताना दिसतो, तेव्हा समाजाला विज्ञानाभिमुख बनण्यासाठी उत्तेजन देण्याची किती गरज आहे, हे लक्षात येते.   फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ देशभर साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.  भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन 'रामन परिणाम’ म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना 'नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’ (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आ [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/3a10362b-42de-4656-8651-bef0dc4ae939.jpeg [postimage] => /2019/02/3a10362b-42de-4656-8651-bef0dc4ae939.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Feb 2019 [post_author] => 1962 [display_name] => श्रीराम शिधये [Post_Tags] => प्रासंगिक,बालसाहित्य,विज्ञान- तंत्रज्ञान,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2515] => Array ( [PostID] => 9009 [post_title] => ९१व्या ऑस्कर पुरस्काराचा निकाल!/ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

    दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

    ९१व्या ऑस्कर पुरस्काराचा निकाल!

    ९१व्या ऑस्कर सोहळा अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडत सापडत अखेर संपन्न झाला! सूत्रधार नसण्यामुळे सोहळा एरवीपेक्षा पटकन संपुष्टात आला. तर कोण कोण कोणत्या विभागात जिंकलं ते आपण पाहू! सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या मुख्य विभागात अपेक्षेप्रमाणेच रामी मॅलेक ‘बोहेमियन रॅप्सोडी’ या चारित्र्यपटासाठी जिंकला तर स्त्री विभागात ऑलेव्हिया कोलमन या ब्रिटीश अभिनेत्रीने ‘दि फेवरिट’ या सिनेमातल्या अभिनयासाठी अधिक ‘फेवरिट’ असलेल्या ग्लेन क्लोजला नमवलं. सहाय्यक विभागांत माहर्शला अली (ग्रीन बुक) आणि रेजिना किंग (इफ बिल स्ट्रीट कुड टॉक) या कृष्णवर्णीय अभिनेत्यांनी बाजी मारली. ‘रोमा’ ला नमवत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘ग्रीन बुक’! मात्र सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायांकन आणि सर्वोत्कृष्ट पारिभाषिक चित्रपट हे पुरस्कार ‘रोमा’ साठी अल्फोन्सो क्वारोन याने पटकावून ऑस्कर वर ‘रोमा’ चित्रपटाची छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्कर जिंकला ‘ग्रीन बुक’ ने तर सर्वोत्कृष्ट रुपांतरीत पटकथेचा ऑस्कर अपेक्षेप्रमाणे ‘ब्लॅकक्लॅन्समन’ ला देण्यात आला. [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/period-end-of-sentences.png [postimage] => /2019/02/period-end-of-sentences.png [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 26 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => प्रासंगिक,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2516] => Array ( [PostID] => 8989 [post_title] => भाषाप्रभू कुसुमाग्रज [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. अशा ह्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यकाच्या विपुल साहित्याविषयी ओळख करून देणारा लेख लिहिलाय प्रवीण दवणे यांनी. [post_shortcontent] => '२७ फेब्रुवारी हा राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. ह्या उपक्रमामागील प्रेरणा कोणती? ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्या मागील आग्रह नेमका का बरं ? आणि या भाषाप्रभू महाकवीने आपल्या कवितेतून भाषेचा संपन्न वारसा कसा दिला? हे सांगणारा विशेष लेख, खास 'वयम्’  बालदोस्त व त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी... महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न करण्याचं कार्य वि.वा.शिरवाडकर यांनी केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ज्ञानपीठ पुरस्कारानेही त्यांच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मान झाला. 'जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९३३ साली प्रकाशित झाला, परंतु जेव्हा त्यांचा 'विशाखा’ हा कवितासंग्रह (१९४२) साली प्रसिद्ध झाला, तेव्हा साहित्यातील ज्येष्ठांचे लक्ष्य 'विशाखा’ने वेधून घेतले. कल्पनेची उत्तुंग झेप, शब्दांची तेजस्वी झळाळी आणि मराठी भाषेचे रत्नजडित सौंदर्य यामुळे 'विशाखा’ काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी कवितेत दीपस्तंभच उभारला गेला. त्यानंतर समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा वादळवेल, छंदोमयी, मुक्तायन.. नावे तरी किती घ्यावीत! कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केवळ काव्यलेखन केले नाही, तर नाटक, कथा-कादंबरी, ललित-वैचारिक अशा अनेक वाङ्मय प्रकारांत त्यांनी लेखन केले. कुसुमाग्रज हे त्यांनी काव्यलेखनासाठी घेतलेले नाव, पण आपल्याला माहीत आहेत विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि.वा.शिरवाडकर. या त्यांच्या मूळ नावाने त्यांनी विपुल असे गद्यलेखन केले.    माधवी भट  --  चंद्रपूरला वास्तव्य  असलेल्या माधवी भट तिथल्याच लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात  मराठीचे अध्यापन करतात.त्यांनी नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला आहे.विविध साहित्यीक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून आणि मासिकातून त्यांनी सदर लेखन केले आहे. सध्या त्यांचा बंगाली भाषेचा अभ्यास सुरु       शब्दमल्हार ---     साहित्य, संस्कृती आणि कला या विषयाला वाहिलेला *शब्दमल्हार* चा पाचवा दिवाळी अंक २०१८ ला प्रसिद्ध झाला. प्रारंभी फक्त दिवाळी अंक असेच त्याचे स्वरुप होते; मात्र वाचकांचा वाढता पाठिंबा आणि नियतकालिकांची गरज लक्षात घेऊन संपादक स्वानंद बेदरकर यांनी फेब्रुवारी २०१८ पासू [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Shabd-Malhar-cover.jpg [postimage] => /2019/02/Shabd-Malhar-cover.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Feb 2019 [post_author] => 1985 [display_name] => माधवी भट [Post_Tags] => समाजकारण,शब्दमल्हार,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2518] => Array ( [PostID] => 8833 [post_title] => मराठी साहित्यातील शेवटचा राजपुत्र [post_content] => [post_excerpt] => ‘मौनराग’ वाचून मी आतून हलून गेलो आणि लिहिण्याची क्राफ्ट ज्याला म्हणतात त्याचा एक ताजा आणि अतिशय original असा अनुभव त्या लिखाणापासून मला येऊ लागला. [post_shortcontent] => लेखकाला वय असतं, लेखनाला नसतं. हे म्हणणं सोप आहे, परंतु वय नसलेलं, ज्याला काळाचा स्पर्श होणार नाही, काळ बदलल्यावरही ज्याचं लेखन संदर्भहिन ठरणार नाही असं लेखन दुर्मिळ असतं. महेश एलकुंचवार हे वर्तनामातलं असं एक नाव. दोन-तिन पिढ्या त्यांच्या लेखनानं भारावल्या, भारावत आहेत. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर आधी एलकुंचवारांच्या साहित्याच्या सहवासात आणि मग प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात आले. हा सहवास, प्रभाव मुरल्यावर त्यांना आता त्याविषयी काय वाटतं? येत्या २७ तारखेला एलकुंचवारांना महाराष्ट्र शासनातर्फे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यानिमित्त कुंडलकर यांचा हा लेख- ********** अंक - लोकमत जिवंत आणि कार्यरत लेखक वाचकाला आणि आजूबाजूच्या लेखकांना सातत्याने आत्मभान देत असतात. कार्यरत लेखकाचे मन एखाद्या उत्तम सुपीक जमिनीप्रमाणे असते. लेखक लिहिताना फक्त आत्ममग्न मानसिकतेत स्वतः विषयी विचार करत नसतो. तो अश्या अनेक व्यक्तींच्या वतीने जाणीवपूर्वक विचार आणि चिंतन करत असतो ज्या व्यक्तींना आपल्या विचारांना आणि आठवणींना सुसूत्रता देता येत नाही. मनातील विचारांना आणि भूतकाळात घडून गेलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्मृतींना अतिशय पक्क्या आणि योग्य शब्दात मांडता येत नाही अश्या समाजातील लाखो व्यक्तींच्या वतीने लेखक अतिशय संवेदनशीलतेने काम करत असतो. कार्यरत लेखक ज्या भाषेत आणि समाजात नसतात त्या समाजाला जुन्या तत्वांची आणि मूल्यांची सूज येते. अतिशय नकळत असे समाज वैचारिक अधोगतीच्या दिशेने प्रवास करीत राहतात. मी आज टेबलापाशी बसून लिहिताना माझ्यासमोरच्या लाकडी फडताळात महेश एलकुंचवार ह्यांची नाटकांची आणि ललितलेखांची पुस्तके ओळीने समोर उभी [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/final-2-1.jpg [postimage] => /2019/02/final-2-1.jpg [userfirstname] => Sachin [userlastname] => Kundalkar [post_date] => 25 Feb 2019 [post_author] => 1973 [display_name] => सचिन कुंडलकर [Post_Tags] => लोकमत,भाषा,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2519] => Array ( [PostID] => 8924 [post_title] => डोंबिवली रिटर्न/ कुंबलांगी नाईट्स् [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

    लेखक महेंद्र तेरेदेसाई यांनी एक ‘सायकॉलिजीकल थ्रीलर’ म्हणून या चित्रपटाची चांगली मांडणी केली आहे. पूर्वार्धात तर त्यांच्यातील लेखक-दिग्दर्शक चांगलाच खुलला आहे. वेलणकराचं सत्शील व्यक्तिमत्त्व आणि एका छायाचित्राच्या निमित्तानं त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला आव्हान देणारे प्रसंग पूर्वार्धात खूपच छान पद्धतीनं येतात. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतो.

    मराठी चित्रपटसृष्टीच्या अलीकडच्या काळातील बदलांचं सर्वाधिक क्रेडिट ‘श्वास’ चित्रपटाला दिलं जात असलं तरी त्यापाठोपाठ लगेचच आलेल्या काही चित्रपटांचंही तेवढंच मोलाचं योगदान होतं. त्यापैकी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे २००५ मधील ‘डोंबिवली फास्ट’. या चित्रपटानं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला होता. या चित्रपटाचा शेवट ज्या पद्धतीनं झाला होता, तो पाहता त्याच्या ‘सिक्वेल’ला कुठेच जागा नव्हती. त्यामुळेच ‘डोंबिवली रीटर्न’ची घोषणा झाल्यानंतर जी गोष्ट संपली होती, ती पुढं कशी जाणार? याबद्दल सर्वांनाच कुतूहल होतं. २०१४ मध्ये खरं तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. तो मुळात हिंदी-मराठीत बनला. त्यानंतर काही कारणांनी रखडला आणि आता मराठीत तो प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा नायक जरी नागपूरच्या बाजूचा असला तरी चित्रपटामधील काही हिंदी संवाद कानी पडल्यानंतर या चित्रपटाचं ‘द्वैभाषिक’ कनेक्शन सहज लक्षात येतं. चित्रपटाच्या शीर्षकामधील ‘डोंबिवली’ शब्द आणि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संदीप कुलकर्णी या दोन गोष्टींचा अपवाद वगळल्यास ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘डोंबिवली रीटर्न’ या दोन चित्रपटांमध्ये तसं काहीच साम्य नाही. ********** अंक - सह्याद्री, फेब्रु-मार्च १९३६ आपली मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे व ती शुद्ध राखण्याकरिता फारशी व इंग्रजी शब्दांना वाळीत टाकावे असा प [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/kk.jpg [postimage] => /2019/02/kk.jpg [userfirstname] => Shrikrushn [userlastname] => Kshirsagar [post_date] => 22 Feb 2019 [post_author] => 71 [display_name] => श्री. के. क्षीरसागर [Post_Tags] => सह्याद्री,समाजकारण,भाषा,भाषाशुद्धी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2522] => Array ( [PostID] => 8874 [post_title] => स्वरांसोबत जगू इच्छिणारी एक मुलखावेगळी स्त्री - 'अन्नपूर्णादेवी' [post_content] => [post_excerpt] => भारतीय शास्त्रीय संगीताला मैहर नावाच्या एका घराण्याची देणगी देणाऱ्या उस्ताद बाबा अल्लाउद्दिन खान यांची अन्नपूर्णा ही सगळ्यात धाकटी मुलगी [post_shortcontent] => अंक - दै. लोकमत ‘सोमवारी आणि गुरूवारी घराचा दरवाजा उघडला जाणार नाही. इतर दिवशी फक्त तीनदा दारावरची बेल वाजवावी. दार उघडले न गेल्यास तुमचे कार्ड आणि भेटीचे कारण देणारा कागद अशा दोन गोष्टी आत सरकवाव्यात, धन्यवाद.’ - अशी पाटी घरावर लावून सगळ्या जगाला आपल्या भेटीचे दरवाजे ठामपणे बंद करणारी, पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून जगाच्या दृष्टीने सर्वोच्च वगैरे पुरस्कारांबद्दल (सुद्धा) मन:पूर्वक अनासक्ती प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आणि जगभरात होणारे तऱ्हेतऱ्हेेचे संगीत महोत्सव, मैफिली, रेकॉर्डिंग, मुलाखती अशा सगळ्या न थकता चालणाऱ्या वर्दळीकडे पाठ फिरवून शांतपणे फक्त आपल्या सूरबहार नावाच्या वाद्याच्या स्वरांसोबत जगू इच्छिणारी ती एक मुलखावेगळी स्त्री. का लिहायचेय तिच्याबद्दल? आणि तेही तºहेतºहेच्या आतषबाजीने, झगमगत्या रोषणाईने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाºया दिवाळी सारख्या उत्सवी वातावरणात? मिळेल त्या पुस्तकातून, तुरळक मुलाखतींमधून, कुण्या स्नेह्यांनी लिहिलेल्या क्वचितशा लेखांंचा हात धरून अन्नपूर्णादेवी यांच्या आयुष्याच्या डोहात उतरण्याची धडपड करताना मनात सारखा हा प्रश्न येत होता. आजघडीला नव्वदीचे वय. सर्वसामान्यांसाठी जणू कधीच नसलेले मूक अस्तित्व. अगदी शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाºया रसिकांसाठी सुद्धा त्यांची ओळख साधारण तीनेक संदर्भांनी संपणारी : भारतरत्न पंडित रवीशंकर यांची पहिली पत्नी... नामवंत सरोदवादक अली अकबर खान यांची बहिण... किंवा फार तर फार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची गुरु ! थकलेल्या, जगाच्या नजरेपासून सतत स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या, आजच्या भा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/annapurna1_201810145055.jpg [postimage] => /2019/02/annapurna1_201810145055.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Feb 2019 [post_author] => 1972 [display_name] => वंदना अत्रे [Post_Tags] => लोकमत,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष,संगीत जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2523] => Array ( [PostID] => 8780 [post_title] => बाहेरून आले,आपलेच झाले [post_content] => [post_excerpt] => गंमत म्हणजे पिझ्झा जसा बाहेरून म्हणजे इटलीहून व्हाया अमेरिका आपल्या देशात आला आणि तुमच्या पिढीचा आवडता बनला,तशा आणखी काही गोष्टी आहेत की ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वी आपल्या देशात प्रवेश केला आणि आज ते आपल्या स्वयंपाकघरातले कायमचे मेंबर झाले आहेत. नावंच सांगायची तर मिरची,टोमॅटो,कॉफी,बटाटा,साबुदाणा,रताळे,शेंगदाणा हे सगळे पदार्थ चक्क इंपोर्टेड म्हणजे परदेशातून आलेले आहेत [post_shortcontent] => बाहेरुन येणारे विचार,संकल्पना,पध्दती यांना अनेकदा विरोध केला जातो,पण म्हणून हे बाहेरचे बाहेरच थांबतात का ? उलट  एखाद्या वस्तूबद्दल,पदार्थाबद्दल आपलेपणाची भावना वाटू लागली की ती वस्तू,तो पदार्थही आपलाच होऊन जातो. काहीवेळा तर इतके आपले होतात की त्यांच्याशिवाय आपले पानही हलत नाही.अशाच काही बाहेरुन येऊन आपल्या पानात,जेवणात जागा पटकावणाऱ्या पदार्थांची मकरंद जोशी यांनी ‘वयम’ च्या दिवाळी अंकातील लेखात करुन दिलेली ही मजेदार ओळख. मकरंद जोशी पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत असलेलं उत्साही , प्रयोगशिल व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद जोशी. लेखन , निवेदन , सूत्रसंचालन या कलांमध्ये पारंगत असललेला मकरंद महाविद्यालयीन जीवनापासुन  विविध माध्यमांमध्ये वावरत आहे. सन्मित्र , ठाणे वैभव , ठाणे जीवन , सा. विवेक , लोकप्रभा , नवशक्ति अशा विविध नियतकालिकांमधुन सिने – नाट्य परिक्षण , पर्यटन , प्रासंगिक मुलाखती आणि लेख लिहीणाऱ्या मकरंदने आकाशवाणी, दूरदर्शनसाठी लेखन , निवेदन केले आहे. केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांच्या ‘प्रवास एका प्रवासाचा ’ या आत्मकथनाचे शब्दांकन करणाऱ्या मकरंदने सुहास मंत्री यांच्या ‘ दोन धृवावर दोन पावले ’ या प्रवासवर्णनासाठी लेखन सहाय्य केले आहे. हावरे बिल्डर्स यांच्या श्रमीक या सोसायटीतील पन्नास कुटुंबाची संघर्ष गाथा ‘ घर श्रमिकांचे ’ या पुस्तकात शब्द बध्द केली आहे. तर परिसस्पर्श – एक [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Edit-1.jpg [postimage] => /2019/02/Edit-1.jpg [userfirstname] => Makarand [userlastname] => Joshi [post_date] => 21 Feb 2019 [post_author] => 376 [display_name] => मकरंद जोशी [Post_Tags] => ज्ञानरंजन,खाद्यसंस्कृती,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2524] => Array ( [PostID] => 8849 [post_title] => चित्रपटावर सेन्सॉर असावे की नसावे ? / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => १९५२ पूर्वी भारतातील प्रत्येक राज्याचे सेन्सॉर बोर्ड चित्रपटांसाठी वेगळे असे. एका राज्यानें संमत केलेला चित्रपट दुसऱ्या राज्यात नापास केला जाईल. पण ही ब्रिटीशनिती होती. १९५२ साली केंद्र सरकारने सिनेमाटोग्राफ अँक्ट संमत करून चित्रपट सेन्सॉर करायचे अधिकार केंद्राकडे घेतले. तेव्हापासून त्यांत सुसूत्रता आली. सेन्सॉर बोर्डाच्या कारभाराचा जेष्ठ पत्रकार सुधीर नांदगावकर यांनी घेतलेला लोखाजोखा..

    चित्रपटावर सेन्सॉर असावे की नसावे ?

    - सुधीर नांदगांवकर प्रकाशनपूर्व चित्रपट सेन्सॉर करण्यासाठी क़ेंद्र सरकारचे जे सेन्सॉर बोर्ड (आता त्याचे नांव बोर्ड ऑफ सर्टिफिशन असे ठेवण्यात आले आहे) आहे. त्याच्या अध्यक्षपदी नृत्यविशारद लीला सॅम्पसन यांची नियुक्ती करण्यात आल्यावर श्रीमती सॅमसन यांनी मुंबईत सेन्सॉरबोर्ड संबंधात एक परिसंवाद आयोजित केला होता. सेन्सॉर संबंधीचा कायदा १९५२ सालचा आहे. त्यांत थोडीफार सुधारणा जनता राजवटीत १९७८ मधे करण्यांत आली आणि त्यानुसार `अे' म्हणजे प्रौढांसाठी व `यू' म्हणजे सर्वांसाठी असे सर्टिफिकेट देण्याचे प्रकार होते. त्यात वाढ करून `अेयू' म्हणजे आईवडिलांना वाटले तर `अे' सर्टिफिकेट असलेला सिनेमा ते आपल्या मुलांना दाखवू शकतात. त्याचबरोबर `एस' म्हणजे स्पेशल कॅटगिरी सर्टिफिकेट देण्यात येऊ लागले. म्हणजे एखादे ऑपरेशन चित्रीत केलेले असेल तर तो चित्रपट डॉक्टरांच्या समुहाला पहाण्यास परवानगी मिळते. हा `एस' सर्टिफिकेटचा अर्थ. पण या सुधारणा झाल्यातरी मूळ १९५२ चा कायदा विस्ताराने लागू आहेच. १९५२ साली देशातली साक्षरता जेमतेम २५ टक्के सुद्धा नव्हती. आता हे प्रमाण सरसकट ७५ ते ८० टक्क्यावर पोचले आहे. तसेच १९५२ नंतर गेल्या ५० वर [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 21 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2525] => Array ( [PostID] => 8396 [post_title] => प्रिय श्रीभाऊ, [post_content] => [post_excerpt] => तू तर म्हणायचास, “प्रेस आणि नियतकालिक एका छपराखाली, एका मालकीचं असू नये. यात प्रेस चालू राहतो. नियतकालिक बंद पडतं!” [post_shortcontent] => अंक- महाराष्ट्र टाईम्स दिवाळी, १९९७ समांतर (मूळ शीर्षक) लेखाबद्दल थोडेसे : कुटुंबव्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं  खास वैशिष्ट्य आहे.  कुटुंबातील सदस्यांना एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आपुलकी वाटणं हे तर वैश्विक आहे, परंतु वडील-मुलगा, मोठा भाऊ-धाकटा भाऊ, आई-मुलगी, वडील-मुलगी, पती-पत्नी अशा विविध नात्यांमध्ये सामाजिक, कौटुंबिक संकेतांचे जे पदर भारतीय मूल्यव्यवस्थेत आढळतात ते जगात कुठेही आढळणार नाहीत.  या संकेतांपुढे, अपेक्षांपुढे  आणि जबाबदाऱ्यांपुढे व्यक्तिस्वातंत्र्य नेहमीच दुय्यम ठरत आले आहे, आणि त्याची आपल्याला खंतही नसते. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी आपले ज्येष्ठ बंधू श्री.ग. माजगावकर यांना त्यांच्या निधनानंतर लिहिलेले हे अनावृत पत्र वाचताना या नातेसंबंधातील घुसमट आणि आदर ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्याला तोड नाही.  त्या अर्थाने हा लेख म्हणजे मराठी साहित्यातील एक अपूर्व लेणे आहे. श्री. ग. माजगावकर यांच्या निधनानंतर १९९७ साली महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात एका लेखाच्या रूपात हे पत्र प्रसिद्ध झाले होते. आधी पाक्षिक आणि पुढे साप्ताहिकात रूपांतर झालेल्या 'माणूस' ला आकार देणारे श्रीगमा यांचा प्रवास आणि धाकटे बंधू दिगमा यांचा त्यांना सहाय्यक म्हणून सुरू होऊन 'राजहंस' पर्यंत झालेला प्रवास या समांतर वाटचालीचा हा देखणा आलेख आहे- ********** श्रीभाऊ, सप्रेम नमस्कार, तुझ्यासंबंधी विचार करताना मनात पहिली आठवण कोणती आली सांगू? पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरून तुझा हात धरून मी चाललो आहे. संध्याकाळची पाच-साडेपाचची वेळ आहे. कुंटे चौकाजवळच्या एका दुकानात तू मला घेऊन जातोस आणि मोठ [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/final-majgaonkar.jpg [postimage] => /2019/02/final-majgaonkar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Feb 2019 [post_author] => 1914 [display_name] => दिलीप माजगावकर [Post_Tags] => मराठी नियतकालिक,महाराष्ट्र टाईम्स,भाषा,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2526] => Array ( [PostID] => 8620 [post_title] => बजेट समजून घेऊ या! [post_content] => [post_excerpt] =>  'बजेट’ हा शब्द तुम्हांला नवीन नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बजेट म्हणजे काय? आणि त्याची एव्हढी धास्ती, काळजी का वाटते लोकांना?  [post_shortcontent] => 'बजेट’ हा शब्द सध्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळतोय. बजेट म्हणजे नेमकं काय, ते का मांडलं जातं, हे समजून घेऊ या. बालमित्रहो, 'बजेट सादर झाले’, 'बजेटवरची चर्चा संसदेत रंगलीये’, 'बजेट’मध्ये काय किमती कमी-जास्त होतात बघू या’ अशा प्रकारची बोलणी तुमच्या कानांवर पडत असतील. एरवीसुद्धा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करायची असेल तर खरेदीचं 'बजेट’ काय असेल याच्या चर्चा होतात. किंवा ती वस्तू बजेटपूर्वी खरेदी करायची की बजेटनंतर याचाही विचार करताना तुम्ही आई-बाबांना पाहिलं असेल. तात्पर्य काय, तर 'बजेट’ हा शब्द तुम्हांला नवीन नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बजेट म्हणजे काय? आणि त्याची एव्हढी धास्ती, काळजी का वाटते लोकांना?  अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर बजेट म्हणजे जमाखर्च. आपल्याला किती पैसे मिळणार आहेत आणि आपल्याला किती खर्च करायचे आहेत, किती पैसे साठवायचे आहेत याचा अंदाज. तुमचे आई-बाबा नोकरी करत असतील तर महिना संपून नवीन महिना सुरू व्हायच्या आधी घरात बोलणी होतात. आता पगार झाला की सर्व बिलांचे पैसे दिले पाहिजेत, कामवाल्या बाईंचा पगार दिला पाहिजे, या महिन्यात मुलांची शाळेची फी भरायची आहे, त्यामुळे फार काही सेव्हिंग होणार नाही. सगळ्याच  घरांमधून थोड्याफार प्रमाणात असं अंदाजपत्रक तयार होत असतं ना,तसंच अंदाजपत्रक देशाचंही होतं असतं. भारतासारख्या देशात कितीतरी राज्यं आहेत, लोक  आहेत. ज्यावर खर्च करायचा आहे, अशा कितीतरी गोष्टी आहेत. उदा. रस्ते बांधायचे असतात,पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Budget.jpg [postimage] => /2019/02/Budget.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Feb 2019 [post_author] => 1957 [display_name] => सुप्रिया देवस्थळी-कोलते [Post_Tags] => अर्थकारण,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2527] => Array ( [PostID] => 8738 [post_title] => ९१व्या ऑस्कर पुरस्काराचे भाकीत, विश्लेषण आणि थोडं काही! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

    दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

    ... हार्ड है भाय !

    ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी... हा आठवडा म्हणजे प्रेम-प्रेमिकांचा विविधांगांने प्रेम व्यक्त करण्याचा सप्ताह असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा काळ म्हणजे परिक्षेच्या तयारीला लागण्यापूर्वी रीफ्रेश होण्याचा काळ असल्याने, मराठी चित्रपटांना जरा जास्तच भरती आली. पण, ती जशी आली तशी ओसरलीही. त्यात सुक्याबरोबर ओलं ही जळतं, तसे काहीसे 'भाई'च्या उत्तरार्धाचे झाले. पूर्वार्धाची पुण्याई उत्तरार्धाला टिकवता आली नाही. ह्यात चित्रपटाच्या गुणात्मकतेचा दोष नव्हता तर इतक्या गर्दीत तो टिकला नाही, असं म्हणावं लागेल. आणि केवळ गर्दिच नव्हे तर 'भाई'च्याच प्रेक्षकवर्गाला भावेल असा नुकताच प्रदर्शित झालेला 'आनंदी गोपाळ' समोर दिसत असल्याने प्रेक्षकांनी उत्तरार्धा ऐवजी 'आनंदी गोपाळ' साठी बजेट राखून ठेवले असावे. असो. शेवटी तुम्ही कितीही जाहिरात करा, अथवा दवंडी पिटा.  चित्रपट कोणता पाहावा हे मायबाप प्रेक्षकच ठरवतात. व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने मराठीत 'आनंदी गोपाळ' आणि हिंदीत 'गली बॉय' प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक मिळविणे अवघड
-  दिलीप ठाकूर
     'लक बाय चान्स ' ( २००९), 'जिंदगी मिलेगी ना दोबारा ' ( २०११), दिल धडकने दो ( २०१५) या चकाचक चित्रपटांमुळे दिग्दर्शका झोया अख्तर ही पेन्ट हाऊस क्लास अथवा उच्चभ्रू वर्गातील नातेसंबंधातील गोष्ट सांगणारी अशी प्रतिमा निर्माण झाल्याने तिच्या चित्रपटाचे नाव 'गली बाॅय ' असावे हा काहीसा आश्चर्याचा धक्का होता. जिंदगी मिले ना...ची मांडणी खूप हळूवार होती, म्हणूनच तर त्याही चकचकीतपणात त्यातील तीन मित्रांची  गोष्ट भिडते. 'गली बाॅय 'च्या पोस्टर आणि एकूणच पूर्वप्रसिध्दीतून वाटत होते, की एका अगदी सामान्य नायकाचा पाॅप गायक होईपर्यंतचा प्रवास यात पाह्यला मिळेल. साधारण अशा पध्दतीने कधी काळी 'डिस्को डान्सर ' ( मिथुन चक्रवर्ती) पाहिला. झोया अख्तरने असे कथासूत्र मांडले असेल तर थोडे आश्चर्यच होते. कदाचित, जावेद अख्तर यांचा सत्तरच्या दशकातील नायक तिच्या डोळ्यासमोर असू शकतो, असाही एक विचार मनात आला.
      पण चित्रपट जस जसा आकार घेत जातो, घडत जातो, तस तशी झोया अख्तरची पटकथेवरची ( त्यात तिच्या जोडीला रिमा कागदी आहे) आणि दिग्दर्शनातील पकड स्पष्ट होत जाते. धारावीतील मुराद ( रणवीर सिंह) या गरीब मुस्लिम युवकाच्या नकळतपणे जाणवलेल्या ध्येयाची आणि स्वप्नाची गोष्ट यात आहे. ती जितकी आणि जशी सरळ वाटते, तितकीच ती विलक्षण गुंतागुंताचीही आहे. आणि नेमके तेथेच झोया अख्तरचे कसब दिसतेय. जवळपा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/201911035_1-h_2019.jpg [postimage] => /2019/02/201911035_1-h_2019.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2531] => Array ( [PostID] => 8464 [post_title] => डॉ. अरुणा ढेरे यांचा अप्रतिम लेख... खास मुला-पालकांसाठी ! [post_content] => [post_excerpt] => प्रेम आणि माया यांनी भरून गेलेले ते वातावरण होते. एकदा कधीतरी तिन्हीसांजेला आजी मुलांना घेऊन अंगणात बसली होती.आवळीचे सावळे झाड माथ्यावर होते. मुले गोष्टी करत होती, गाणी म्हणत होती. [post_shortcontent] => डॉ. अरुणा ढेरे, यंदाच्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष या एक ज्येष्ठ साहित्यिक. त्यांच्या ललितलेखाचा काही अंश तुम्हाला वाचायला देत आहोत. ज्येष्ठ साहित्यक डॉ. मीना वैशंपायन यांनी खास आपल्यासाठी हा लेख संपादित केला आहे. चांदोबा चांदोबा भागलास का? ते घर म्हणजे मोठा वाडाच होता.जुन्या घराला लागून बांधलेला. मध्ये मोठा चौक असलेला वाडा.अंगणात आवळीची, लिंबाची आणि कसली कसली झाडे होती. वाड्यात आजी होती. आजीच्या मुलाचा संसार होता. अधूनमधून मुलीची मुले आजोळी राहायला येत. त्यांच्या हसण्याभांडण्याचे आवाज वाड्यात नादत राहत. प्रेम आणि माया यांनी भरून गेलेले ते वातावरण होते. एकदा कधीतरी तिन्हीसांजेला आजी मुलांना घेऊन अंगणात बसली होती.आवळीचे सावळे झाड माथ्यावर होते. मुले गोष्टी करत होती, गाणी म्हणत होती. अंधार हळूहळू दाटत आला. आजीच्या गोष्टी ऐकता ऐकता एका नातवाचे लक्ष गेले ते पूर्वेकडे. पूर्वेच्या लिंबामागून चांदीच्या धारेसारखी चंद्राची कोर आभाळात तळपत होती. तो थरथरला.आनंदाने उसळला. त्याने सगळ्यांना तो नवा चंद्र दाखवला. चौथीचा चंद्र आणि सगळेच टाळ्या पिटत गात सुटले.  ‘चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ?’ ज्याने ती कोर प्रथम पाहिली, तो आपल्या आजोळघरी आलेला लहानगा मुलगा होता. त्याच्यासाठी ते गाणे खरोखरी त्याच्याच अनुभवाचे होते. मामाचा तसाच चिरेबंदी वाडा होता, तसेच लिंबोणीचे झाड होते. आणि त्यामागे उदयाला आलेला तसाच सतेज चंद्र होता. मुलाच्या आनंदा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/IMG-20190122-WA0004.jpg [postimage] => /2019/02/IMG-20190122-WA0004.jpg [userfirstname] => Aruna [userlastname] => Dhere [post_date] => 15 Feb 2019 [post_author] => 46 [display_name] => अरुणा ढेरे [Post_Tags] => ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2532] => Array ( [PostID] => 8654 [post_title] => झाशीच्या राणीच्या मुलाचं पुढं काय झालं? [post_content] => [post_excerpt] => जे काही घडले त्याच्यात या दहा वर्षाच्या मुलाची काय चूक? आईविना जंगलात एखाद्या प्राण्यासारखा तो जगण्याची तडफड करत आहे [post_shortcontent] => झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे अख्ख्या भारताचा अभिमान.  १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात तिने इंग्रजांना दिलेल्या लढ्याची कहाणी प्रत्येक भारतीयाच्या जिभेवर असते.  परवा रिलीज झालेला कंगना राणावतचा मनिकर्निका थिएटर मध्ये तुफान गर्दी खेचतोय. “बुंदेले हर बोलो के मुँह हम ने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी…” पेशव्यांचे कारकून मोरोपंत तांब्याची मनिकर्निका झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत नेवाळकरांशी लग्न करून राणी लक्ष्मीबाई होते. आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू, आपल्या पतीचा मृत्यू पचवते. पतीच्या माघारी आपल्या दत्तक मुलाला राजगादीवर स्वतः राज्यकारभार हाती घेते. ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी दत्तकविधान रद्द करून झाशी संस्थान खालसा करतो. आणि या अन्यायाविरुद्ध आपल्या हक्कासाठी झाशीची राणी मदमस्त ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा पुकारते. दत्तक मुलाला घोड्यावर आपल्या पाठीशी घेऊन ती स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरते आणि लढता लढता ग्वाल्हेरच्या रणांगणावर तिला वीरमरण प्राप्त होत. झाशीची राणी म्हटल की लष्करी पोशाखात हातात समशेर पाठीवर बाळ घेऊन अश्वरोहिनी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तिचे अनेक पुतळे सुद्धा असेच आहेत. तिच्या पाठीवर असणाऱ्या त्या बाळाचं पुढ काय झालं ? याच मुलाच्या हक्कासाठी राणीने आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्याचं पुढ काय झालं याची उत्सुकता सगळ्यानाच असते. झाशीचे राजे गंगाधरपंतानी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला आनंदरावला दत्तक घेतले आणि त्याच नामकरण केलं दामोदरराव. त्याचा जन्म १८४९साली झाला होता. झाशीच्या राणीच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी तो आठ नऊ वर्षाचा असावा. ग्वाल्हेरच्या लढाईत राणील [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/51443363_10156788483261531_2077644052383137792_o.jpg [postimage] => /2019/02/51443363_10156788483261531_2077644052383137792_o.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Feb 2019 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2533] => Array ( [PostID] => 8522 [post_title] => टॅबलेट ते टॅबलेट [post_content] => [post_excerpt] => राजानं आपले शिलालेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थानं यांच्या नजीक कोरवले. लोकांना या धर्माज्ञा सहजी दिसाव्यात आणि त्यांचं लक्ष जावं यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करायला लागू नयेत याहेतूने सम्राट अशोकाने या लेखांची योजना केली. [post_shortcontent] => माणूस सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला तो त्याने निर्माण केलेल्या भाषेमुळे.पण ही भाषा फक्त उच्चारून तो थांबला नाही,तर उच्चारलेले शब्द कायम राहावेत      ( निदान काही काळ तरी ..) म्हणून त्याने लेखन सुरू केले.पार आदिम काळातील शिळांपासून ते आजच्या युगातील डिजीटल माध्यमांपर्यंत माणूस लिहीतच आहे,पण तो का लिहितोय आणि काय लिहीतोय ? तो जे लिहीतो त्या मागचा उद्देश  सफल झालाय का? टॅबलेट म्हणजे शिळा ते आजचा डिजीटल टॅबलेट असा हा माणसाच्या लेखनाचा प्रवास उलगडला आहे मृणालिनी वनारसे यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकातील  ‘टॅबलेट ते टॅबलेट ’या लेखामध्ये. मृणालिनी वनारसे-  मृणालिनी वनारसे यांनी पुणे विद्यापीठातून तत्वज्ञान हा विषय घेऊन पारंगत ही पदवी मिळवली आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत तसेच भारतीय विद्या (इंडॉलॉजी) या दोन विषयात देखिल त्यांनी पारंगत पदवी संपादन केलेली आहे. इकॉलॉजीकल सोसायटी या संस्थेचा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोपासनेचा अभासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. गेली सुमारे १६ वर्षे निसर्गशिक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. ओढ्यांच्या नैसर्गिक पुनरुज्जीवनासाठी ‘निर्मल गंगा अभियान’ हा अभिनव उपक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबविला. या प्रकल्पावर आधारित ओढ्यांचे नैसर्गिक पद्धतीने  पुनरुज्जीवन कसे करावे याविषयी मा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Edit.jpg [postimage] => /2019/02/Edit.jpg [userfirstname] => mrinali [userlastname] => [post_date] => 14 Feb 2019 [post_author] => 1947 [display_name] => मृणालिनी वनारसे [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,भाषा,मिळून साऱ्याजणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2534] => Array ( [PostID] => 8626 [post_title] => तुर्कस्थानी चित्रपटांना नवी ओळख देणारा नूरी बिल्गे जेलान / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => तुर्कस्तानी सिनेमा म्हणजे  नूरी बिल्गे जेलानचा सिनेमा अशी ओळख गेल्या काही वर्षात झाली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तुर्कस्तानमधील राजकीय पुरस्कार मिळाले आहेत. तुर्कस्तानमधील राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचा वेध घेण्याच्या नूरी बिल्गे जेलानच्या शैलीचा  अभिजीत रणदिवे यांनी घेतलेला हा आढावा जागतिक सिनेमामध्ये आताआतापर्यंत तुर्कस्तानला विशेष महत्त्व नव्हतं. खरं तर सर्वार्थानं युरोपच्या जवळ असलेल्या आणि साहित्यात तसंच दृश्यकलांमध्येही प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा असणाऱ्या ह्या देशामध्ये उत्तम सिनेमा व्हायला काहीच हरकत नव्हती. काही काळापूर्वी इराणी सिनेमानं जसं जगभरच्या रसिकांचं मन जिंकलं, तसं तुर्की सिनेमाला मात्र जमलं नव्हतं. यिल्माझ गुने ह्या दिग्दर्शकाला १९८२ मध्ये कान महोत्सवात सर्वाधिक प्रतिष्ठेचं ‘गोल्डन पाम’ मिळालं होतं खरं, पण त्याच्या राजकीय विचारांमुळे तेव्हा त्याला देशाबाहेर राहणं भाग पडलं होतं. त्यामुळे तुर्कस्तानमध्ये ह्या पारितोषिकानंतर काही वेगळी सिनेपरंपरा निर्माण झालेली दिसत नाही. सध्या मात्र तुर्कस्तानी सिनेमा जगभरच्या महोत्सवांत दिसतो आहे. त्यात अनेक दिग्दर्शक आहेत, पण एक नाव सर्वांहून वेगळं उठून दिसतं. किंबहुना, तुर्कस्तानी सिनेमा म्हणजे नूरी बिल्गे जेलानचा सिनेमा अशीच ओळख गेल्या काही काळात निर्माण झालेली आहे. पूर्ण लांबीचे केवळ सात चित्रपट जेलाननं दिग्दर्शित केले आहेत. त्यातल्या एकाला कान महोत्सवात ‘गोल्डन पाम’ मिळालेलं आहे, तर चारांना त्यासाठी नामांकनं होती; शिवाय, कानमध्येच त्याला दोनदा ज्यूरी पारितोषिक, दोनदा फिप्रेस्की पारि [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/nuri-bilge.jpg [postimage] => /2019/02/nuri-bilge.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 14 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2535] => Array ( [PostID] => 8014 [post_title] => भागानगरच्या मौजा [post_content] => [post_excerpt] => भागानगर म्हणजेच हैदराबाद. १९३१ साली भागानगरीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मनोरंजक वृत्तांत वाचा या लेखात [post_shortcontent] => अंक- यशवंत, जून १९३१ लेखाबद्दल थोडेस : मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक वातावरण शंभर वर्षांपूर्वी जसे होते तसे आता राहिलेले नाही असे आपणांस वाटते का? मग हा लेख वाचा आणि चिंतामुक्त व्हा. साहित्य परिषद-आयोजक यांच्यातील वाद, कवी आणि कवितांची थट्टा, मुख्य मंडपाची शोभा, वक्त्यांच्या नाना तऱ्हा, निवडलेल्या अध्यक्षाबद्दलची नाराजी, काही साहित्यिकांनी संमेलनाला न जाण्यातच मानलेला मोठेपणा, संमेलनाला जाताना प्रवासात होणारे हाल हे सगळे १९३१ साली होते तेच २०१९  साली कायम आहे.  या सगळ्यातून गेली ८८ वर्षे भाषा, साहित्य टिकले तर ते पुढील शंभऱ वर्षेही सहज टिकेल. फार तर तुम्ही आत्ता हा लेख जसा डिजिटल माध्यमात वाचता आहात तसे त्याचे माध्यम बदलेल. शैली, भाषा, वातावरण टिपण्यातली खुमासदार हुषारी, व्यक्तिरेखाचित्रण, साहित्याच्या वर्तुळातील घडामोडी याचा अतिशय मार्मिक मेळ साधत गोपीनाथ तळवलकर यांनी १९३१  साली हैदराबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा रसाळ, खट्याळ आणि खोड्या काढणारा वृत्तांत या लेखात लिहिलेला आहे. भाषेचा डौल आणि शब्दांचा वापर तर अप्रतिमच. ******** साहित्यसेवकांचे प्रस्थान बुधवार ता. ६ मे ३१ रोजी ३-४ च्या सुमारास हैद्राबादकडे जाणार्‍या गाडीची मार्गप्रतीक्षा करीत आम्ही उभे होतो. ऊन म्हणजे मी म्हणत होते. चंद्रदर्शनाने चंद्रकांतमणी पाझरतो त्याप्रमाणे आम्ही सूर्यप्रकाशाने पाझरत होतो. गलितकेश, भीष्माचार्याप्रमाणे  शोभणारे, मध्यमवयस्क, तरणेबांड आणि शैशवाची सरहद्द ओलांडून तारुण्यात प्रविष्ट झालेले असे लहानथोर अनेक साहित्यसेवक आमच्यात होते, एकदोघी विदुषीही होत्या. इतक्यात एक गृहस्थ दादर उतरून हळूहळू आला. त्याचा पोशाख साहेब [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/final-1.jpg [postimage] => /2019/02/final-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Feb 2019 [post_author] => 1941 [display_name] => गोपीनाथ गणेश तळवलकर [Post_Tags] => यशवंत,भाषा,अनुभव कथन,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2536] => Array ( [PostID] => 8576 [post_title] => लतादीदीचा त्रागा आणि विजय आनंदची दिलदारी...! [post_content] => [post_excerpt] => रागावणे हा मानवी स्वभावाचा सहज धर्म आहे. स्वभावच रागीट असणे आणि एकाद्या गोष्टीचा प्रतिक्रियात्मक राग येणे या पुन्हा भिन्न गोष्टी आहेत. लता मंगेशकर जेव्हा एकाद्या गोष्टीवर खरोखरच पुन्हा पुनः रागावतात तेव्हा त्यात गांभीर्य असते [post_shortcontent] =>

दर मंगळवारी सिनेमॅजिकवर  चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

 

लतादीदी ( पुन्हा पुनः) चिडतात/रागावतात.....

रागावणे हा मानवी स्वभावाचा सहज धर्म आहे. स्वभावच रागीट असणे आणि एकाद्या गोष्टीचा प्रतिक्रियात्मक राग येणे या पुन्हा भिन्न गोष्टी आहेत. लता मंगेशकर जेव्हा एकाद्या गोष्टीवर खरोखरच पुन्हा पुनः रागावतात तेव्हा त्यात गांभीर्य असते, कारण त्या उठसूठ कोणावरही/कशावरही/केव्हाही/कधीही रागावणार अशा नाही. विशेषतः कारकिर्दीच्या म्हणा वा वयाच्या म्हणा, या टप्प्यावर एखाद्या गोष्टीचा राग त्यांना पुन्हा येतो म्हटल्यावर ती फक्त 'ब्रेकिंग न्यूज ' राहत नाही, तर त्यांचा हा राग समजून घेऊन तो दूर करणे आवश्यक आहे. पण त्या ज्या गोष्टीवरुन सतत रागावत आहेत, त्याचवरुन इतरांनीही भारी रागवायलाच हवे. जुनी गाणी रिमिक्स स्वरूपात जन्माला येताना मूळ गाण्याच्या अगदी पटकथालेखकालाही खरं तर राग यायला हवा. पटकथा रचनातानाच त्यात गाण्याच्या जागा जन्माला येतात अथवा आणल्या जातात. गीत संगीत नृत्य ही तर आपली जगावेगळी आणि समाजभान असणारी चित्रपट संस्कृती आहे असे मानत चित्रपट निर्मिती- दिग्दर्शन करणारे असे व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त , विजय आनंद अशांच्या चित्रपटातील एकेका गाण्याच्या जन्माच्या कळा आणि कथा ( कदाचित काही दंतकथाही) खूप रोचक व रंजक आहेत. गीतकार, संगीतकार, गायक, वादक, रेकाॅर्डिस्ट अशा अनेकांच्या प्रतिभा आणि मेहनतीतून जन्माला आलेले गाणे घ्यायचे, त्याचे रिमिक्स करायचे आणि आजच्या  कोणत्या तरी सुशोभित, डेकोरेटीव्ह चित्रचंद्रिकेवर चित्रीत करायचे याचा राग येणारच. लग जा गले ( वह [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/latadi-1.jpg [postimage] => /2019/02/latadi-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 12 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2537] => Array ( [PostID] => 8462 [post_title] => विचारांची ताकद [post_content] => [post_excerpt] => अरुणाताईंनी 'विवेक’, 'शहाणीव’ हे शब्द वापरले. विवेक म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, याचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता. शहाणीव म्हणजे विचारपूर्वक कमावलेले शहाणपण. [post_shortcontent] => या वेळच्या 'अवांतर' मध्ये वाचा पत्रकार शुभदा चौकर यांनी 'वयम्' मासिकात संपादकीय म्हणून लिहिलेला आणि सोशल माध्यमातही बराच चर्चिला गेलेला लेख... 'वयम्’ मित्रांनो, आज जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी. गेल्या महिन्यात यवतमाळला मराठी साहित्य संमेलन झाले. साहित्य संमेलन म्हणजे लेखक, कवी, त्यांचे चाहते (फॅन), वाचक या सर्वांचे वार्षिक स्नेहसंमेलन किंवा गॅदरिंग. यंदा या साहित्य संमेलनाच्या आधी फार मोठा वाद झाला. ९१ वर्षे वयाच्या प्रथितयश इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करायला बोलावले गेले होते. मात्र नंतर कुणा राजकीय पुढाऱ्याने धमकी दिली की, त्यांचे निमंत्रण रद्द करा. का, तर म्हणे त्या शासनाच्या विरोधात बोलतील. वेगळे विचार मांडणारे साहित्यिक नको होते त्यांना स्टेजवर. खूप भांडाभांडी झाली आयोजकांमध्ये. शेवटी नयनतारा सहगल यांना 'येऊ नका’ असे सांगितले आयोजकांनी. किती अनुचित घडले पाहा! फार नामुष्कीचा प्रसंग!! आपण एखाद्याला आपल्या वाढदिवसाला प्रेमाने बोलवावे आणि नंतर त्याला म्हणावे की 'तू येऊ नकोस माझ्याकडे..’ असे कधी करतो का आपण? या कृतीमुळे अनेक साहित्यिक भयंकर चिडले. अनेकांनी ठरवले की, अशा ठिकाणी आपण जायचे नाही. बहिष्कार घातला अनेकांनी. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन झाले. डॉ. अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या. अरुणाताई या अतिशय हुशार आणि विचारी साहित्यिक! त्यांचे विचार पक्के आहेत, त्यांची भाषा श्रीमंत आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, प्रगल्भ आहे. या सर्व गढूळ वातावरणात त्यांनी त्यांच्या विचारांची तुरटी फिरवली. दूषित करणारे घटक खाली बसवले आणि नितळ, निर्मळ वातावरणात पुढचे संमेलन पार पडले. चुकीचे वागलेल्यांना त्यांनी ठासून [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/अरुणा-ढेरे-भाषण.jpg [postimage] => /2019/02/अरुणा-ढेरे-भाषण.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 11 Feb 2019 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => चिंतन,महाराष्ट्र टाइम्स,वयम् - संपादकीय,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2538] => Array ( [PostID] => 8513 [post_title] => या भवनातील गीत पुराणे... [post_content] => [post_excerpt] => पुलं कधीच अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे लेखक नव्हते. ‘बटाट्याची चाळ’, ‘हसवणूक’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकं पाहिली, तर स्मरणरंजन आणि एका विशिष्ट प्रकारच्या समाजघडीबद्दलचा जिव्हाळा त्यात उघड उघड दिसतो. त्यांतला विनोद अतिशय सूक्ष्म निरीक्षण मांडणारा, मार्मिक आणि रंजक आहे यात प्रश्नच नाही. पण ही पुस्तकं वाचकाला अस्वस्थ करण्यापेक्षाही स्वस्थ करण्याकडेच अधिक लक्ष्य देतात. [post_shortcontent] => महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून प्रेमाने,आपुलकीने आणि आदराने गौरवले जाणारे पु.ल.देशपांडे यांची जन्मशताब्दी सध्या मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.पण जेंव्हा पु लंचे लेखन ऐन भरात होते तेंव्हाही ‘ते स्मरणरंजनात रमतात’,‘ते समाजातल्या एका विशिष्ठ वर्गाचे ( मध्यमवर्ग ?? ) प्रतिनिधित्व करतात’,‘त्यांना ताकदीचे आणि दीर्घ स्वरुपाचे लेखन जमणारच नाही ’ … असे आक्षेप घेतले गेले होतेच की पण आजही त्यांची वाचकप्रियता कमी झालेली नाही. पण इंटरनेट आणि आय पॅडच्या जमान्यातील पिढीचे त्यांच्या साहित्याशी नाते खरोखरच जुळले आहे का ?पु.लं.च्या लेखनाचा विषय असलेल्या व्यक्ती,जागा आणि संस्था आज नावालाही दिसत नाहीत तरीही त्यांचे साहित्य का वाचले जाते?का केवळ परंपरेनं चालत आलेल्या आणि म्हणून आदरणिय मानलेल्या गोष्टींसारखे पु लंचे साहित्य ठरले आहे ? अशा प्रश्नांकडे स्वतःच्या नजरेने पाहण्याचा,वस्तुनिष्ठपणे त्यांची उत्तरे सोधण्याचा आजच्या वर्तमानातील लेखिका, चौफेर वाचक मेघना भुस्कुटे यांचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे मुक्त शब्द मधील लेख ‘ या भवनातील गीत पुराणे ’ …  मेघना भुस्कुटे  --  व्यवसायाने जर्मन-इंग्रजी भाषांतरकार. मराठी साहित्य, मराठी प्रमाणलेखन आणि व्याकरण, चित्रपट यांत विशेष रस. 'रेषेवरची अक्षरे' या डिजिटल अनियतकालिकाचं सहसंपादन. 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावरील काही विशेषांकांचं संपादन. मुक्त शब्द  ---  ज्येष्ठ चित्रकार राम [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/दिवाळी2018-मुक्त-शब्द-.jpg [postimage] => /2019/02/दिवाळी2018-मुक्त-शब्द-.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Feb 2019 [post_author] => 1715 [display_name] => मेघना भुस्कुटे [Post_Tags] => मुक्त शब्द,व्यक्ती विशेष,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2539] => Array ( [PostID] => 8531 [post_title] => द फकीर ऑफ व्हेनिस-- गोष्ट तशी चांगली [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

द फकीर ऑफ व्हेनिस-- गोष्ट तशी चांगली 

या दशकातील हिंदी चित्रपटातील अनेक बदलांमधील एक म्हणजे, त्याच्या नावांनी चौकट मोडलीय. ( अर्थात दर्जा कमी-जास्त होणे स्वाभाविक आहे) आणि त्याच वेळेस काही नावे त्या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करतात. आनंद सुरापूर दिग्दर्शित 'द फकीर ऑफ व्हेनिस ' या नावाने कुतूहल जागे झालेच, पण त्यात फरहान अख्तर आणि अन्नू कपूर एकत्र असल्याने चित्रपटात नेमके काय बरे असेल याचे कुतूहल वाढले. विशेषतः फरहान अख्तर उगाच एखादा चित्रपट स्वीकारत नाही, म्हणूनच तर या चित्रपटात नेमके काय बरे असेल याकडे लक्ष होते. याचे मध्यवर्ती कथासूत्र सांगायचे तर, चित्रपट निर्मितीसाठी विविध प्रकारचे लहान मोठे  कलाकार आणि वस्तू यांची व्यवस्था करणाऱ्या आदि काॅन्ट्रॅक्टरला ( फरहान अख्तर) व्हेनिसच्या एका वेगळ्या कला प्रदर्शनासाठी एका साधुची गरज आहे. हा साधु तेथे मातीत स्वतःला गाडून घेऊन फक्त बाहेर नमस्कारापुरते हात ठेवेल. खूप शोधाशोध केल्यावर त्याला परिस्थितीने गांजलेला असा सत्तार अली ( अन्नू कपूर) सापडतो. व्हेनिसला गेल्यावर सुरुवातीला सर्व गोष्टी जुळून येतातही. अगदी सत्तारचे प्रचंड दारु पिणेही आदि सहन करतो. सत्तार हा कोणी अलौकिक साधुपुरुष आहे असा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/fakir-of-venice.jpg [postimage] => /2019/02/fakir-of-venice.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 10 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2540] => Array ( [PostID] => 8010 [post_title] => अमर शेख : एक बुलंद आवाज! [post_content] => [post_excerpt] => घे हिसकु या साऱ्या जमिनि, घे ब्रह्माचा अवतार. पहिले खा तू विष्णु होऊन जगुन जगाला तार. उघड नेत्र तो तिसरा भयंकर लालेलाल अंगार [post_shortcontent] => अंक- ललित, ऑक्टोबर १९६९ लेखाबद्दल थोडेसे : शाहीर अमर शेख यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या. क्लीनर,  गिरणी मजूर म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नंतर कामगार नेते म्हणूनही त्यांनी काम केले. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत  त्यांनी आपले शब्द, सूर अन्‌ आपला पहाडी आवाज यांच्या साहाय्याने महत्त्वाचे योगदान दिले. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय शाहीर’ या शब्दांत  गौरव केला होता. 'जरी जन्माने मुसलमान मी,अमर शेख भाई | महाराष्ट्र माझे घर ,मराठी माझी आई ' असे म्हणणाऱ्या अमर शेख यांचे २९ ऑगस्ट, १९६९ रोजी निधन झाले.  त्यानंतर वा. वि. भट यांनी ललित मासिकात ऑक्टोबर १९६९ मध्ये लिहिलेला अमर शेखांच्या आयुष्याचा, वाटचालीचा धावता आढावा घेणारा हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** ‘‘चले जाव! ऐतखाऊ उन्मत्त पशुंनो, जाव-जाव-चले जाव!’’ एक काळीसावळी, पुऱ्या उंचीची, सडसडीत बांध्याची मूर्ती हातात डफ घेऊन स्टेजवर उभी. काळ १९४०-४१. स्थळ- परळचे कामगार मैदान. सोगा सोडलेले पांढरेशुभ्र धोतर, अघळपघळ झब्बा, मानेपर्यंत रुळणारे बंडखोर काळेभोर केस-डोळे विलक्षण भावस्पर्शी आणि बोलके. वर उल्लेख केलेल्या गाण्याच्या ओळी जणू एखादा जोराचा शंखनाद हवेत घुमत राहावा तशा सबंध मैदानभर घुमत राहिल्या आणि एका क्षणातच जमलेला हजारोचा प्रेक्षकसमुदाय झपाटल्यासारखा ऐकत आणि पाहातच राहिला. ते गाणे लिहिणाऱ्या आणि गाणाऱ्या व्यक्तीचे नाव होते, अमर शेख. अमर शेख! पाच अक्षरी नाव. मुंबईच्या वर्गजागृत कामगारांचे आंतरिक जिव्हाळ्याचे नाते त्या नावाशी जडले ते तेव्हापासून. त्यामुळेच परवा अपघातात अ [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/अमरशेख.jpg [postimage] => /2019/02/अमरशेख.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Feb 2019 [post_author] => 1936 [display_name] => वा. वि. भट [Post_Tags] => इतिहास,ललित,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2541] => Array ( [PostID] => 7963 [post_title] => चोरून ऐकलेल्या मैफलींची मजा! [post_content] => [post_excerpt] => " जा मैफलींना जा. जमल्यास तिकिटासह. न जमल्यास तिकिटाशिवाय. पण मैफल इज ए मस्ट फॉर यू. " त्या मराठीमिश्रित इंग्रजी अंतर्संदेशाला प्रमाण मानून मग मी जीवनभर मैफली ऐकत राहिलो. [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद, जुलै २००९ लेखाबद्दल थोडेसे : चोरी-मारी, घुसखोरी,लबाडी, फसवणूक, खोटे बोलणे हे सगळे आपल्याला नकारात्मक वाटते ना? पण अशा गोष्टी करताना एखाद्या कलेचा साधक होण्याचा, उपासक होण्याचा किंवा रसिकत्वाची दांडगी हौस भागवण्याचा हेतू असेल तर? तर अनेकदा या गोष्टी माफ तर ठरतातच शिवाय त्यातून काहीतरी चांगले घडल्यावर हे कर्तृत्व आपल्या भूतकाळाचा एक अविस्मरणीय भागही वाटू लागतो. संगीतकार,वादक, संगीत समीक्षक अरविंद गजेंद्रगडकर यांनी एकेकाळी संगीत मैफली ऐकण्यासाठी केलेले हे उद्योग म्हणजे किश्श्यांची रंगलेली एक मैफलच आहे, तिचा आस्वाद जरूर घ्या. ********** खरा वाचक वाटेल ते करून वाचतच राहतो. वाटेल ते म्हणजे काय करावं याविषयी ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांनी काही मार्गदर्शक सूत्रंपण सांगितली आहेत. मूळच्या इंग्रजी भाषेतल्या त्या त्रिसूत्रीचा मतितार्थ एवढाच की,“तुम्हांला वाचायचं आहे ना? मग पुस्तक विकत घ्या, ते जमतं नसेल तर मग उसनं मागून घ्या, हेही जमत नसेल तर खुश्शाल चोरी करा, पण वाचत राहा.” ‘चोरी कधी करू नये’ अशी शिकवण देणाऱ्या आपल्या समाजाला हा चोरीचा संदेश रुचला कसा आणि पचला कसा याचं आश्चर्य वाटतं! कारण या संदेशानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्याचं किंवा त्याविरुद्ध कुणी आंदोलन केल्याचं आणि ते अपरिहार्यपणे हिंसक बनल्याचं उदाहरण माझ्यातरी ऐकिवात नाही. याला एक कारण असं असावं, की हा मूळचा संदेश इंग्रजीत होता आणि आमच्या लहानपणी असा समज होता, की जे छापून येतं ते बरोबरच असतं आणि त्यातून ते इंग्रजीत असेल तर मग विचारायलाच नको! एकूण काय, की काही बाबतीत चोरी करायला हरकत नाही, असा इंग्रजी संदेश माझ्या मनावर लहानपणीच कोरला गेला. आणखीही काही इं [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/फिचर.jpg [postimage] => /2019/02/फिचर.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Feb 2019 [post_author] => 1931 [display_name] => अरविंद गजेंद्रगडकर [Post_Tags] => अंतर्नाद,दीर्घा,अनुभव कथन,संगीत रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2542] => Array ( [PostID] => 8447 [post_title] => बॉम्बे'ने दिलेला विश्वास [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

मणिरत्मनच्या ‘बाँबे’ने मात्र मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटात प्रायोगिकतेच्या वाटा खुल्या केल्या. त्याचे दृश्यात्मक रूप बदलून टाकले. प्रत्येक दृश्य चौकटीला सौंदर्य बहाल करता येते याचा धडा दिला. प्रत्येक प्रसंग, घटना,संवादांमधून उकलून सांगण्याची गरज नसते हे शिकवले. श्रीकांत बोजेवार यांनी  या चित्रपटाचे इतिहासातील स्थान सांगताना केलेले विश्लेषण-

अंक - साप्ताहिक साधना ऑगस्ट २०१४

बॉम्बे'ने दिलेला विश्वास

वेगवेगळ्या बदलांचे इतिहास आपण वाचत असतो, पाहात असतो. त्या इतिहासाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कधीकाळी जे काही घडले, त्याचा लिहिणाऱ्या, सांगणाऱ्या व्यक्तीला जाणवलेला, समजलेला अर्थ ती आपल्याला सांगत असतो. त्या इतिहासाच्या इतर बाजू समजून घेण्याचे पर्याय आपल्याला प्रत्येकवेळी उपलब्ध असतातच असे नाही. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला कलाटणी देणारा एक क्षण, एक चित्रपट आणि त्या चित्रपटाने घडवलेला इतिहास पाहण्याचे भाग्य लाभले ते ‘बाँम्बे’ या चित्रपटामुळे. इतिहासाचा अभ्यास करता करता, इतिहासाचा साक्षीदारच होण्याचा योग यावा हा केवढा सुदैवविलास? या इतिहासाची चाहुल ‘बाँबे’ च्या आधीच कशी लागली होती, त्याचे सूतोवाच केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मी लोकसत्तात नुकताच चित्रपटांची परीक्षणे (किंवा समीक्षणे) लिहू लागलो होतो, तेव्हाची गोष्ट. ‘रोझा’ नामक चित्रपटांचा प्रेस शो (पत्रकारांसाठी असलेला, छोट्या थिएटरमध्ये होणारा खास खेळ ) होता. त्याच्या निमंत [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/bombay1.jpg [postimage] => /2019/02/bombay1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 07 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2543] => Array ( [PostID] => 8395 [post_title] => कुणी थिएटर देताय का थिएटर..... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

कुणी थिएटर देताय का थिएटर.....

भाई चा पूर्वार्ध, ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘उरी’, त्या आधीचा ‘सिम्बा’, २५ जानेवारीला आलेले ठाकरे, मणिकर्णिका फेब्रुवारी महिन्यातही सिनेमागृहात ठाण मांडून असताना १ फेब्रुवारी रोजी चार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मी पण सचिन, सर्व लाईन व्यस्त आहेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेता धप्पा आणि युथ ट्युब त्याच बरोबर काही हिंदी, तमीळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी असे जवळपास डझनभर सिनेमे प्रदर्शित झालेत. त्यामुळे थिएटर्स मिळणे मुश्किल झाले आणि शुक्रवारी वर्तमानपत्रात चित्रपटाच्या जाहिराती खाली झळकलेले थिएटर्स आणि त्याचे खेळ शनिवारी अचानक गायब झाले. वर्तमानपत्र वाचून थिएटरवर गेलेल्या प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली. बुक माय शो ह्या वेबसाईटवरून बुकींग करू पाहणाऱ्या प्रेक्षकांना ठराविक थिएटर्सवर बुकींग करताना अडचणी निर्माण झाल्या. एकूण काय तर, २४ तास आधी ॲडव्हान्स बुकिंग नाही झाली म्हणून थिएटर्स मालकांनी नियोजित खेळ रद्द करून, त्यातल्या त्यात चांगल्या चालणाऱ्या चित्रपटांचे खेळ लावले. मग ह्यात बळी गेला तो १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांचा! कारण, उरी, मणिकर्णिका आणि ठाकरे ह्यांना तिकीटबारीवर अजुनही प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. त्यामुळे चालो अथवा न चालो, किमान [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/me-pan-sachin.jpg [postimage] => /2019/02/me-pan-sachin.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 05 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2544] => Array ( [PostID] => 8319 [post_title] => सेन आणि नॉनसेन्स [post_content] => [post_excerpt] => माझा विश्वासच बसला नाही. मी आ वासून पाहातच राहिलो. विजोड जोडपी मी बरीच पाहिली होती. पण कोणत्याच अंगाने अनुरूप नसलेलं दांपत्य प्रथमच पाहिलं. [post_shortcontent] => स्विडनमध्ये राहणारे बंगाली कुटुंब … टोपोब्रत,मोनोबेग अशी नावे… भारतातून व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्या कंपनी प्रतिनिधीला चक्क पाच किलो वांगी आणायची विनंती … भारतीय कौटुंबिक परंपरा आणि पध्दती याचे गोडवे गाणारी स्विडीश महिला आणि स्विडनच्या रोखठोक,वैयक्तिक अवकाश जपणाऱ्या,कौटुंबिक गोंधळात न अडकणाऱ्या व्यवस्थेच्या प्रेमात पडलेली तीची बंगाली जाऊ … किस्त्रीमच्या दिवाळी अंकातील  सेन आणि नॉनसेन्स या लेखामध्येमध्ये शरद वर्दे त्यांच्या खुसखुशित शैलीत एका काहिशा विक्षिप्त कुटुंबाचे दर्शन घडवतात. अंक -  किस्त्रीम दिवाळी २०१८ शरद वर्दे  शरद वर्दे यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविधांगी व्यवस्थापन केले. त्या निमित्ताने तीन दशकांहून अधिक काळ यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांत सतत भ्रमण केले.  विविध क्षेत्रातील विदेशी व्यावसायिकांना खूप जवळून निरखले. मान्यवर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.झुळूक अमेरिकन तोर्‍याची या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचा श्रीपादकृष्ण कोल्हटकर व आचार्य अत्रे राज्य पुरस्कार देऊन गौरवले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रसिद्ध केलेली डॉ. शरद वर्दे यांची  पुस्तके झुळूक अमेरिकन तोर्‍याची (चौथी आवृत्ती) फिरंगढंग (तिसरी आवृत्ती) राशा (दुसरी आवृत [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Kistrim.jpg [postimage] => /2019/02/Kistrim.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Feb 2019 [post_author] => 1717 [display_name] => शरद वर्दे [Post_Tags] => समाजकारण,किस्त्रीम,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2545] => Array ( [PostID] => 8356 [post_title] => केरळमधील धिंगाणा सर्वस्वी अयोग्य [post_content] => [post_excerpt] => केरळमधील सत्तासंघर्षाचा धिंगाणा हा सार्वकालिक आहे... [post_shortcontent] => अंक : रोहिणी,  जुलै १९५९ लोकशाहीवर संपूर्ण विश्र्वास असलेल्या भारतांतील एका राज्यांत सध्या राजकीय धिंगाणा चालू आहे. भारताचे नेतृत्व हे लोकशाहीनिष्ठ आहे अशा वेळी या धिंगाण्यास वेळीच आवर घातला गेला नाही तर तो भारतास फार मोठा धोका आहे. केरळमध्ये या लोकशाहीचा जो उघड उघड खून पाडण्यांत येत आहे, त्याला त्या राज्यांतील सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. एकटे सरकार किंवा विरोधी पक्ष यांना वेगवेगळा दोष न देता उभयतांना दोषी धरण्यावाचून गत्यंतर नाही, अशी येथील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी सर्व पक्षांच्या भारतीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या विघातक प्रवृत्तीस आळा घातला नाही तर ते लोण कोठपर्यंत जाईल, याची कल्पना करवत नाही. ******** भारतातील इतर राज्यांत काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकाररुढ असतांना केरळमध्ये कम्युनिस्टांची राजवट असणे यांत तसे फारसे वैषम्य वाटण्याचे खरे कारण नाही. उलट त्यामुळे भाराताचा लोकशाहीवरील विश्र्वास जास्त परिणामकारक ठरतो. परंतु केरळमध्ये जे घडत आहे ते फार विचित्र आहे. कम्युनिस्टांची अशी मनीषा प्रत्ययास येते की आता एक राज्यांत आपले आसन स्थिर झाल्यानंतर हळुहळू आपण हातपाय पसरण्यास हरकत नाही. या त्यांच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांची जी वागण्याची पद्धत व कार्यपद्धती आचरणांत आणली जात आहे ती सर्व साधारण जनतेस मानवणारी नाही. दहशतवादाचा आश्रय घेतल्यावाचून आपणांस राज्य यशस्वी करतांच येणार नाही अशी त्यांची समजूत नव्हे तर खात्री आहे. केरळमधील इतर पक्षही मोठे राष्ट्रप्रेमी आहेत असे नाही. तेथील ख्रिश्र्चन जमात आणि मुस्लिम लीग यांना भारताविषयी किंवा केरळविषषयी काडीचेही प्रेम असण्याचे कारण नाही. पण त्यांच्या ममनोदारणेचा विचार न करता काँग्रेसवाले त्यांच्या गळ्यां [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/keral.jpg [postimage] => /2019/02/keral.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Feb 2019 [post_author] => 1901 [display_name] => वसंत काणे [Post_Tags] => राजकारण,रोहिणी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2546] => Array ( [PostID] => 8367 [post_title] => 'धप्पा' – पहायलाच हवा! [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] =>

सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

धप्पा – पहायलाच हवा!

इराणमध्ये खोमेनी राजवटीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली तेव्हा तिथल्या सर्जनशील कलावंतानी लहान मुलांना चित्रपटाची मध्यवर्ती पात्रे बनवली. लहान मुलांच्या भावविश्वाचं चित्रण करता करता तिथल्या समाजातील विषमता, स्त्रियांचं दुय्यम स्थान, भ्रष्टाचार या विषयांना नकळतपणे अधोरेखित केलं. माजिद माजिदी, जाफर पनाही यांच्या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा लहान व पौगंडावस्थेतील मुलं असूनही हे चित्रपट बालिश झाले नाहीत.प्रौढ प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य या चित्रपटांमध्ये होतं. निपुण धर्माधिकारीचा धप्पा पाहताना इराणी चित्रपटांच्या परंपरेची आठवण येते. धप्पाची ट्रिटमेंट इराणी चित्रपटांसारखी नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या टिंग्या, एलिझाबेथ एकादशी या चित्रपटांवर इराणी चित्रपटांचा असलेला प्रभाव धप्पा वर नाही मात्र लहान मुलांची गोष्ट सांगता सांगता सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर टोकदार भाष्य करण्याची शैली यात मात्र बरचसं साधर्म्य आहे. धप्पाची गोष्ट पुण्यातील एका हाऊसिंग सोसायटी मध्ये घडते. इंग्रजी माध्यमात शिकणारी, उच्च मध्यमवर्गीय घरातील ही मुलं त्यांच्या वयाला साजेशा उचापती करतात. चेत्या, मिहिर, ऋत्विक, आदित्य, शारवी या बच्च [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/Dhappa-poster.jpg [postimage] => /2019/02/Dhappa-poster.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 03 Feb 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2547] => Array ( [PostID] => 8321 [post_title] => दिलबरो [post_content] => [post_excerpt] => शाळा हे तुमच्या करियरचं आणि भवितव्याचं पहिलं पाऊल आहे दोस्तांनो! ते गांभीर्याने घ्या. [post_shortcontent] => 'उडता पंजाब’, 'राजी’ अशा आशयघन चित्रपटांत उत्तम अभिनय केलेली अभिनेत्री आलिया भट्ट या लेखातून आपल्याशी संवाद साधत आहे. ज्या भाषेत आणि भावनेतून ती 'वयम्’शी बोलली, त्याच पद्धतीने पूजा सामंत यांनी ते शब्दांकित केलंय. 'राजी’ चित्रपटात तिच्यावर चित्रित झालेलं एक छान गाणं आहे.. लग्न होऊन सासरी जाणारी 'सहमत’ तिच्या लाडक्या बाबांना म्हणते- 'ऊँगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, देहलीज़ ऊँची है ये पार करा दे’ म्हणजे, तुम्ही जसं मला पहिलं पाऊल टाकायला शिकवलंत, तसंच तुमचं मार्गदर्शन मला कायम लागणार आहे. मोठी आव्हानं पेलायची आहेत मला, त्यासाठी तुमचा आधार हवाय!’ वडिलांबद्दल कृतज्ञता पाळणारी आणि त्यांचे आशीर्वाद मागणारी ही मुलगी प्रत्यक्ष जीवनातही असाच कृतज्ञताभाव मनात बाळगते. या संवादात हेच तर ती आपल्याला सांगतेय... माझं टोपणनाव काय आहे, ठाऊक आहे तुम्हांला? एनी गेसेस? 'आलू’. हो, मी मॉम-डॅड साठी 'आलू’ आहे... आलियाचा शॉर्ट फॉर्म- आलू! हसू नका. मी माझ्या लहानपणी खूप गोल गरगरीत होते, अगदी तुमच्या फेव्हरेट बटाट्यासारखी! आजही डॅड मला 'आलू’ हाक मारतात. ते मला खूप गोड वाटतं, त्यांच्या तोंडून 'आलू’ ही हाक ऐकणं! मित्रांनो, मी शाळेत असतानाची एक गंमत सांगावीशी वाटते. मी मुंबईतल्या जुहू भागातील 'जमनाबाई नरसी’ शाळेत शिकलेय. मला शाळा आवडत नसे, याचं एक मुख्य कारण म्हणजे, शाळा सकाळी सात वाजता असे. सात वाजता शाळा गाठायची म्हणजे मला सकाळी सहा वाजता उठणं भाग होतं. आईलाह [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Alia-Bhatt-3.jpg [postimage] => /2019/01/Alia-Bhatt-3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Feb 2019 [post_author] => 1877 [display_name] => पूजा सामंत [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 528 [ParentMagzineName] => वयम् [ParentMagzineNameEnglish] => wayam ) [2548] => Array ( [PostID] => 8004 [post_title] => उपहारगृह चालविण्याचा बिकट धंदा... [post_content] => [post_excerpt] => या व्यवसायाकडे केवळ खूप पैसे मिळविण्याचा व्यवसाय या दृष्टीने मी प्रथमपासूनच पहात नाही. ही एक प्रकारची समाजसेवा आहे [post_shortcontent] => अंक : पुरुषार्थ, १९५६ लेखाबद्दल थोडेसे : एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस,  तेव्हा हॉटेलमध्ये जेवणे हे उथळपणाचे आणि थिल्लरपणाचे समजले जात होते तेव्हा हॉटेलव्यवसाय करणारांकडे कुठल्या नजरेने पाहिले जात असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हॉटेलात जेवणाला त्याकाळी शौक म्हटले जायचे आणि लोकांचे हे शौक पुरवणारे अर्थातच तुच्छ समजले जात. या 'बाहेरख्याली'पणाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. शहरांमधून तर शनिवारी-रविवारी रात्री घरी काही रांधायचे नाही असा नियम आहे की काय असे वाटण्याजोगी स्थिती असते. परंतु उपाहरगृहांना हे स्टेटस प्राप्त होण्यास बरीच वर्षे जावी लागली. सुरूवातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी या व्यवसायासाठी झोकून दिले होते त्यात नरहरी गंगाधर  वीरकर हे गृहस्थ होते. त्यांना पुढे यात यश, सन्मान, मान मरातब सर्वकाही काही मिळत गेले. त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली. १९५६ साली 'पुरुषार्थ' या मासिकात त्यांनी लिहिलेल्या या लेखातून त्यांचा हा संघर्ष त्यांनी फारच उत्तमरित्या सांगितला होता. ********** माझा व्यावसायिक ध्येयवाद (मूळ शीर्षक) स्वतःजवळ भांडवल नाही, पत्करलेल्या व्यवसायावर मोठ्ठा कर्जाचा बोजा-अशा एक ना दोन, सामान्य माणसाला नाऊमेद करून त्याचे धैर्य खचविणाऱ्या अडचणींचे पर्वतच जणु माझ्यासमोर उभे होते! ‘पुरुषार्थ’ मासिकाच्या ‘आत्मकथा खास अंका’साठी मी माझी आत्मकथा द्यावी अशी विनंती करण्यासाठी त्या मासिकातर्फे माझे स्नेही व अनुभवी वृत्तपत्रव्यवसायी श्री. काशिनाथपंत ताम्हनकर मजकडे आले, त्यावेळी मला आश्चर्य वाटले! कारण हॉटेल, खाणावळ, उपहार-गृह यासारखे व्यवहार करणाऱ्यांकडे आपला समाज अद्यापही तुच्छतेने पहा [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/33038325_191539575009397_9123154073128796160_n.jpg [postimage] => /2019/02/33038325_191539575009397_9123154073128796160_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Feb 2019 [post_author] => 1884 [display_name] => नरहरी गंगाधर वीरकर [Post_Tags] => पुरुषार्थ,उद्योगविश्व,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2549] => Array ( [PostID] => 7961 [post_title] => अचूक मर्मप्रहारमय लेखणीचा धनी-आलमगीर [post_content] => [post_excerpt] => बावडेकर उत्तम ललित लेखक होते, वृत्तपत्र व्यवसायाला त्यांनी वाहून घेतलं नसतं तर एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून ते गाजले असते... [post_shortcontent] => टोपण नावाने विनोदी किंवा टीकात्मक लिखाण करण्याची मराठीत मोठी परंपरा आहे. आलमगीर या नावाने विविधवृत्त या साप्ताहिकात अशा पद्धतीचे राजकीय सामाजिक लिखाण दीर्घकाळ करून चंद्रकांत बावडेकर यांनी मोठाच लौकीक प्राप्त केला होता. त्यांनी अनेक लेखक घडवले. पुढे विविधवृत्त सोडून त्यांनी आलमगीर नावाचे मासिकही काढले. बावडेकरांमध्ये शालेय वयापासूनच बंडखोर वृत्ती, धडाडी, टोकदार लिखाण करण्याची क्षमता होती. १९ जानेवारी १९७६ रोजी त्यांचे निधन झाल्यावर सह्याद्री या साप्ताहिकात दीर्घलेख लिहून हरिभाऊ हर्षे यांनी बावडेकरांचे लिखाण, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आयुष्य यावर उत्तमरित्या भाष्य केले होते-त्यात ते म्हणतात- ‘ आपल्या शंभर शब्दांगणिक एक शब्द या परिमाणांत बोलणारा, लोचनांनी स्मित करणारा आणि खाकी विड्या ओढणारा हा ‘आलमगीर’ रस्त्यांतून वावरतांना अथवा आपल्याशीच एकांतात कधी तरी अब्दुल करीमखांच्या लोकप्रिय ठुमरीची एखादी उत्स्फूर्त गोड लकेर मधूनच वातावरणात सोडून द्यायचा.’ – तोच हा लेख. ********** ‘करायला गेलो एक-’ या आमच्या क्लबतर्फे झालेल्या नाटकांतल्या माझ्या नायकाच्या भूमिकेनं प्रभावित होऊन सर्वश्री बाबूराव कामत आणि एम.पी. मोंडकर (DRI officer) या दोघांनी ‘हरिभाऊ’ असं माझं नामाभिधान केलं, त्यापैकी बाबूराव कामतांचा लेखक म्हणून बावडेकरांच्याबरोबर परिचय झाला होता... कामतसाहेबांच्या प्रकृतीसंबंधी आपुलकीचा जिव्हाळा व्यक्तवून बावडेकरांनी मला लिहिलं होतं... “...मीही ५ मे १९७५ रोजी पहाटे पांच वाजता असंच प्रस्थान ठेवलं होतं व परमेश्वरचिंतन करत तयार राहिलो होतो. पण नंतर डॉक्टरांच्या उपचारानं पुन्हा बरा झालो. डॉक्टर हे धन्वंतरी नसतात अथवा मानव हा अमर नसतो. माझं कार्य मी चांगल्या प्रकारे क [post_status] => publish [postmainimage] => /2019/02/बावडेकर.jpg [postimage] => /2019/02/बावडेकर.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Feb 2019 [post_author] => 1878 [display_name] => हरीभाऊ हर्षे [Post_Tags] => सह्याद्री,मराठी नियतकालिक,मराठी नियतकालिकांचा इतिहास,व्यक्तिविशेष,हरीभाऊ हर्षे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2550] => Array ( [PostID] => 8274 [post_title] => नलिनी जयवंतचे लग्न आणि ज्वेलथीफचा सीक्वेल... [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => 'सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, स्थूल व कृशहिन् वय चौदाची' अशी देखणी बायको हवी, हे अनादी कालापासून चालत आलेले आहे. नलिनी जयवंत अगदी  तशीच होती. पण तिच्या लग्नाची, सिनेमाची आणि यशाची गाथा प्रत्यक्ष चित्रपटाहूनही अधिक रंगतदार आहे.... फिल्म आर्काइव्हजमध्ये आज नलिनीच्या यशाचे रहस्य आणि चित्रस्मृतीमध्ये ज्वेलथीफच्या सीक्वेलची आठवण- तिचे लग्न मोडले आणि सिनेमाचा संसार फुलला... पूर्वीच्या काळात आपली भावी पत्नी कशी असावी याचे सुरेख वर्णन देवलांच्या "शारदा" या नाटकात पहायला मिळते.  'सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, स्थूल व कृशहिन् वय चौदाची' ही गेल्या शतकातील स्त्री सौंदर्याची व्याख्या होती.  हे वर्णन चपखलपणे शोभुन दिसेल अशी नलिनी जयवंत अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी नॅशनल स्टूडियोच्या "राधिका" चित्रपटाद्वारे पडद्यावर आली. नलिनी मुळची गिरगावातली, लॅमिंग्टन आणि त्रिभुवन रोडच्या कोपऱ्यावर ती रहात असे.  मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबातील तरुण मुलींनी सिनेमासारख्या बदनाम व्यवसायात काम करणे,  हे त्या काळी शिष्टसम्मत नव्हते. तरीही गिरगावातील चक्क पाच नलिनी काहीना काही कारणानी सिनेव्यवसायात होत्या, नलिनी तर्खड, नलिनी नागपुरकर, नलिनी बोरकर, नलिनी ढेरे व नलिनी गुप्ते आणि नंतरच्या काळात नलिनी सराफ ( सीमा) व नलिनी चोणकर यादेखील  आल्या. नलिनी जयवंत ही प्रार्थना समाजजवळील राममोहन राॅय  शाळेची १९३३ ते १९४० या काळातील विद्यार्थिनी! जेष्ठ रेडिओ आर्टिस्ट बाळ कुरतडकर त्या वेळच्या आठवणी सांगत असत . बाळसुद्धा राममोहनचे विद्यार्थी,  नलिनीला [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/nalinijaywant1.jpg [postimage] => /2019/01/nalinijaywant1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 31 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2551] => Array ( [PostID] => 8278 [post_title] => शांत झालेला ज्वालामुखी [post_content] => [post_excerpt] => आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा. [post_shortcontent] =>

खऱ्या अर्थाने पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन १६ ऑगस्ट रोजी झालं. देशानं आदल्याच दिवशी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता.

वाजपेयींचे मंत्रिमंडळातले खंदे (आणि विश्वासू) सहकारी जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, २९ तारखेला झालं. प्रजासत्ताक दिन साजरा होऊन तीनच दिवस झालेले. पण सोहळा अजून पूर्ण संपलेला नाही. या सोहळ्याचा समारोप आजच्या‘बीटिंग रीट्रीट’ कवायतीनं होत असतो. ‘बीटिंग रीट्रीट’ लष्करी परंपरा आहे. युद्ध संपवून, शस्त्र म्यान करून सैनिक सूर्यास्ताला आपल्या छावणीत परततात, त्या वेळचं संचलन. याच दिवशी आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा.

जॉर्ज फर्नांडिस नावाच्या लढवय्यानं शस्त्र कधीच म्यान केलं होतं. त्याच्या लढायाही संपल्या होत्या. त्याची जाणीव त्यालाही नसावी. नियतीनंच हे केलं होतं. हजारो लोकांना संमोहित करणाऱ्या या नेत्याला स्मृतिभ्रंशाच्या विकारानं कधीचं ताब्यात घेतलं होतं. जॉर्ज फर्नांडिस बरीच वर्षं सार्वजनिक जीवनापासून लांब गेले होते. त्यांचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस ३ जून रोजी झाला. त्यानिमित्त आठवण निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्या दिवशी.

‘शायनिंग इंडिया’ची घोषणा फसली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्रातलं सरकार गेलं. त [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/George3.jpg [postimage] => /2019/01/George3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Jan 2019 [post_author] => 1873 [display_name] => सतीश कुलकर्णी [Post_Tags] => राजकारण,मृत्युलेख​,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2552] => Array ( [PostID] => 7784 [post_title] => एक रहस्यकथा आणि तिच्या आस्वादनातले रहस्य [post_content] => [post_excerpt] => चापेकने आपल्या लेखनातून हुकूमशाही, क्रौर्य, माणुसकीची मुस्कटदाबी यांविरुद्ध सतत आवाज उठवला. झेक साहित्याच्या भाषेला लोकाभिमुख करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. [post_shortcontent] => लेखाबाबत थोडेसे : लेखक, त्याची कथा आणि वाचकांना ती कथा समजावून सांगणारा समीक्षक यातून साहित्य व्यवहार आकाराला येतो. अनेकांना वाटत असतं की वाचकाला कथा समजावून सांगायची काय गरज आहे? परंतु एखादी कथा ही केवळ कथा नसते तर ती त्या लेखकाच्या एकूण साहित्य संपदेचा भाग असते. त्या लेखकाची विचार करण्याची पद्धत समजल्याशिवाय त्याची कथा कळत नाही. समीक्षक ती समजावून सांगतो. चापेक हा झेक भाषेतील लेखक त्याच्या वैशिष्टयपूर्ण रहस्य-गुन्हेगारी कथांसाठी प्रसिद्ध होता. पाश्चात्य साहित्याचे, चित्रपटांचे आस्वादक,अभ्यासक विजय पाडळकर यांनी चापेकच्या कथांचे विश्लेषण करण्यासाठी त्याची एक कथाच निवडली. ती अनुवादित कथा आणि  पाडळकरांनी केलेले तिचे विश्लेषण दोन्ही इथे दिले आहे आणि ते अवाक करणारे आहे. एक वेगळाच अनुभव देणारे आहे... अंतर्नाद अंकात प्रसिद्ध झाला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** अंक :अंतर्नाद The task of the writer is to deepen the mystery rather than to resolve it. -Flannery O’Connor मानवी अस्तित्वाभोवती गुढाचे जे काळोखे आवरण आहे, ते भेदण्याचा, आणि अस्तित्वाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न लेखक करतात. महान कलावंतांना गुढाचे आकर्षण असण्याचे एक कारण म्हणजे अप्राप्याचा शोध हे यांना नेहमीच आव्हान वाटते. अशा लेखकांपैकी करेल चापेक हा विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ झेक लेखक. तो मुख्यत्वेकरून एक विज्ञानकथाकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याने विविध प्रकारांचे लेखन केले आहे. त्याने कथा लिहिल्या, नाटके लिहिली, लेख लिहिले, समीक्षालेखनही केले. ‘Robot’ हा शब्द त्यानेच निर्माण केला. मग तो जगभर प्रचलित झाला. पहिल्या महाय [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/5434465_karel-capek-spisovatel-v0.jpg [postimage] => /2019/01/5434465_karel-capek-spisovatel-v0.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => padalkar [post_date] => 30 Jan 2019 [post_author] => 30 [display_name] => विजय पाडळकर [Post_Tags] => अंतर्नाद,कथा,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2553] => Array ( [PostID] => 8214 [post_title] => ऑस्कर पुरस्कार, महोत्सवातले सिनेमे आणि 'भाई'चा दुसरा भाग [post_content] => [post_excerpt] => आपल्यासाठी महत्वाचे आहे ते या महोत्सवात दाखल होणारे, अगदी सकारात्मक चर्चा होणारे चित्रपट प्रदर्शित कधी होणार? [post_shortcontent] =>

दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

महोत्सवातील चित्रपट, प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत..... तशी ही वस्तुस्थिती ( की दुखणे?) नवीन नाही, पण आता एकूणच चित्रपट महोत्सव आणि चित्रपट निर्मिती वाढल्याने त्याचे अस्तित्व वारंवार अधोरेखित होतेय. याच जानेवारी महिन्यात लहान मोठे असे मराठी चित्रपटाला प्राधान्य देणारे तीन महोत्सव पार पडले. पुणे शहरातील पिफचे हे सतरावे वर्ष होते, औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय चित्रपट अलिकडेच सुरु झालाय, पण लक्षवेधक आहे, अंबरनाथ चित्रपट महोत्सवही अलिकडचाच असून त्याला यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतून कमालीचा  उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसे पाहिले तर, अलिकडे वर्षभर कोणता ना कोणता चित्रपट महोत्सव सुरुच असतो. अगदी आखाती देश, सिंगापूर असा विदेशातही मराठी चित्रपट महोत्सव सुरुच असतो. त्यात महोत्सव किती आणि इव्हेन्टस किती हा वादाचा मुद्दा आहे. ट्रॉफीजशिवाय एकही सिनेमावाला राहणार नाही, असे अशा महोत्सवाचे भन्नाट आणि भरभरून पिक आलेय. आपल्यासाठी महत्वाचे आहे ते या महोत्सवात दाखल होणारे, अगदी सकारात्मक चर्चा होणारे चित्रपट प्रदर्शित कधी होणार? राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळात सेन्सॉर संमत झालेले चित्रपट दाखल करुन घ्यावेत असा नियम आहे, त्यामुळे अनेकदा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांना पुरस्कार मिळतात. अगदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट, कासव, रिंगण  यांच्याबाबत हेच झाले.  हे प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याना पुरस्कार प्राप्त झाले आणि या मग या चि [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Roma.jpg [postimage] => /2019/01/Roma.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 29 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2554] => Array ( [PostID] => 8225 [post_title] => सांजवेळची स्वप्ने [post_content] => [post_excerpt] => पण काही जणांची सांजवेळ निरवानिरवीची नसते, नवनवी स्वप्ने फुलवण्याची असते. [post_shortcontent] => अंक - अंतर्नाद, जानेवारी २०११ ऑगस्ट २००९च्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादहून एक पत्र हाती आले. उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव टाइप केलेले होते - सी.डी. देशमुख. ‘हे’ ‘ते’ नव्हेत याचे भान होतेच, पण तरीही पत्राने लक्ष वेधून घेतले. मे २००९च्या अंतर्नादमधील डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांचा ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... एक मुक्त चिंतन’ हा लेख खूप आवडल्याचे पत्रात सुरुवातीलाच लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचे-समाजसेवकांचे-राजकारण्यांचे स्वत:ला आलेले कटू अनुभव विशद केले होते. ते लिहिता लिहिताच स्वत:ची जीवनकहाणीही देशमुखांनी मांडली होती. स्वत:ची कौटुंबिक पार्श्वभूमी, ब्रुक बॉंड या चहाच्या कंपनीत भारी पगारावर केलेली विक्री-अधिकाऱ्याची नोकरी, नंतर ती सोडून अनंत भालेरावंच्या ‘मराठवाडा’ दैनिकात विनावेतन केलेले काम, ‘मराठवाडा’ का बंद पडले याची कारणमीमांसा, नंतर केलेले प्लॉटविक्री-शेती-अभ्यासिका इत्यादी व्यवसाय, त्यांत मिळवलेले उज्ज्वल आर्थिक यश, प्रभाकर झरकर या बालमित्राने दिलेल्या भेटवर्गणीमुळे अंतर्नाद मासिकाशी झालेला परिचय, आणि आता वयाची पंच्याहत्तरी उलटल्यावर साहित्यक्षेत्रात काहीतरी करायची तीव्र इच्छा या सगळ्याची विस्तृत माहिती त्या आठ पानी टंकलिखित पण अत्यंत प्रांजळपणे लिहिलेल्या पत्रात होती. अशी पत्रे एकूण दुर्मिळच. साहजिकच देशमखुांविषयी एक आदरमिश्रित आपुलकी मनात निर्माण झाली आणि नंतरच्या प्रत्येक प्रत्यक्ष भेटीत ती दृढावत गेली. त्या सर्वच भेटींचा तपशील देत बसत नाही, पण त्या सगळ्यातून साकारलेल्या एका अभिनव योजनेविषयी लिहायला हवे. उपरोक्त पत्रानंतर देशमुख साताऱ्याला दाभोळकरांकडे एक दिवसाच्या मुक्कामासाठी गेले. (दाभोळकरांच्या बंगल [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/library.jpg [postimage] => /2019/01/library.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 28 Jan 2019 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव कथन,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2555] => Array ( [PostID] => 8204 [post_title] => ठाकरे-- दिग्दर्शनीय प्रभावी मांडणी [post_content] => [post_excerpt] => या चित्रपटातील राजकीय गोष्टींतील तत्थ कितपत योग्य आहे हे मात्र राजकीय अभ्यासक सांगू शकतील. [post_shortcontent] =>

सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

ठाकरे-- दिग्दर्शनीय प्रभावी मांडणी

आपल्याकडचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चरित्रपट म्हणजे रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित 'गांधी '( १९८२) , पण तो तर विदेशी दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मूळ इंग्रजी चित्रपट त्यासह हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाला.  तर आपल्याकडे चरित्रपटांची संकल्पना रुजायला बराच काळ जावा लागला. हे दशक यावे लागले.   'ठाकरे ' पडद्यावर येईपर्यंत असे चरित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झालेत हे वास्तव आहे. काही चरित्रपटांचा विचकाही झाला. उदाहरणार्थ अझर. अर्थात, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा चित्रपट म्हणजे चित्रपट मालिकाच निर्माण करावी लागेल इतका आणि असा त्यांचा दीर्घ आणि गुंतागुंतीचा  प्रवास आहे. सर्वप्रथम व्यंगचित्रकार आणि मग राजकारणाबरोबरच पत्रकारीता, व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक आणि कालांतराने दैनिक सामनाचे संपादक, चित्रपट आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते, सांस्कृतिक क्षेत्राचे भान, देश विदेशातील घटनांवर लक्ष असेच अशा असंख्य गोष्टी आणि त्यातही काही गोष्टींवरून वाद वगैरे सगळेच एका चित्रपटात सामावणे शक्यच नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन यात १९६० ते १९९५ या काळातील 'ठाकरे ' यांचा प्रवास असेल हे स्पष्ट होत होतेच. मध्यवर्ती स [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Thackeray1.jpg [postimage] => /2019/01/Thackeray1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 27 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2556] => Array ( [PostID] => 7782 [post_title] => अर्नाळकरी रहस्याचा असाही उलगडा... [post_content] => [post_excerpt] => खास रहस्यवाचकांसाठी ना.वि. काकतकरांनी रहस्यरंजन हे स्वतंत्र मासिक काढले, ज्यात भल्याभल्यांनी रहस्यकथा लिहिल्या. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा एक होते. [post_shortcontent] => इंग्रजी रहस्यकथा, भयकथा वाचून त्याला देशी आंगडं-टोपडं चढवण्याचा मोह भारतीय लेखकांना गेली अनेक दशके पडतो आहे. ताज्या दमाचे लेखक ह्रषिकेश गुप्ते सध्या अशाच काही आरोपांचा सामना करत आहेत. परंतु मराठीतले बहुप्रसवी रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांनी आपल्या अशा प्रकारांची कबुली देताना कधी का कू केले नाही. अर्नाळकरांच्या निवडक कथांचे जाडजूड संकलन सतीश भावसार यांनी केले होते ते दोन वर्षांपूर्वी राजहंसने प्रकाशित केले. सतत साहित्य वर्तुळात वावरणारे रविप्रकाश कुलकर्णी यांना त्या निमित्तानं अर्नाळकरांचा  रहस्यरंजन या मासिकाचं रुपडं बदलण्यास कारणीभूत ठरलेला एक धमाल किस्सा कळला, तो काय होता हे वाचणं हासुध्दा तेवढाच रंजक अनुभव आहे- रहस्याचा उलगडा आणि आलेले नवे वळण ! (मूळ शीर्षक) मुखपृष्ठकार सतीश भावसार यांच्या मुलीचं – सानिकाचं दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न झालं. आता हे सांगण्याच कारण वेगळंच आहे. सदर लग्नाला डोंबिवलीसारख्या ठिकाणी ‘मौज’च्या भागवतांपासून ते ‘राजहंस’च्या माजगावकर / बोरसे यांच्यापर्यंत तर ‘ग्रंथाली’च्या हिंगलासपूरकरांपासून ‘नवचैतन्य’च्या मराठे यांच्यापर्यंत झाडून सगळे प्रकाशक आवर्जुन उपस्थित होते! एरवी एवढी प्रकाशक मंडळी क्वचितच एके ठिकाणी दिसतात. म्हणून असेल, कुणीतरी म्हटलं देखील की, बहुधा भावसारांनी सांगितलं असावं, “त्या दिवशी या आणि तुमचं मुखपृष्ठ घेऊन जा...” अर्थात् मग सगळे कोंडाळं करून गप्पाटप्पा करू लागले. विषय निघाला भावसार यांनी संपादित केलेल्या निवडक बाबुराव अर्नाळकर बृहत् संग्रहाचा. तेव्हा राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर म्हणाले, “आमचा पण अंदाज चुकवलेला हा ग्रंथ आहे. ह्याची तीसरी आवृत्ती संपायच्या मार्गावर आहे. प्रत्येक पुस्त [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/baburav.jpg [postimage] => /2019/01/baburav.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Jan 2019 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => मराठी नियतकालिक,अवांतर,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2557] => Array ( [PostID] => 7611 [post_title] => लोककथांचा प्रान्त! [post_content] => [post_excerpt] => देशभिन्नता, भाषाभिन्नता, चालीरीतींत बदल अगदी शक्य, परंतु नीतितत्त्वे कोठल्याही देशाची अगदी सारखीच! [post_shortcontent] => अंक:  सह्याद्रि ५, खंड- ३० ,नोव्हेंबर १९४९ लोककथा हा जुन्या अन् नव्या वाङ्‌मय-प्रकारांच्या मधला एक दुवा आहे. भारी रंजक अन् बहुतेक अगदी प्राचीन काळापासून सांगितले गेलेले व श्रद्धेने ऐकले गेलेले असे हे पहिले-पहिले बालवाङ्‌मय ठरेल! लेखनकला कधी अस्तित्वांत आली कुणास ठाऊक? पण लोकवाङ्‌मयाचा जन्म ‘लोकसंसारा’बरोबरच झाला व तो लेखनकलेच्या किती तरी आधी झाला एवढे निश्र्चित! एक दृष्टीनं लोककथा ह्या ‘श्रुति न् स्मृती’च्या सदरात जाऊन बसणाऱ्या गोष्टीच म्हणायच्या. ‘स्मृति न् श्रुती’ म्हणजे तरी काय? आठवलेल्या नी ऐकलेल्या वाङ्‌मयाचंच संकलन की नाही! आपल्याही लोककथा अशा ऐकीव अन् संस्मरणीय पद्धतीनं आजपर्यंत जीव धरून आहेत! उगीच नाही ‘आजीबाईंच्या गोष्टी’ ही पदवी मिळाली त्यांना! रचना कोणी केली? आताप्रमाणे लेखनकलेचा उत्कर्ष तेव्हा नव्हता. एक पुस्तक आता हजारोंच्या आवृत्तीने निघू शकते व ते दूरदूरच्या मुलुखांतल्या लोकांना सुलभतेने मिळू शकते. फार काय, आमच्या वेळेपेक्षाही आजचा बालवाचक भाग्यवानच म्हणायला हवा! कारण आम्ही लहानपणी, किती हुडकून वाचायची पुस्तकं जमवली, तरी केवळ बालवाङ्‌मयाची पुस्तकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मला मिळाली असतील! आतासारखी हरतऱ्हेची सुंदर, सचित्र, मोठ्या टाइपाची आणि सुबक पुस्तकं पाहून बालमित्रांचा हेवा वाटून मनात येतं की, आमच्या वेळी हे दालन असं समृद्ध असतं तर किती बहार झाली असती बरं! पण त्याहीपूर्वीची मुलं या बालवाङ्‌मयासाठी किती आसावलेली असतील? पुस्तकांची समृद्धी नाही तशी लेखकांचीही नव्हतीच. अन् त्या पहिल्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/कथा.jpg [postimage] => /2019/01/कथा.jpg [userfirstname] => Malti [userlastname] => Dandekar [post_date] => 25 Jan 2019 [post_author] => 1733 [display_name] => मालती दांडेकर [Post_Tags] => इतिहास,सह्याद्री,कथा,दीर्घा,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2558] => Array ( [PostID] => 7902 [post_title] => विवयन मेयरच्या शोधात [post_content] => [post_excerpt] => प्रत्येक फ्रेम क्लिक करताना, व्ह्युफाइंडरमधून बाहेरच्या जगाकडे बघताना ती तिचं सामान्यपण विसरत असावी. कदाचित तिच्या नकळत तिच्यामधील सर्जनशील ऊर्जा तिला हे करण्यास भाग पाडत असावी [post_shortcontent] => कलाकाराचं भागधेय अनेकदा कल्पनेहून अद्भूत असतं.खरतर कोणत्याही कलाकाराला त्याच्या कलाकृतींबद्दल जगाला काय वाटतंय हे जाणून घ्यायचं असतं,कदाचित त्याच्या कलाकृती लोकांना आवडणार ही नाहीत पण निदान काहीतरी प्रतिक्रिया  कलाकारापर्यंत पोहचायला हवी,मात्र काही कलाकारांच्या कलाकृती त्यांच्या हयातीत रसिकांपर्यंत पोहोचतच नाहीत.विवियन मेयर ही छायाचित्रकार याचं उदाहरण म्हणता येईल.तिने काढलेली छायाचित्रे सुमारे सत्तर वर्षांनी आकस्मिकपणे कशी जगासमोर आली याची अनोखी कथा नितिन दादरावाला यांनी लिहिलेल्या ‘विवियन मेयरच्या शोधात’या अनुभवच्या दिवाळी अंकातील लेखात वाचायला मिळते.                 नितीन दादरावाला --- मुळात कवी असलेल्या दादरावालांनी रंगाच्या माध्यमातूनही कॅनव्हासवर कविताच लिहील्या.८०च्या दशकात शब्दांमध्ये रमणारे हे व्यक्तिमत्व मग रंगात खेळू लागले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले.चित्रकार गायतोंडेपासून ते दुर्गाबाई भागवत,अरुण कोलटकर,अरुण शहाणे,सतीश काळसेकर अशा संवेदनशील कलाकारांचा सहवास त्यांना तरुण वयात लाभला.स्वतः उत्तम छायाचित्रकार असलेल्या नितीन यांनी लिहिलेला ‘प्रतिमा प्रचिती’ हा ग्रंथ म्हणजे रसास्वादाचे [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/IMG_20181231_115859.jpg [postimage] => /2019/01/IMG_20181231_115859.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Jan 2019 [post_author] => 1863 [display_name] => नितीन दादरावाला [Post_Tags] => इतिहास,अनुभव,कला रसास्वाद,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2559] => Array ( [PostID] => 8089 [post_title] => 'वळू’चा जाणता कॅमेरामन / चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => आपल्या बरोबर काम करणाऱ्यांच्या दर्जावर टिपणी करीत बसण्यापेक्षा त्यांचं उन्नयन करून त्यांना निर्मितीसाठी पूरक बनविणं त्यांचा दर्जा उंचावणं हे सुधीर मूकपणानं करत असतो. [post_shortcontent] => लेखक अभिनेता गिरीश कुलकर्णी हे एक खास रसायन आहे. कलावंतांचा इगो बाजूला ठेवून तो वावरत असतो त्यामुळे त्याच्या अभिनयातले बारकावे अधिक ठसठशीत होतात. कॅमेरामन सुधीर पलसाने यांच्यासोबत त्याने वळू, देऊळ, गाभ्रीचा पाऊस या चित्रपटांमध्ये काम केलं. पलसाने हे केवळ कॅमेरामन नसून ते दिग्दर्शकाच्या मनातलं दृष्य पडद्यावर साकारतात. पलसाने यांचं व्यक्तिमत्व आणि कामाची पद्धत या विषयी गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेला हा अतिशय मनस्वी असा लेख-

'वळू’चा जाणता कॅमेरामन

असं माझ्या लक्षात आलंय बरं का, की अनेकदा काही अप्रुप वाटावं अशा गोष्टी कोणत्याही विशेष कर्तृत्वामुळे नव्हे तर योगायोगानेच मला मिळाल्या आहेत. आणि मग, अशा गोष्टींमुळे मीच कर्तृत्ववान असल्याचा संभ्रमही लोकांमध्ये बळावलाय. सुधीर पलसाने या अवलिया कलाकाराशी झालेली ओळख, सहवास आणि एकत्र काम करण्याचा लाभ ह्या काही अप्रुपाच्या गोष्टी. चेहऱ्यावर मऊ रूळणारी दाढी, त्यात दिसेल न दिसेल असं मंद स्मित ’ See…अशी सुरवात असलेलं, ठाय लयीतलं बोलणं आणि भारून टाकणारी व्यक्तीमत्वातली शांतता. सुधीर पलसाने! तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याच्या बद्दल मलाच काय, कोणालाच फारसं काही माहिती नव्हतं. पण त्याला पाहता क्षणी एक हायसं वाटलं होतं. पूर्ण लांबीचा चित्रपट करायचं ठरवलं होतं आम्ही. कसं? ते माहिती नव्हतं आणि सुधीर आल्यावर ते मनोमन उमगलं की ’हा’ म्हणेल तसं…!  कारणं बरीच होती. त्याच्या व्यक्तीमत्वाची छाप तर होतीच पण तो अनुभवीही होता अन त्याचे हे अनुभवही अनवट होते.  हॉलीवूड ते ब [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/walu.jpg [postimage] => /2019/01/walu.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 24 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2560] => Array ( [PostID] => 8110 [post_title] => ऑस्ट्रेलियन दिग्विजयाचा वेध [post_content] => [post_excerpt] => चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह हे या विजयात सर्वाधिक चमकलेले तारे म्हणावे लागतील. [post_shortcontent] => २०१८-१९ वर्ष भारतीय संघासाठी विदेश दौऱ्यांनी भरलेलं होतं. त्यातल्या तिसऱ्या आणि शेवटच्या अशा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आज गोड सांगता झाली. आधीच्या दोन्ही दौऱ्यामध्ये आपण भेट किंवा दान म्हणून का होईना किमान एक फॉरमॅट हरलो होतो. मागच्या दोन दौऱ्यातलं यश समाधानकारक असलं तरी चुका ही होत्या. काही झालेल्या चुकांमधून बोध भारतीय संघाने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत होणाऱ्या दौऱ्यात अनेक बदल केले. त्यातल्या मुख्य बदल म्हणजे ओपनर शिखर धवनची गच्छंती आणि कृणाल, पंत, पृथ्वी, मयंक विहारी, विजय शंकर सारख्या युवा खेळाडूंचा समावेश... २१ नोव्हेंबरला सुरू झालेला ह्या दौऱ्याला टि२० ने सुरूवात झाली. भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली . मैक्सवेल आणि स्टोयनिसची केलेली षटकारांची बरसात आणि नंतर पावसाने १२ व्या खेळाडूच्या रूपाने केलेली खेळी यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ ओवर्समध्ये दहापेक्षा जास्त सरासरीने १७४ धावांचं टारगेट मिळालं होतं. भारताला हे आव्हान नक्कीच कठीण नव्हतं. पण राहुल आणि रोहित शर्मा लवकर गेल्यानंतर धवनने हाणामारीची जवाबदारी घेतली. सासुरवाडीच्या लोकांना किंवा आयेशाच्या मेव्हण्यांना धवनने ७६ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर टप्प्यावर बॉलिंग करून आणि पंत, कृणाल पांड्या यांच्या चुकीच्या वेळी विकेट गेल्याने भारत हा सामना ४ धावांनी हरला. ऑस्ट्रेलिया टीमने रेन रेन गो अवे गाणं न म्हणता 'ये रे ये रे पावसा' गाणं म्हणले आणि पावसानेही त्यांचं ऐकलं त्यामुळे दुसरा सामना पावसाने वाया गेला. पहिल्या सामन्यात सपाटून मार खालेल्या कृणाल पांड्याने दमदार पुनरागमन करत ३६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आपल्या इनिंगमध्ये एकही षटकार न मारता क [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/50491056_1886345764826172_5844145580007227392_n.jpg [postimage] => /2019/01/50491056_1886345764826172_5844145580007227392_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jan 2019 [post_author] => 1860 [display_name] => वरद सहस्रबुद्धे [Post_Tags] => प्रासंगिक,क्रीडा,फेसबुक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2561] => Array ( [PostID] => 7780 [post_title] => विज्ञान आणि समाज [post_content] => [post_excerpt] => वर्षातून फक्त दोनशे दिवस काम करणं हे देशाची उभारणी करणाऱ्यांचं वेळापत्रक नव्हे. [post_shortcontent] => आपली प्रगती आणि आधुनिकता बरीचशी बेगडी आहे पेहेराव बदलला, फर्निचर बदललं, नवीन सुटसुटीत कुटुंबपद्धती आली, फास्ट लाइफ, फास्ट फूड आलं, त्याला लागणाऱ्या संस्था आल्या, पण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कष्ट करायची तयारी हा आत्मा आला नाही, अशी तक्रार करण्यास आजही जागा आहे...प्रस्तुत लेखात वि. गो. कुलकर्णी यांनी सुरूवातीलाच एसटीडी मुळे संपर्क किती सुलभ झाल्याचे उदाहरण दिले आहे.  हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या अल्पकाळातच संपर्क क्रांतीने आणखी कितीतरी मोठी झेप घेतली. परंतु कोणत्याही क्रांतीचे प्रत्यक्ष विकासात रूपांतर व्हायचे तर माणसाची वृत्ती बदलायला हवी. त्या दिशेने आपण काही प्रगती केली आहे का? वि. गो. कुलकर्णी हे मुळात टीआयएफआर मध्ये शास्त्रज्ञ-संशोधक होते. परंतु वृत्तीने ते समाज चिंतक, शिक्षक आणि ललित लेखक. विज्ञान आणि वैज्ञानिकतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी होमीभाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनची स्थापना केली व उत्तम प्रकारे काम केले. अरूण टिकेकर संपादक असताना त्यांनी विगोंना लिहिते केले त्यानंतर विगोंनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारे अनेक लेख लिहिले. विगोेचे १३ जूलै २००२ रोजी निधन झाले. ********** अंक- निवडक कालनिर्णय “हॅलो ! हॅलो ! कोण बोलतंय ? विजया का ? हे पाहा मी अगदी सुखरूप पोचलो. हां, जरा घाटात ट्रॅफिक जॅम होता पण फार खोटी झाली नाही, परागचा पेपर कसा गेला ?” काही कामासाठी मुंबईहून रेठऱ्याला गेलेले रामभाऊ मुक्कामाला पोहोचताच एसटीडीवरून आपल्या पत्नीशी बोलत होते. दहा रुपयांत काम झालं, आणि मुख्य म्हणजे मुक्कामाला पोहोचताच बूथवरून पाच मिनिटांत लाइन मिळाली. सारं संभाषण कसं स्पष्ट ऐकू आलं. एका तपापूर्वी हे मुळी खरंच वाटलं नसतं. ही सारी विज्ञानाची कृपा ! [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/Indian-Infrastructure.jpg [postimage] => /2019/01/Indian-Infrastructure.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jan 2019 [post_author] => 1841 [display_name] => वि. गो. कुलकर्णी [Post_Tags] => कालनिर्णय,चिंतन,विज्ञान- तंत्रज्ञान,स्थित्यंतर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2562] => Array ( [PostID] => 7931 [post_title] => संग्रहालय पाहायलाही हाऊस फुल्ल गर्दी होऊ देत... [post_content] => [post_excerpt] => अमिताभ बच्चनने एका मुलाखतीत म्हटले होते, एखाद्या विदेशातील व्यक्तीला हिंदी चित्रपट विषयक पुस्तकातून फक्त ग्लॅमर आणि गॉसिप्स हेच दिसतं. [post_shortcontent] =>

दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा देणार आहोत. त्यात गॉसिप नसेल. असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

हिंदी चित्रपटसृष्टीची चाहूल

संग्रहालय पाहायलाही हाऊस फुल्ल गर्दी होऊ देत....

खरं तर आपल्याकडे  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व्हायला बराच उशीर झाला. इतका उशीर की, चित्रपट म्हणजे गॉसिप्स, ग्लॅमर, गप्पा आणि गल्ला पेटी असे 'फोरजी' म्हणजेच हुकमी करमणूक असे मानले जाते अथवा चित्रपट म्हणजे फक्त इतकेच असे मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला. अशा काळात या संग्रहालयाचे महत्व  जाणून घेण्यास बराच अवधी लागेल असे दिसते. चित्रपटाकडे गंभीरपणे पहाणाराही क्लास आहे, एखादा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक ' यासारखा चित्रपट पाहिल्यावर तो याकडे गंभीरपणे पाहतो अथवा ऑस्करसाठीच्या प्रवेशिकेसाठी एखाद्या मराठी अथवा हिंदी चित्रपटाची निवड होताच त्याला या क्षेत्राचे महत्व वाटते. यापलीकडे जाऊन चित्रपटाकडे गंभीरपणे पाहण्यासारखं काही आहे असे त्याला वाटत नाही. अनेक कला आणि विज्ञान यांचे मिश्रण म्हणजे चित्रपट हे तो लक्षात घेऊ इच्छित नाही. तो तरी काय करणार म्हणा, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या लग्नाचा बार उडतोय, सोशल मिडियात त्यांच्या लग्नाचा फोटो अल्बम पाहतो, तोच प्रियांका चोप्रा आणि निकी जोन्सच्या लग्नावरून व्हॉटसअपवर विनोद सुरु होतात. त्यामुळे चित्रपटबाह्य गोष्टींवरच त्याची नजर कायम राहते. [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/National-film-museum1.jpg [postimage] => /2019/01/National-film-museum1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 22 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2563] => Array ( [PostID] => 7987 [post_title] => बोध ब्रेग्झिटचा [post_content] => [post_excerpt] => अर्थशास्त्रातील मुलभूत बाबींचा विचार करता ब्रिटन हा ताकदीचा देश राहिलेला नाही. [post_shortcontent] => लेखक देवेंद्र रमेश राक्षे हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून काही वर्षे लंडन व आसपास काढल्यानंतर २००९ साली भारतात आले. त्यांचा आजचा हा लेख म्हणजे युरोपमधील आणि विशेषतः इंग्लंडच्या जनमानसावर एका मोठ्या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात टाकलेला विवेचक दृष्टीक्षेप आहे. – संपादक मैत्री अनुदिनी********** ब्रेग्झिटबद्दल जगभराचे तज्ञ जे काही भाष्य करीत आहेत ते पाहता “हत्ती आणि चार आंधळे” या गोष्टीची आठवण होते. पायाकडील कोणी म्हणे हा प्राणी खांबासारखा, तर कोणी याला म्हणे सुपासारखा, शेपूट हातात घेणाऱ्यास तो भासतो सापासारखा. मला हसू आले एका लेखाचे, ज्यात ब्रिटिश जनमताचा अमेरिकतील होऊ घातलेल्या निवडणुकीशी बादरायण असे म्हणता येईल असा संबंध लावला. ट्रम्प यांना वाढता पाठिंबा पाहून ब्रिटिश जनमत ढवळून निघाले असे काहीसे मत त्या लेखात मांडले होते. कोणत्याही एक्झिट पोलला दाद न देणारे हे जनमत अगदीच आश्चर्यकारक असे नव्हते. याला कारण युरोपातील राजकीय वादळांचा ब्रिटिश अर्थसत्तेवर होणारा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम ब्रिटिश लोकमानसावर नक्कीच झाला. ग्रीक राज्यकर्त्यांनी आर्थिक (शिस्तीच्या) पातळीवर लाडावून ठेवलेली अनुदानलोभी जनता नि त्या अनुषंगाने ग्रीसने बुडविलेली अमर्याद कर्जे याचा एकूणच युरोपियन अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यास कारणीभूत ठरली. एकट्या जर्मनीच्या जीवावर युरोपियन समुदाय किती पुढे जाणार नि एकंदरीत आणखी किती काळ तग धरून राहणार हा यक्ष प्रश्न समोर असून देखील “पोपट मेला आहे” हे स्पष्ट बोलण्याचे धाडस देखील कोणाचे नाही. जगभरात अतिशय परिपक्व समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश नागरिकाच्या नजरेतून ही बाब सुटली असेल हे कसे म्हणता येईल? नादारीच्या (दिवाळखोरीच्या) उंबरठ्यावरील ग्रीसला कस [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/90076860_thinkstockphotos-526561176.jpg [postimage] => /2019/01/90076860_thinkstockphotos-526561176.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jan 2019 [post_author] => 119 [display_name] => देवेंद्र राक्षे [Post_Tags] => अर्थकारण,मैत्री अनुदिनी,उद्योगविश्व,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2564] => Array ( [PostID] => 7702 [post_title] => माणसं! मला दिसली तशी [post_content] => [post_excerpt] => आर.के. लक्ष्मण आणि कॉमन मॅन हे समीकरण माझ्या मनात एवढं घट्ट होतं, की त्यांच्याशी संवाद साधणं अगदी सोपं जाईल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवला, तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याशी संवाद साधणं फार कठीण होतं. [post_shortcontent] => आपल्या अवती भवती वावरणारी माणसे प्रत्यक्षात कशी असतात ? त्यातही ही माणसे जर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द असतील,वलयांकित असतील तर त्यांची जनमानसात रुजलेली प्रतिमा आणि त्यांचे खरे व्यक्तिमत्व एकसारखेच असेल का ? मग मटका किंग म्हणून जगात (कु)प्रसिध्द असलेला माणूस प्रेमचंदच्या कौटुंबिक कादंबरीचा चाहता असू शकतो, खरचं माणसाची ओळख कशावरुन करायची,त्याच्या रुढ प्रतिमेवरुन का त्याच्या मनातल्या खऱ्या माणसावरुन? त्यातही जेवताना त्या त्या माणसाचे खरे रुप कळते या वचनावर विश्वास ठेवला तर जगभरातल्या हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलेल्या श्रीरंग भागवतांना दिसलेली ही बहुरंगी बहुढंगी माणसं खरीच मानावी लागतील. दीपावलीच्या दिवाळी अंकातील माणसं ! मला दिसली तशी हा भागवतांचा लेख माणसांचे विविध रंग दाखवतो.       श्रीरंग भागवत मौज प्रकाशनाच्या भागवत परिवारात जन्म झालेले श्रीरंग भागवत व्यवसायाने शेफ आहेत. ३७-३८ वर्षांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. या भटकंतीच्या दरम्यान त्यांचा देशपरदेशातील अनेक लोकांशी संबंध आला. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील, जाती-जमातीतील लोकांचा समावेश होता. त्यांनी ह्या विविध लो [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/IMG_20181228_185624.jpg [postimage] => /2019/01/IMG_20181228_185624.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Jan 2019 [post_author] => 4158 [display_name] => श्रीरंग भागवत [Post_Tags] => दीपावली,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2565] => Array ( [PostID] => 7925 [post_title] => समीक्षणे- 'ग्लास' आणि 'व्हाय चीट इंडिया' [post_content] => [post_excerpt] => पॅडमॅन, सुई धागा, मुल्क अशा अनेक चित्रपटांनी उत्तर भारतातील छोट्या शहरांची विविध गोष्टींवरची मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली, याही चित्रपटात ते अगदी छोट्या छोट्या संदर्भात/प्रसंगात दिसते. [post_shortcontent] => सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

1) चित्रपट- ग्लास

इस्टरेलचं शेवटचं स्टेशन

मनोज, किंवा एम नाईट श्यामलन हे नाव एकेकाळी फार कौतुकाने घेतलं जात असे. पहिल्या दोन चित्रपटांना फारसं यश मिळालं नसलं, तरी त्याच्या ‘द सिक्स्थ सेन्स (१९९९)  चित्रपटाने अगदी इतिहासच घडवला आणि लवकरच  हा तरुण दिग्दर्शक हिचकाॅक  आणि स्पिलबर्ग  या अतिशय यशस्वी  दिग्दर्शकांच्या  पंगतीला बसवला जाऊ लागला.  त्याच्या पुढल्या काही चित्रपटांना,म्हणजे अनब्रेकेबल (२०००), साईन्स (२००२), द व्हिलेज (२००४)  यांना सिक्स्थ सेन्स एवढं यश मिळालं नाही हे खरं, पण तरीही त्याची किर्ती  टिकून राहिली. किंचित घसरुनही शाबूत राहिली. ( वैयक्तिक रीत्या मला साईन्स ही फिल्म सिक्स्थ सेन्स हून अधिक आवडते असं मी याआधी अनेकदा लिहिलो बोललो आहे.) २००६ च्या लेडी इन द वाॅटरने मात्र श्यामलनजवळपास ब्लॅकलिस्टच झाला. आता या सिनेमात काही विशेष दम नव्हता हे खरं, पण इतक्या शिव्या देण्याजोगं तरी त्यात काय होतं हे मला कळलं नाही. त्यानंतरच्या काळात त्याचे चित्रपट कमी अधिक चालले. त्याने लिहिलेला पण दिग्दर्शित न केलेला ‘डेव्हिल’(२०१०), आणि २०१६ चा ‘स्प्लिट’,हे या नंत    रच्या काळातले, मला आवडलेले चित्रपट. यातल्या स्प्लिटने एक नवीगोष्ट काही केली. ती म्हणजे आपल्या अखेरच्या दृश्यात चित्रपटाला सोळा वर्ष जुन्या अनब्रेकेबलशी नेऊन जोडलं,  आणि श्यामलनकडून चित्रत्रयीची अपेक्षा तयार झाली. स् [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/glass1.jpeg [postimage] => /2019/01/glass1.jpeg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 20 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2566] => Array ( [PostID] => 7778 [post_title] => विजातीय विवाहांनी समाज सुधारेल का? [post_content] => [post_excerpt] => अशी लग्ने जातीजातीयांत सलोखा करण्याऐवजी एकमेकांना अधिकाधिक शिव्याशाप द्यायलाच कारण होतील! [post_shortcontent] => अंक: श्रीसरस्वती दीपावली १९५२ लेखाबद्दल थोडेसे : विविध जातींमध्ये 'बेटी व्यवहार' म्हणजे विवाह झाले, तर जातिभेद नष्ट होतील का? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आजही देता येत नाही. परंतु ते तसे होतील असं एकेकाळी अनेकांना वाटत होतं. अण्णासाहेब कर्वे यांनी तर ते बोलूनच दाखवलं होतं. आणि मालतीबाई बेडेकरांनी अतिशय मार्मिकरित्या ते तेव्हा खोडून काढलं होतं. परंतु ते खोडून काढतानाही त्यांनी 'व्यवहाराच्या रणगाड्याखाली चेंगरला जाऊ लागला की आपोआप नको असलेलेही तत्त्वज्ञान समाज स्वीकारतो!' असं सांगून ठेवलं होतं. आज आंतरजातीय विवाहाचं प्रमाण सर्वाधिक आहे ते परदेशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांमध्ये आणि त्यात केवळ 'सोय आणि व्यवहारच' पाहिले जातात. मालतीबाईंचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं आहे. प्रत्यक्ष भारतात मात्र अजूनही स्थिती फार बदललेली नाही. जवळपास सत्तर वर्षांपूर्वी  मालतीबाईंनी लिहिलेला हा लेख त्यामुळेच आजही मननीय आहे- मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरुरकर या लेखिका आणि समाज चिंतक होत्या. विशेषतः समाजातील, कुटुंबातील स्त्रीच्या स्थानाविषयी त्यांनी सखोल चिंतन व लेखन केले आहे. स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा(१९३०), हिंदु व्यवहारधर्मशास्त्र (१९३१) हे संशोधनपर लिखाण, कळ्यांचे निःश्वास (१९३३) हा प्रसिद्ध कथासंग्रह, हिंदोळ्यावर (१९३४) ही कांदबरी आणि इतर बरेच लिखाण त्यांनी केले आहे. त्या पूर्वीच्या बाळुताई खरे, विश्राम बेडेकरांशी विवाह केल्यावर मालतीबाई बेडेकर झाल्या. (जन्म १ ऑक्टोबर १९०५, मृत्यू ६मे २००१)  श्रीसरस्वती दीपावली, वर्ष १९५२ या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... अंक- श्रीसरस्वती दीपावल [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/maxresdefault.jpg [postimage] => /2019/01/maxresdefault.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Jan 2019 [post_author] => 1825 [display_name] => मालतीबाई बेडेकर [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,श्रीसरस्वती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2567] => Array ( [PostID] => 7547 [post_title] => रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये [post_content] => [post_excerpt] => गद्रे मरिन्सचा हा प्रेरणादायी प्रवास भानू काळे यांनी रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये या अंतर्नादमधील लेखात उलगडला आहे. [post_shortcontent] =>   साहसे श्री प्रतिवसती ! या सुभाषिताचं उदाहरण म्हणजे गद्रे मरिन्स ही रत्नागिरीच्या दिपक गद्रेंनी सुरू केलेली कंपनी.वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्यांचे कुतुहल चाळवले गेले आणि मत्स्य व्यवसायात शिरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.धाडसाला परिश्रमाची,चिकाटीची आणि दूरदृष्टीची जोड मिळाली की व्यावसायिक यशाची शिखरे सहज गाठता येतात हे गद्रे मरिन्सचा आजवरचा प्रवास पाहिला की लक्षात येते.महाराष्ट्र,कर्नाटक आणि गुजराथमध्ये कारखाने उभारुन जगभरात आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या गद्रे मरिन्सचा हा प्रेरणादायी प्रवासभानू काळे यांनी रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये या अंतर्नादमधील लेखात उलगडला आहे. भानू काळे    ---- गेली दोन दशके चोखंदळ वाचकांच्या पसंतीला उतरलेल्या आणि एक वैचारिक भूमिका असलेल्या अंतर्नाद मासिकाचे संपादक म्हणून मराठी वाचकांना भानू काळे परिचित आहेत. राजकीय पार्श्वभूमीवरील ‘तिसरी चांदणी’ आणि कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवरील ‘कॉम्रेड’ या भानू काळेंच्या कादंबऱ्याचे मराठी साहित्यात स्वतःचे स्थान आह.विविध सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील‘अंतरीचे धावे’ हा लेख संग्रह,तसेच बदलणाऱ्या [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/antarnad-Cover.jpg [postimage] => /2019/01/antarnad-Cover.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 17 Jan 2019 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,अर्थकारण,उद्योगविश्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2568] => Array ( [PostID] => 7831 [post_title] => किअरोस्तामी आणि त्याचं वास्तव/चित्रस्मृती [post_content] => [post_excerpt] => वास्तवदर्शी म्हणजे वास्तव नव्हे, डॉक्यूमेन्टरी नव्हे, तर वास्तवाचा आभास निर्माण करत समाजाचं प्रतिबिंब म्हणता येईल. कल्पनाविलासात रमण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय घडतय याची जाण ठेवणं [post_shortcontent] => नामवंत लेखकांचे वास्तव रुपवाणी, चंदेरी, रसरंग अशी अनेक  नियतकालिके आणि इतरत्र आजवर प्रसिद्ध झालेल्या  लेखांपैकी निवडक  दर्जेदार लेख इथे दर गुरुवारी पुनः प्रकाशित करण्यात येतील. हा पहिला लेख. अब्बास किअरोस्तामी हा इराणीयन चित्रपट दिग्दर्शक एकाच वेळी लेखक,कवी, चित्रकार, छायाचित्रकार, ग्राफिक डिझायनर, निर्माता अशा अनेक भूमिकांमध्ये वावरत होता. चाळीसहून अधिक चित्रपट आणि डॉक्युमेंट्रिज करताना त्याने वास्तववादी चित्रपटांची स्वतःची एक शैली विकसित केली. लहान मुलांच्या व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या कथा आणि वृत्तचित्र धाटणीची हाताळणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. किअरोस्तामी यांचे वयाच्या ७६व्या वर्षी ४ जुलै २०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या चित्रपटांमधील मर्म उलगडून दाखवणारा गणेश मतकरी यांचा हा लेख. किअरोस्तामी आणि त्याचं वास्तव ' फिल्म बिगिन्स विथ डि डि डब्ल्यू ग्रिफिथ अँन्ड एन्ड्स विथ अब्बास किअरोस्तामी ' - ज्याँ ल्यूक गोदार लुमिएर बंधूंनी जेव्हा कॅमेराचा शोध लावला तेव्हाच सिनेमातल्या वास्तववादाचा शोधही लावला असं म्हंटलं तर चूक ठरणार नाही. आपल्या छोट्याशा चित्रफितींमधून त्यांनी जे दाखवलं, ते त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय त्याचच प्रतिबिंब होतं. पण हा वास्तववाद थोडा अपघातीच म्हणावा लागेल. चित्रपट हा तेव्हा एक प्रयोग होता, हौस होती. लुमिएर बंधूंची खात्रीच होती की हे माध्यम काही टिकणार नाही,  त्यामुळे कथनासाठी त्याचा वापर कसा करावा याची त्यांना कल्पनाच नव्हती. तसा विचारच त्यांनी केला नाही [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/abbaskiarostami-1.jpg [postimage] => /2019/01/abbaskiarostami-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 17 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट रसास्वाद,कला रसास्वाद,व्यक्ती विशेष,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2569] => Array ( [PostID] => 7869 [post_title] => पुनश्च ते बहुविध : असेही एक संक्रमण [post_content] => [post_excerpt] => जुनं सोडून नवीन स्वीकारणं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यात मानवी प्रयत्न, पैसे गुंतलेले असतात पण याशिवाय ज्या भावना गुंतलेल्या असतात त्यांचे व्यवस्थापन जोखमीचे. [post_shortcontent] => नमस्कार. ३० सप्टेंबर २०१७  ला पुनश्च सुरु केल्यापासून आजचा हा पहिला बुधवार असेल ज्यादिवशी बरोबर सकाळी सहा वाजता पुनश्च website/app वर सशुल्क लेख प्रसिद्ध होत नाहीये. गेले काही दिवस सतत मेसेजेस पाठवत आहोत त्याप्रमाणे आता यापुढे पुनश्च चे सशुल्क लेख बहूविध च्या वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होतील. पुनश्च च्या सर्व वर्तमान सभासदांचा data login सकट बहूविध वर यशस्वीपणे आणल्यानंतर दोन दोन साईट्स, apps चालवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे आता पुढचा सशुल्क चा १६ जानेवारीचा लेख बहूविध वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होईल. आज हे लिहिताना संमिश्र भावना मनात आहेत. या सर्व प्रवासाचे साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर त्या मांडायलाच हव्यात. गेले जवळपास दीड वर्ष पुनश्च च्या वेबसाईट आणि app वर मी आणि विनय सामंत ने अथक परिश्रम घेतले होते. सुधन्वा ने त्याच्या परीने सर्व लेख छान सजवले होते. तंबी आणि डॉ यश यांनी पुनश्च वर लेखन करून त्याला आणखी प्रतिष्टा दिली. सर्व गोष्टी खूप छान जमूनही आल्या होत्या. वाचकांना या गोष्टी वापरण्याची सवय लागत होती. सर्व काही उत्तम सुरु होतं. असं असताना हे बहुविध च काय काढलं? असं कोणीही विचारेल. पण पुनश्च सुरु करताना मराठीतील पहिले सशुल्क digital नियतकालिक आपण काढत आहोत एवढाच विषय होता. पण जसजसा वाचक वर्ग वाढू लागला, त्यांच्याशी संवाद होऊ लागला त्यावेळी जाणवलं की वाचकांची आपल्याकडून एवढीच अपेक्षा नाहीये. जुन्या चांगल्या साहित्याच्या उप्पर त्यांना अजून निरनिराळ्या विषयांमध्ये रस आहे. त्यांना असं साहित्य पुनश्च सारख्याच तंत्र व्यासपीठावर थोडी किंमत मोजून वाचायचं आहे. आता समोरून जर तयारी असेल तर मग आपण पण आपल्या बाजूने आपली तयारी वाढवली पाहिजे. या भावनेतूनच जन्माला आलं [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/पुनश्च-ते-बहूविध.jpg [postimage] => /2019/01/पुनश्च-ते-बहूविध.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 16 Jan 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => संपादकीय,पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2570] => Array ( [PostID] => 7776 [post_title] => कवितेची कथा ३ [post_content] => [post_excerpt] => अनंत शक्यतांच्या कोनांतून कविता आपल्याला दरवेळी नव्याने भेटू शकते. [post_shortcontent] => 'कविता करणे ' आणि 'कविता कळणे';  दोन्ही दिसताना सोपे भासते आणि प्रत्यक्षात मात्र ते सारखेच अवघड असते. 'काव्य समीक्षकाने कवितेला रसिकाच्या बिछान्यापर्यंत पोचवण्याचे काम करावे, मग रसिक तिचा भोग घेतो' असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. प्रस्तुत लेखात प्रल्हाद देशपांडे यांनी ते काम अत्यंत चोखंदळपणे आणि सौंदर्यदृष्टीनं केलं आहे. बापटांच्या काव्यातील सेैबेरियामधील बुलबुलची प्रतिमा, पु.शी रेग्यांच्या कवितेतला शृंगार आणि  धामणस्करांची अचंबित करणारी कल्पनासृष्टी यांत आपण या लेखाचा हात धरुन विहार करतो; आणि कवितेला सर्वार्थानं आपलंसं करतो. कविता...अशी कळावी! अंक-आरोग्य संस्कार काही कविता वाचतांना त्यांचा रसभरीत आस्वाद घ्यायचा असेल तर रसिक वाचकांनी स्वत: आपल्या मनाला कल्पनेच्या आणि प्रतिभेच्या आकाशात स्वैर सोडायला हवं. कवितेतल्या शब्द , प्रतिमा, लय, आकृतिबंध आदींच्या सौष्ठवाबरोबर प्रतिमांची अनेक रूपं परिदर्शकातून दिसणार्‍या बहुरंगी आणि बहुआयामी काचतुकड्यांसारखी पाहण्याचा सराव केला पाहिजे. वसंत बापट हे बहिर्मुखी कवी. त्यांची लाघवी आणि ठसकेबाज शब्दकळेवर मोठी हुकमत. त्यांची ’ बुलबुल ’ ही कविता आपण वाचूया. ' बुलबुल ' सैबेरियामधला बुलबुल थंडीनेच घायाळ झाला दक्षिणमुखी वार्‍यावरून माझ्या बागेमधे आला आंब्यावरती मोहोर होता पळस लालेलाल सारे सुगंधाने आळसावलेले वाहत होते मंद वारे सुखावलेले खुळे पाखरू इथे रमले चार घटका परत घरी जाता जाता लावून गेले मला चटका सुधन्वा ने रुकार दिल्यामु [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/साहित्य-संमेलन-गेट.jpeg [postimage] => /2019/01/साहित्य-संमेलन-गेट.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 15 Jan 2019 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => संपादकीय,अनुभव कथन,साहित्य जगत,पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2572] => Array ( [PostID] => 7711 [post_title] => चित्रपट पडायलाही हवेत... [post_content] => [post_excerpt] => गंगा जमुना सरस्वती च्या नटराज स्टुडिओतील मुहूर्तापासूनच गाडे बिघडले. मला आजही आठवतयं मुहूर्त दृश्यात अमिताभ, ऋषि कपूर व मिथुन चक्रवर्ती होते. [post_shortcontent] => दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा देणार आहोत. त्यात गॉसिप नसेल. असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिस्कील  मल्लीनाथी-  
हिंदी चित्रपटसृष्टी

चित्रपट पडायलाही हवेत...

दिलीप ठाकूर
        खरं तर सगळेच चित्रपट लोकप्रिय , फिल्मी भाषेत सुपर हिट  झाले असते तर एवढा आणि असा ट्रॅफिक जाम झाला असता की, असंख्य चित्रपट कायमचे वेटींग लिस्टवर राहिले असते आणि कंटाळून त्यातील बरेच कायमचे डब्यात गेले असते. पण ज्याप्रमाणे शारीरिक व मानसिक फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी किमान जोरदार संधी आणि काही चिंता अधूनमधून असाव्यातच तसेच अधेमधे चित्रपट पडायलाच हवे. लगेचच, 'ठग्ज ऑफ हिन्दुस्तान ' आणि 'झिरो 'च्या पडल्याने किती कोटी पाण्यात गेले याचा हिशोब आपण करायचा नाही. उलट, हे चित्रपट पाह्यचे टाळल्याने अगणित रसिकांचा पैसा, वेळ आणि कष्ट वाचले असा सकारात्मक विचार आपण करुया....
          गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक मोठ्ठी घटना ( की दुर्घटना) म्हणजे, एका खूप मोठ्या चित्रपटाच्या वाटेला तसाच मोठा 'झिरो ' आला. आता चित्रपट आपटणे, सभ्य भाषेत सांगायचे तर रसिकांनी चित्रपट नाकारणे हे नवीन नाही. गुरुदत्तचा 'कागज के फूल ', राज कपूरचा 'मेरा नाम जोकर ', शक्ती सामंताचा 'मेहबूबा ', एच. एस. रवैलचा 'दीदार ए यार ' , सतिश कौशिकचा 'रुप की रानी चोरो का राजा '.... पडलेल्या चित्रपटा [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/dagdichawl-1.jpg [postimage] => /2019/01/dagdichawl-1.jpg [userfirstname] => Team [userlastname] => [post_date] => 15 Jan 2019 [post_author] => 1743 [display_name] => टीम सिनेमॅजिक [Post_Tags] => चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 465 [ParentMagzineName] => रुपवाणी [ParentMagzineNameEnglish] => cinemagic ) [2573] => Array ( [PostID] => 7809 [post_title] => ‘न्यूजवीक’ची अखेर आणि प्रदीप लोखंडे [post_content] => [post_excerpt] => कागदोपत्री भव्य व आकर्षक वाटणाऱ्या असंख्य योजना मांडल्या जातात; आपण मार खातो ते त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत. “God is in details,” म्हणतात ते खरेच आहे. लोखंडे यांच्या योजनेचे नेमके वेगळेपण हे या अंमलबजावणीत हे आणि तेच बहुधा त्यांच्या एकूण यशाचे मर्म असावे. [post_shortcontent] => अंक – अंतर्नाद – सप्टेंबर २०१३ मुंबईच्या गजानन थत्ते या एका वर्गणीदार-स्नेह्याने अगत्यपूर्वक पाठवलेला ‘न्यूजवीक’चा शेवटचा अंक मध्यंतरी वाचला. तशी अंकावरची तारीख आहे ३१ डिसेंबर २०१२; पण आज वाचू, उद्या वाचू करता करता बरेच दिवस गेले. गेली ऐंशी वर्षे चालू असलेल्या या मातब्बर अमेरिकन साप्ताहिकाचा कळसाध्याय शोभेल असाच हा अंक आहे. बदलत्या जगाचा आढावा घेत, घटनांचा अन्वयार्थ लावत अमेरिकन जनमत घडवण्यात न्यूजवीकने किती महत्त्वाचे योगदान दिले, याची साक्ष हा ८०-पानी, ११०-रुपये किंमतीचा अंक वाचताना पटते. या वाटचालीतले अनेक टप्पे अमेरिकेच्याच नव्हे तर एकूणच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. फ्रँकलिन रुझवेल्ट व अडॉल्फ हिटलर यांचा उदय चितारणारा १९३३ सालातला पहिला अंक, अमेरिकन प्रकाशनविश्र्वातील बीटल्सवरची पहिली मुखपृष्ठकथा (Bugs About Beatles) देणारा १९६४ मधला अंक, The Negro in America : What Must Be Done हे सांगणारा १९६७ मधला अंक, स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या ग्लोरिया स्टाइनेम यांच्यावरचा The New Woman हा १९७१चा अंक, बिल क्लिन्टन आणि मोनिका लेविनस्कि यांच्यातील प्रेमप्रकरण प्रथम उघडकीस आणणारा Will America Forgive Him? हा १९९८ मधला अंक, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतरचा Why They Hate Us हा फरीद झकेरिया यांचा गाजलेला निबंध असलेला २००१ मधला अंक – अशा अनेक पथस्थापक अंकांविषयीची माहिती या अलविदा अंकात आहे. कोक आणि पेप्सी या शीतपेयांमधील पारंपारिक स्पर्धेप्रमाणे टाइम आणि न्यूजवीक यांच्यातील स्पर्धेवरही अंकात रोचक लेख आहे. संपादकीय विभागात पाचशे कर्मचारी असतानाही एखाद्या विशिष्ट पत्रकाराचे नाव लेखाखाली न छापण्याचे व सांघिक स्वरूपातच श्रेयोल्लेख करण्याचे अनेक दशके राबवलेले धोरण [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/lokhande.jpg [postimage] => /2019/01/lokhande.jpg [userfirstname] => Bhanu [userlastname] => Kale [post_date] => 14 Jan 2019 [post_author] => 6 [display_name] => भानू काळे [Post_Tags] => अंतर्नाद,शिक्षण,संस्था परिचय,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2574] => Array ( [PostID] => 7774 [post_title] => पानिपतच्या पराजयाची मीमांसा [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक - सह्याद्री, मार्च १९६८ पानिपतचे युध्द आणि पराभव हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुखरा अध्याय आहे. वाताहत होणे या अर्थाने 'पानिपत होणे' हा शब्दप्रयोगही त्यानंतर रुढ झाला, जो आजही वापरला जातो. गेली जवळपास २५० वर्षे या विषयावर शेकडो लेख लिहिले गेले, ग्रंथ लिहिले गेले त्यातून या पराभवाच्या अनेक उजळ बाजू पुढे आल्या आहेत. मराठ्यांची युद्धनीती, राजकीय डावपेच यांचे दाखले देत पानिपतच्या लढाईतील कथित चुकांचे खुलासेही अनेकांनी केले आहेत. या युद्धातील पराभवाच्या अशाच बाबींचे सविस्तर विवेचन करणारा, अभ्यासक श्री. सुंदरभाई बुटाला यांचा पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख इतिहासातील काही वाद असे असतात की, ते केव्हा संपतच नाहीत. उभय पक्षी तेच तेच मुद्दे पुढे मांडले जातात, पूर्व-पक्ष उत्तर-पक्ष होतात व शेवटी वाद अनिर्णितच राहतो. १७६१ मध्ये पानपतच्या समरभूमीवर मराठे व गिलचे यांची लढाई झाली. मराठ्यांचा पराजय झाला आणि संबंधित राष्ट्रपुरुषाच्या गुणदोषांचे मूल्यमापन आणि पराभवाच्या कारणांची मीमांसा, आज त्या घटनेला दोनशे वर्षे होऊन गेली तरी चालूच आहे. अनेक घटनांकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहिले जाते व त्यातून असे वाद निर्माण होता. पानपत प्रकरणाबाबत असेच झाले. पानपतची लढाई १७६१ मध्येच सुरू झाली. पण पानपत प्रकरण त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले. सय्यद बंधूंच्या दिल्लीतील राजकारणांत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी हस्तक्षेप केला, तेव्हापासूनच पेशवाईतील मराठ्यांचे दिल्लीचे राजकारण सुरू झाले. बाजीराव पेशव्यांचेही अखिल भारतीय राजकारणातील धोरण लक्षात घ्यावयास हवे. भारतात स्थायिक झालेले मुसलमान व मुसलमानी राजवटी ह्या एतद्देशीयच समजावयाच्या, शक्य तेथे त्यांचे मुलुख [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/p.jpg [postimage] => /2019/01/p.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Jan 2019 [post_author] => 1793 [display_name] => सुंदरभाई बुटाला [Post_Tags] => इतिहास,सह्याद्री [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2575] => Array ( [PostID] => 7448 [post_title] => फॉर व्हॅलोर.. व्हिक्टोरिया क्रॉस [post_content] => [post_excerpt] => ११ मार्च, १९४४ च्या त्या काळोख्या रात्री मित्र राष्ट्रांच्या एका मोर्चावर हल्ला करून एका जपानी तुकडीने माउंगडो या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यावर नियंत्रण ठेवणाऱे खंदक बळकावले होते. [post_shortcontent] => साहसाला आणि शौर्याला  सिमा नसते या वचनाचे प्रत्यंतर आपल्या भारतीय सैनिकांनी नेहमी आणून दिले आहे.पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांसाठी युरोप आणि आफ्रिकेच्या रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे शौर्य,पराक्रम आणि साहस पाहून फक्त ब्रिटिशांसाठी असलेले व्हि सी अर्थात व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्य पदक भारतीयांसाठीही खुले करावे लागले.व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणाऱ्या सुरवातीच्या काही पराक्रमी भारतीय सैनिकांचा शैलेंद्र शिर्के यांनी धनंजयच्या दिवाळी अंकात करुन दिलेला हा रोमांचक परिचय. अंक- धनंजय  शैलेंद्र दिनकर शिर्के गेली ३० वर्षे पत्रकारितेत कार्यरत. कोकणातील पहिले दैनिक रत्नभूमी, नवशक्ति, लोकसत्ता, प्रहार अशा वाटचालीनंतर सध्या दै. महाराष्ट्र दिनमान या ठाणे, मुंबई, रायगड, पालघर येथून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.वर्तमानपत्रातील दैनंदिन      लेखनाबरोबरच गूढ कथा,विज्ञान काल्पनिक कथा तसेच इंग्रजी चित्रपट याबाबत सातत्याने लेखन.   मराठी मासिकांच्या दरबारात गेली सहा दशके आपल्या अनोख्या रुप स्वरुपामुळे स्वतंत्र अस्तित्व आणि खास वाचकवर्ग निर्माण करणारे मासिक म्हणजे धनंजय. शंकरराव कुलकर्णी यांनी सुरू केलेला धनंजय राजेंद्र कुलकर्णीं [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/धनंजय.jpg [postimage] => /2018/12/धनंजय.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Jan 2019 [post_author] => 1712 [display_name] => शैलेन्द्र शिर्के [Post_Tags] => इतिहास,धनंजय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 447 [ParentMagzineName] => निवडक दिवाळी २०१८ [ParentMagzineNameEnglish] => diwali ) [2576] => Array ( [PostID] => 7760 [post_title] => ‘पंडित’ गो.म. जोशी- एक सर्किट गृहस्थ [post_content] => [post_excerpt] => अर्थशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत गो.म. जोशी यांना वर्ज्य असा कुठलाच विषय नव्हता [post_shortcontent] => एखाद्या व्यक्तीला सर्किट म्हटले जाते ते त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे. परंतु अनेक व्यक्तींचा विक्षिप्तपणा हा दिसायला विचित्र, अनाकलनीय तरी अंतिमतः समाजोपयोगी असतो. अशी माणसे समाजात हवी असतात आणि ज्यांना हे कळते ते त्यांचा विक्षिप्तपणा प्रसंगी अपमान सहन करुनही समजून घेतात. अशा व्यक्तींवर लिहिलेले व्यक्तिरेखात्मक लेख लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत दहा वर्षांपूर्वी कुमार केतकर संपादक असताना वर्षभर प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. गांधीजींनाही ज्यांच्या युक्तिवादाची भीती वाटली होती आणि संगीतातलं ओ की ठो कळक नसूनही जे संगीतातील पीएचडीसाठी मार्गदर्शकही झाले होते, अश्या गो.म.जोशी नामक एका ' सर्किट ' गृहस्थावर अनंत देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख- ********** अंक – लोकरंग - २० नोव्हेंबर, २०११ बी.ए. (ऑनर्स) माणसाला ‘पंडित’ ही उपाधी कशी बरे लाभेल? गाण्यामध्ये आपण भीमसेन जोशींच्या मागे ‘पंडित’ ही उपाधी सहजी लावतो. पण कोणीही सोम्यागोम्या आपल्या नावामागे ‘पंडित’ उपाधी लावताना पाहून भीमसेन जोशींनी पुणे विद्यापीठातील अध्यासनाला आपले नाव देताना ‘पंडित’ ही उपाधी न वापरण्याविषयी सूचना दिल्या होत्या. मग पुण्याच्या कॅम्प भागातील सेंट व्हिन्सेंट शाळेत गणित हा विषय शिकविणाऱ्या गो.म. जोशींना ‘पंडित’ का बरे म्हणत? शाळेत गणित शिकवणे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. पण गो.म. जोशी घरी आले की त्यांचे रूप वेगळे असे. घरीही ते  गणिताचे वर्ग चालवीत. पण त्यांच्या वर्गात ३०-४० मुले येऊन बसली आहेत आणि ती सगळी ९वी-१०वीचीच आहेत, असे या वर्गाचे स्वरूप नसे. त्यांच्या एस.पी. महाविद्यालयाजवळील बादशाही बोर्डिंग हॉटेलसमोरच्या रस्त्यावरील घराच्या हॉलमध्ये पाच-दहा मुले अ [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/kk.jpg [postimage] => /2019/01/kk.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jan 2019 [post_author] => 1773 [display_name] => अनंत देशपांडे [Post_Tags] => लोकसत्ता,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2577] => Array ( [PostID] => 7735 [post_title] => एअरलाईन विश्व, काहीसे निराळेच [post_content] => [post_excerpt] => एअरलाईनची दिवसाला १००० उड्डाणे होतात आणि ३३० दिवस आधीपासून त्याचे बुकिंग होऊ शकते, [post_shortcontent] => आजकाल विमानप्रवास तुम्हांआम्हास क्रमप्राप्तच झालाय, एक तर वेळ वाचतो आणि तसे डिस्पोजेबल इन्कम वाढत चालल्याने परवडू शकतो. ह्या लेखाच्या अनुषंगाने एअरलाईन विश्वातील काही गोष्टी वाचकांना सांगू इच्छित आहे, काही तुम्हाला माहितीही असतील तर काही नव्याने कळल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा. एअरलाईन ऑपरेशन्स मध्ये वापरली जाणारी फोनेटिक भाषा – एअरलाईन ऑपरेशन्स कर्मचारी हे एक मेकांशी अथवा कंपनी बाहेरील स्टेकहोल्डर्सशी (एअरपोर्ट ऑपरेटर, एअरट्राफिक कंट्रोल ई.) नेहमीच वॉकी टॉकी किवा दूरध्वनी सारख्या माध्यमातून संपर्कात असतात. बऱ्याच वेळेला ऐकण्यात गडबड होऊ नये ह्यासाठी खालील फोनेटीक्स वापरली जातात. समजा तुम्ही एखाद्या एअरलाईन ला फोन केला आणि जर तुमचे त्या एअरलाईन मध्ये तिकीट बुकिंग असेल तर ते तुम्हाला तुमचा PNR (Passenger Name Record) विचारातील... तुमचा PNR समज XJOUPR असेल तर तुम्ही सहजपणे त्यांना “X-एक्सरे, J-जुलियट, O-ऑस्कर, U-युनिफॉर्म, P-पापा, R-रोमिओ” असे सांगा, त्यांना नाही कळले तर शप्पथ. अजून एक सांगतो, सर्वसाधारण पणे एअरलाईन चा PNR हा ६ अक्षरी (alphabets) असतो, काही एअरलाईन सहा अक्षराऐवजी त्यात काही आकडे (alfa numeric) ही वापरतात.  एअरलाईन तिकिट्स किती आधी बुक करू शकतो? एअरलाईन विश्व हे IATA (International Air Transport Association) ने ठरवलेल्या ढाच्यावर चालते. त्यानुसार IA [post_status] => publish [postmainimage] => /2019/01/2015-04-10_00_48_46.-380x210.jpg [postimage] => /2019/01/2015-04-10_00_48_46.-380x210.jpg [userfirstname] => Amar [userlastname] => Pethe [post_date] => 07 Jan 2019 [post_author] => 1750 [display_name] => अमर पेठे [Post_Tags] => ज्ञानरंजन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2578] => Array ( [PostID] => 7502 [post_title] => आकाशाचे खांब [post_content] => [post_excerpt] => आपल्या नकळतपणे एका भाषेने आपलं अख्खं अस्तित्व तोलून धरलेलं असतं. [post_shortcontent] => मराठी भाषा आता फक्त राजकारण करण्यापुरती उरत्ये की काय, असं सभोवतालचं वातावरण आहे. येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही नक्की काही संकल्प केले असतील. मग त्यात आपली 'मराठी भाषा टिकवण्याच्या' संकल्पाची एक छोटीशी भर टाकणार का? प्रत्येक माणूस जन्माला आल्यावर हळूहळू बोलायला शिकतो. तो बोलायला लागण्यामागे त्याच्या आजूबाजूला असलेल्या 'बोलणाऱ्या' लोकांचा खूप मोठा वाटा असतो. कानावर पडणारी भाषा, भाषेचा लहेजा, भाषेचा नाद, भाषेची लय, त्या भाषेतली गाणी हे सगळं ते लहान मूल आत्मसात करत असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या भाषिक आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात यापेक्षा तुमचं बालपण कुठल्या लोकांच्या सान्निध्यात गेलं हे जास्त कळीचं ठरतं. ज्यांचे बालपण त्यांच्याच भाषेच्या लोकांमध्ये गेलं त्यांच्यासाठी ही खूप सहज प्रक्रिया असते. मात्र ज्या लोकांच्या पर-देशात किंवा पर-राज्यात बदल्या होतात त्यांना हा मुद्दा नक्की पटेल. आपल्या बहुतांशी लोकांच्या आयुष्यात मराठीचे संस्कार आपोआप झाले. 'We should talk marathi at least at home so he will get familiar to some marathi words' ही हल्ली ऐकू येणारी वाक्यं आपल्या आईवडिलांना उच्चारावी लागली नसावीत. मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम हा गोंधळ आपल्या बहुतांशी पालकांच्या मनात कधीच नव्हता. अत्यंत मराठमोळ्या वातावरणात आपलं बालपण गेलं. आजही मनातल्या मनात हिशेब करताना आपण अगदी सहजपणे 'आठ चोक बत्तीस' म्हणून जातो. (फक्त आपल्या मराठी संस्कृतीने पहिल्याच पाढ्यासाठी गुजराती 'बे' का स्वीकारलाय हे एक न सुटलेलं कोडं आहे). समोर पडलेल्या वर्तमानपत्राच्या ढीगातून आपण वाचण्यासाठी अगदी सहज मराठी वर्तमानपत्र निवडतो. या सर्व कृती आपल्या हातून इतक्या सहज घडतात की हे करत असताना 'आपण [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/5453d435-7ab3-403f-81f8-2abd48bbf4f3.jpg [postimage] => /2018/12/5453d435-7ab3-403f-81f8-2abd48bbf4f3.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Dec 2018 [post_author] => 507 [display_name] => नविन काळे [Post_Tags] => भाषा,फेसबुक,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2579] => Array ( [PostID] => 7437 [post_title] => नवे कोंबडीचे अंडे ऐसे घड्याळ झळकले... [post_content] => [post_excerpt] => बावन्न मातृकांत साठविता येणाऱ्या सारस्वताप्रमाणे घड्याळावरील बारा अंकात काळाला गोवून ठेवले आहे. [post_shortcontent] => ' क्या बात है! ' गायक अलगदपणे समेवर येतो तेव्हा, एखादा शायर त्याच्या गझलेतल्या शेराचा शेवटचा कळीचा शब्द ऐकवतो तेव्हा, आपल्या तोंडून 'क्या बात है' अशी दाद बाहेर पडावी तशी आजचा हा लेख वाचताना ती वाक्या-वाक्याला द्यावी लागेल. घड्याळ हा या लेखाचा विषय आहे असे सांगणे म्हणजे दिशाभूल करणेच होईल. कारण निमित्त घड्याळाचे आणि लेख मात्र मनुष्य स्वभावातील खाचाखोचा सांगण्यावर. लेखाची शैली, लेखकाचे निरीक्षण आणि त्याची शब्दकळा केवळ अप्रतिम. इतका सुंदर, मार्मिक विनोद फारच क्वचित वाचायला मिळतो. यशवंत नरसिंह केळकर यांनी हा लेख लिहिला आहे. केळकरांची ओळख मुख्यतः गंभीर संशोधनपर लिखाण करणारे अशीच आहे. परंतु त्यांनी १९३५ ते १९५६ या काळात 'केसरी'त सहायक संपादक म्हणून काम करताना स्फुट लेखन केले होते. त्याच दरम्यान त्यांना आपल्यातील ललितलेखकाचा शोध लागला असावा. बरीचशी इतिहास संशोधनपर पुस्तके, शाहीरी परंपरेचा अभ्यास आणि 'म्हणी अनुभवाच्या खाणी' हे पुस्तक असा त्यांचा ग्रंथसंभार आहे. ********** अंक- मनोरंजन, दिवाळी १९३९ काळ आणि घड्याळ (मूळ शीर्षक) एका विनोदी पुस्तकात एक चुटका दिला आहे. एक जण विचारतो ‘घड्याळात आणि स्त्रियात फरक काय?’ त्यावर समस्यापूरण करणारा कोटीबाज उत्तर करतो, की ‘घड्याळाकडे पाहिले म्हणजे किती काळ गमावला याचा आपणास उमज पडतो. उलट स्त्रियांच्या तोंडाकडे पाहिले म्हणजे पळे काळाचे भानच नाहीसे होते!’ पण घड्याळाच्या तोंडाकडे केवळ काळापुरतेच नुसते न पाहता त्याच्या रूपाकडेही पाहिले तर आपले मन खचित अंतर्मुख होऊन जाईल व अनेक मनोज्ञ कल्पनांच्या परिभ्रमणांत आपलेही काळाचे भान नाहीसे होईल, यात शंका नाही. कारण खरोखरच घड्याळ ही केवढी सजीव, सुंद [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/maxresdefault-2.jpg [postimage] => /2018/12/maxresdefault-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Dec 2018 [post_author] => 426 [display_name] => यशवंत नरसिंह केळकर [Post_Tags] => चिंतन,विनोद,मनोरंजन,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2580] => Array ( [PostID] => 6892 [post_title] => औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ [post_content] => [post_excerpt] => धाडसी निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणाही महत्त्वाच्या राजकीय पक्ष वा शक्तीकडे नाही. [post_shortcontent] =>

लेखक- प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

भारतात लोकसंख्येचा स्फोट झाल्यामुळे बिचाऱ्या चित्रगुप्ताला साऱ्यांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवणे कठीण झाले. अखेरीस त्यालाही ‘ऑन लाइन अकाउंट’ व ‘सेल्फ सर्व्हिस’चा आश्रय घ्यावा लागला. सकाळी उठून त्याने पाहिले, तर त्याला विविध व्यक्तींनी आपापल्या खात्यात केलेल्या खालील नोंदी दिसल्या. अंक - अंतर्नाद, सप्टेंबर २०१० पुण्य खाते मी रुग्णांसाठी औषधे बनविली. मी रुग्णांना औषधे सुचविली. मी औषधे विकली. मी औषधांविषयीचे धोरण ठरविले. मी औषधांचा दर्जा नियंत्रित केला. अखेरची नोंद एका सामान्याची होती ......... मी ह्या साऱ्यासाठी पैसे मोजले. पण त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. कारण त्याने ‘पाप’ खात्यात नोंदविले होते की - ‘मी भारतात जन्मलो, आजारी पडलो, कर्ज काढून औषध विकत घेतले व त्याच्या विपरीत परिणामामुळे मेलो.’ एकूण आरोग्यव्यवस्थेत व अर्थकारणात औषधांचे स्थान अनन्यसाधारण आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये औषध ही बहुधा सर्वांत जास्त जीवनावश्यक बाब आहे. कारण जीवन व मरण ह्यांतील अंतर फक्त एक गोळी किंवा इंजेक्शनाएवढे असू शकते. औषध ही अशी एकमेव क्रयवस्तू आहे, जिच्याविषयीचा निर्णय ग्राहक स्वत: घेत नाही; ह्या निर्णयाचा अधिकार आपण स्वत:हून तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या हाती सोपविला आहे. डॉक्टरांना रुग्णाच्या हिताची व आरोग्याची काळजी असतेच. पण औषधाचे पैसे डॉक्टरांच्या खिशातून जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा आपण लिहून दिलेले औषध रुग्णाला परवडते की नाही, नसल्यास त्याला कमी खर्चीक पण गुणकारक पर्याय आहेत की नाही, ह्या बाबींची डॉक्टरांना [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/MSB1449_Medium-new.jpg [postimage] => /2018/12/MSB1449_Medium-new.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Dec 2018 [post_author] => 405 [display_name] => रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ [Post_Tags] => अंतर्नाद,आरोग्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2581] => Array ( [PostID] => 7317 [post_title] => बाटग्या ब्राह्मणाला दक्षिणा [post_content] => [post_excerpt] => पेशव्यांच्या नंतर धूर्त इंग्रजी सत्तेनेही ब्राह्मण दक्षिणा वाटणी बंद केली नाही [post_shortcontent] => शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही साहित्यिकांना, गौरव म्हणून मोठ्या रकमा देण्याचे जाहीर केले होते. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहून त्यास विरोध केला होता आणि त्या रकमेची संभावना 'रमणा' अशी केली होती. पेशवाईच्या काळात लोकप्रिय असलेला हा रमणा म्हणजे नेमका काय प्रकार होता, त्यांची गंमतीशीर हकीकत अ. का. प्रियोळकर यांच्या या लेखात आहे. शिवाय भ्रष्टाचाराला, औद्धत्यालाही जात-धर्म नसतो हेही यातून दिसते.  ब्रिटिशांच्या काळातली एक घटना.  ब्राह्मणांना मिळणारी मदत एकाने ख्रिश्चन धर्म पत्करल्यावर बंद झाली, तेव्हा त्याने 'ती बंद केली जाऊ नये, कारण ती मदत धर्माला नसून ज्ञानाला आहे', असा दावा केला होता. 'मनुष्य दानाला पात्र होतो तो त्याच्या कर्माने. जन्माने किंवा धर्माने नव्हे'. हे सूत्र सगळ्यांनाच मान्य असते. परंतु तरीही  आरक्षण, सवलती, जात, धर्म  आणि भ्रष्टाचार हे मुद्दे आज फेसबुक-युगातही वादांचे, चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. प्रस्तुत लेख वाचून आपल्या लक्षात येईल की युगानुयुगे आपण याच चर्चा करत आलो आहोत आणि करत राहणार आहोत. अ.का. प्रियोळकर हे मराठीतले नामवंत संशोधक, समीक्षक.  'डॉ भाऊ दाजी लाड', 'कविवर्य मोरोपंत', 'मुसलमानांची मराठी कविता' आदी आठ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. 'विविधज्ञानविस्तारा'त ते सहसंपादक होते. अरूणोदय बी. ए. या नावाने त्यांनी कविताही लिहिल्या. १९७३ साली त्यांचे निधन झाले. ********** अंक- विविधवृत्त, दिवाळी १९५७ जच्चा बसलो होति नजच्चा होति ब्राह्मणो। कम्मुना बसलो होति कम्मुना होति ब्राह्मणो ति।। भगवान बुद्ध श्रावस्ती येथे आरामात असताना एकेसमयी आग्निक भारद्वाजाने प्रश्न केल्यावरून भ [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/ramshastri.jpg [postimage] => /2018/12/ramshastri.jpg [userfirstname] => Anant [userlastname] => Kakba [post_date] => 26 Dec 2018 [post_author] => 52 [display_name] => अ. का. प्रियोळकर [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,विविधवृत्त [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2582] => Array ( [PostID] => 7313 [post_title] => सल [post_content] => [post_excerpt] => आमची भूक एव्हढीच असतीय बगा या वाक्याचा घाव फार मोठा आहे. [post_shortcontent] => मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी सध्या बेरोजगार. वारज्यापासून लक्ष्मी रोडपर्यंत आमचे कसे होणार, पुढे काय करायचे, पैशाची तंगी असले विषय सुरु. खरंतर सणासुदीच्या दिवशी रडू नये. वास्तुपुरुष, आसपासच्या शक्ती सतत हो म्हणत असतात असे ठसवलेले. पण त्या दिवशी काय कोण जाणे आम्ही दोघीही जरा वैतागलेल्याच होतो. सगळीकडे धडाधड इंटरव्यू देत होतो पण काहीतरी इचकत होते. म्हणून शेवटी मूड बदलायला बळेबळे काम काढून आम्ही गावात आलो होतो. तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती.मंडईच्या टोकापासून दगडूशेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ, केवडा, दूर्वा विकणाऱ्यांची दुतर्फा लाईन लागली होती. धडधाकट पुरुष, तरुण, मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन, हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते. ऊन मी म्हणत होते. आम्ही खाऊन पिऊन धड नाही जेवण धड नाही ब्रेकफास्ट अशा वेळी बाहेर पडलो होतो. पिशवीत पाण्याची बाटली असूनही काढणे शक्य नव्हते. फुल बाजारातल्या वाड्यांमधल्या दुकानात छोटे टेम्पो फुलांची पोती आणून टाकत होते. रस्त्याच्या दोन्ही कडांना नेहमीचे फुलवाले फुलांवर पाणी मारत होते. त्यांनी ताडपत्रीचे छत घातले होते. नेहमीच्या फुलविक्याकडे शिरलो. त्याच्याशी जरा गप्पा मारल्या. तीन चार दिवसांची फुले घेतली. यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती. फक्त कमळ आणि केवडा राहिले होते. समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते. 'कमळ कसे दिले?' 'वीस रुपये' कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बदली खाली ठेऊन एक मध्यमवयीन माणूस बोलत होता. पाच साडेपाच फूट उंची. उन्हाने पार रापलेला चेहरा. कष्टाची जात ओळखू येते खरंच असा. हाडंकाडे झाला होता. अ [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/istockphoto-501569138-612x612.jpg [postimage] => /2018/12/istockphoto-501569138-612x612.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 24 Dec 2018 [post_author] => 1734 [display_name] => प्राजक्ता काणेगावकर [Post_Tags] => कथा,ललित,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2583] => Array ( [PostID] => 6915 [post_title] => नरेंद्र दाभोलकर आणि सांगली [post_content] => [post_excerpt] => साहित्य-कला-काव्य या विविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेने तळपणाऱ्या सांगलीचे साद्यंत वर्णन. [post_shortcontent] => नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेताक्षणी आपल्याला आठवते ती अंधश्रद्धा  निर्मूलनाची चळवळ आणि दाभोलकरांची आग्रही भूमिका. परंतु दाभोलकरांची लेखणी साहित्य-संस्कृतीच्या प्रांतातही तेवढ्याच सहजतेने मुशाफिरी करत होती आणि त्यांना त्यांच्या परिसराचा, सांगलीचा लालित्यपूर्ण इतिहास आहे याचा सार्थ  अभिमानही होता. कृष्णाकाठी वसलेले हे शहर पटवर्धन राजघराणे, विष्णुदास भावे आणि त्यानंतर अलिकडे वसंतदादा पाटील, पतंगराव कदम अशा नावांमुळेही सतत चर्चेत राहिले. दाभोलकरांनी १९६९ साली लिहिलेल्या या  अत्यंत वेगळ्या लेखात सांगलीच्या साहित्य परंपरेची केलेली उजळणी भूतकाळात तर घेऊन जातेच शिवाय येथील प्रसिद्ध श्री गणेशाने या शहरावर केलेली प्रतिभेची पखरण किती वैविध्यपूर्ण होती याचा प्रत्ययही देते- ********** अंक – ललित, सप्टेंबर, १९६९ साहित्यिक सांगली (मूळ शीर्षक ) सुखकर्ता दुःखहर्ता गजानन हे सांगलीकरांचे कुलदैवत. त्याच्या कृपेने सांगलीचे वैभव अनेक क्षेत्रात बहरले. विद्येचा वरदहस्त असलेल्या मंगलमूर्तीमुळे सांगली साहित्यिक क्षेत्रात सुप्रतिष्ठित झाल्यास नवल नाही. (पण का कोण जाणे, पुण्याम्हमईची मानसं आपल्याला अजून सांगली-सातारकडचे अडाणी पाव्हणंच समजतात, हा सांगलीकरांचा अस्वस्थ करणारा सल आहे खास!) नाट्यपंढरी हा सांगलीचा यथार्थतेने केला जाणारा उल्लेख सांगलीकरांची मान अभिमानाने निश्र्चित ताठ करतो. विष्णुदास भाव्यांनी श्रीमंतांच्या इच्छेवरून आणि कानडी नाटकांवरून कल्पना घेऊन ‘सीता स्वयंवर’ हे आख्यान रसाला अनुकूल कथारूपांतरात अठराशे बेचाळीस साली सादर केले, ती मराठी नाटकाची धूळपाटी. स्त्रीवेष पुरुषांना चालेल हा शास्त्राधार अप्पासाहेब पटवर्धनांनी खास पंडितांच्याक [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/dabholkar.jpg [postimage] => /2018/12/dabholkar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Dec 2018 [post_author] => 375 [display_name] => नरेंद्र दाभोलकर [Post_Tags] => समाजकारण,ललित,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2584] => Array ( [PostID] => 6888 [post_title] => आता लक्ष दक्षिण ध्रुवाकडे [post_content] => [post_excerpt] => दक्षिण धृवावरील साहसाचा अत्यंत रोमहर्षक इतिहास [post_shortcontent] => अंक - केसरी दिवाळी १९६५ उत्तर ध्रुवाच्या विजयाने खाली दक्षिण ध्रुव हादरून गेला होता. कित्येक शतके सुस्तपणे पसरलेले व बर्फाच्या थरांनी आच्छादलेले हे विस्तीर्ण खंड कुणाच्या फारसे लक्षातही नव्हते. मानवी संस्कृतीचा उदय व विकास विषुववृत्ताच्या उत्तरेस झाला. कला, व्यापार, विद्या, शास्त्रे, धर्म, नीति-विचार यांची निर्मिती व वाढ उत्तरेस झाली. त्यामुळे उत्तर ध्रुवावर सर्वांची नजर खिळून राहणे साहजिकच होते. व्यापारवृद्धीसाठी, नव्या व लहान जलमार्गांसाठी उत्तर ध्रुव हस्तगत करावा असे माणसास फार दिवसांपासून वाटत होते. तितकी निकड दक्षिण ध्रुवाची त्याला कधी वाटली नाही. शिवाय असे की रशिया, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इंग्लंड, आईसलंड, कॅनडा हे देश उत्तर ध्रुवप्रदेशाला घेरून आहेत. त्यामुळे प्रारंभापासूनच एक प्रकारचे नाते आपणा सर्वांचे उत्तर ध्रुवाशी आहे असे त्यांना वाटल्यास नवल काय? लो. टिळकांसारख्या संशोधकांच्या मते तर कधी पूर्वीच्या काळी मानवी संस्कृतीची प्राथमिक मांडामांड ध्रुव प्रदेशातच झाली. या दृष्टीने उत्तर ध्रुव दृष्टीच्या टप्प्यांतच होताच; त्याचा शोध माणसाने घेतला हे यथायोग्यच झाले. परंतु दक्षिण ध्रुवाची परिस्थिती फार वेगळी होती. अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी अशा तीन मोठ्या महासागरांनी वेष्टिलेला हा विस्तीर्ण भूभाग कसा आहे ही जिज्ञासाच माणसांना फार उशिरा सुचली. आधी या सागरांपलीकडे काहीही नसावे हीच कल्पना असल्यास नवल नाही. कधी काळी मच्छीमारी करतांना खलाशी दक्षिणेकडे गेले तरी अमर्याद सागरापलीकडे काय आहे? हा प्रश्न त्यांच्या चिमुकल्या मनात कधी निर्माणच झाला नाही. हा विभागच साऱ्या जगातील घडामोडींपासून दूर. अतिशय थंड असा हा भूविभाग आहे की, सर्वत्र जलसंचयच आहे, याचीही कल्पना प्र [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/scott.jpg [postimage] => /2018/12/scott.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Dec 2018 [post_author] => 383 [display_name] => प्र. न. जोशी [Post_Tags] => इतिहास,केसरी,दीर्घा,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2585] => Array ( [PostID] => 7283 [post_title] => एक आयएएस आणि २०००० विद्यार्थी [post_content] => [post_excerpt] => येणारे अधिकारी केवळ ‘इन्स्पेक्टर’ नाहीत, ते तुम्हाला मदत करायला येत आहेत [post_shortcontent] => मनात आणले तर आय.ए.एस. आपल्या कामाच्या ठिकाणी काय करू शकतो त्याचे उदहरण आहे आय.ए.एस. अधिकारी निखील निर्मल. तसे ते केरळचे. २०११ मध्ये आय.ए.एस. झाले. आय.ए.एस. होण्याचे स्वप्न होते हे खरे पण शिक्षण, शालेय शिक्षण हा देखील त्यांचा मनापासून आवडणारा विषय. प्रशिक्षण वगैरे संपल्यावर पहिले पोस्टिंग झाले ‘अलीपूरद्वार’ नावाच्या जिल्ह्यात, पश्चिम बंगाल मध्ये. सुमारे ऑगस्ट २०१८ मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या शालेय शिक्षणाच्या ढासळत्या परिस्थिती बद्दल जाहीरपणे काळजी व्यक्त केली. त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात ह्या विषयात काय करता येईल असा विचार करून निखील निर्मल यांनी शालेय शिक्षण संबंधी एक गैरसरकारी उपक्रम सुरु केला. आज ह्या प्रकल्पाचा फायदा जिल्ह्यामधल्या ७३ शाळांतील सुमारे २०,००० विद्यार्थी घेत आहेत. केले तरी काय निखील निर्मल यांनी? ह्या जिल्ह्यात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची भरपूर संख्या आहे. आत्यंतिक गरिबी, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष्य, त्यातून बालमजुराची प्रथा, गुन्हेगारी-व्यसनाधीनता, मानवी तस्करी, मानवी अवयवांची तस्करी अशा बिकट परिस्थितीत जगणारी भरपूर लोकसंख्या आहे. निखील निर्मल यांच्या पुढाकाराने व बऱ्याच विचारमंथनातून ‘अलोरान’ नावाच्या अशासकीय उपक्रमाचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी पूर्वकल्पना न देता जिल्ह्यातील शाळांना भेट देण्यास सुरुवात केली. लक्षात आले की मुलांची उपस्थिती अत्यल्प आहे, शिक्षक येतातच असे नाही, शिक्षण खात्याचेही शाळांच्याकडे बिलकुल लक्ष नाही. एकंदर चार इन्स्पेक्टर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील ८४० शाळांवर ‘लक्ष्य’ ठेवायचे होते! ह्या अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या जीवावर काही घडणे कठीण होते. मग निखील निर्मल यांनी अन्य खात [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/mh-1.jpg [postimage] => /2018/12/mh-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 20 Dec 2018 [post_author] => 80 [display_name] => हिरण्य सूर्यवंशी [Post_Tags] => समाजकारण,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2586] => Array ( [PostID] => 6320 [post_title] => युद्ध जिंकले ! तह हरले !! [post_content] => [post_excerpt] => आपले तुटलेले शेपूट लपविण्याच्यासाठी सर्वांच्या धड शेपटांना कमी ठरवण्याचा अजब उद्योग [post_shortcontent] => भारताची फाळणी झाली त्या क्षणापासून दोन्ही देशांना त्या त्या देशातील जनतेचा अहं कुरुवाळायला एक तयार 'शेजारी शत्रू' मिळाला. १९४७ पासून सतत दोन्ही देशातील सत्ताधीश देशभक्तीचा अंगार फुलवण्यासाठी, युद्धाचे दंड ठोठावण्यासाठी एकमेकांचा उपयोग करून घेत आहेत. काँग्रेसनेही तेच केले आणि आता भाजपही तेच करत आहे. सत्तेवर येताच पंधरा दिवसांत पाकचे कंबरडे मोडण्याचा निर्धार व्यक्त करूनच आताचे सरकारही सत्तेवर आले होते. सामान्य माणसाची भूमिका,सत्ताधाऱ्यांचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध दबाव यांच्या या खेळी आपण गेली  सात- आठ दशके पाहात आहोत. प्रस्तुत लेख  माणूसचे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी १९६५ साली लिहिला होता. परंतु त्यातील नावांचे तपशील वगळता तो तसाच्या तसा आजही लागू होतो- ********** अंक – माणूस – १५ जुलै १९६५ पृथ्वीराज चव्हाणने महंमद घोरीला पकडून सोडून दिल्यापासून थेट आजतागायत आपल्या राज्यकर्त्यांची औदार्याची घातक चटक काही कमी झालेली दिसत नाही. आपल्या शूर जवानांनी कच्छसीमेवर पाकिस्तानला चांगलेच पाणी पाजले. त्यांना थोडी अधिक सवड व अधिकार दिले गेले असते, तर आपला ज्यावर संपूर्ण हक्क आहे, असे राज्यकर्त्यांना वाटते, त्या सर्व मुलखातून पाकिस्तानला काढता पाय घ्यावा लागला असता आणि नंतर सीमाआखणीचे काम कटकटींवाचून भारताला पार पाडता आले असते. ‘आमचे नीतिधैर्य उत्तम आहे. शत्रूला खडे चारण्यास आम्ही उत्सुकच आहोत, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांनी नेहमीसारखा आमचा अवसानघात करू नये म्हणजे मिळविली-’ अशा अर्थाचे उद्गार सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी दिल्लीतील पत्रकार कच्छसीमा पाहणीसाठी गेले असता त्यांचेजवळ काढल्याचे वृत्तपत्रांत येऊन गेलेच आहे. सैन्य सज्ज आहे, राज्यक [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/chavan-759.jpg [postimage] => /2018/12/chavan-759.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Dec 2018 [post_author] => 340 [display_name] => श्री. ग. माजगावकर [Post_Tags] => इतिहास,माणूस,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2587] => Array ( [PostID] => 7215 [post_title] => माझा सायकल प्रवास [post_content] => [post_excerpt] => बाजारातल्या असंख्य मॉडेल्समधून कोणती सायकल घ्यावी याचे मार्गदर्शन करणारा लेख [post_shortcontent] => डोक्यावर हेल्मेट, अंगात सायकल सूट, सायकलला लागलेला लुकलुकणारा दिवा आणि हातात हॅंड ग्लोव्ज अशी माणसे हल्ली सकाळी सकाळी आपल्याला दिसतात. हेच दृश्य एकदा मलाही दिसले आणि मग माझे त्याविषयाबद्दल कुतूहल वाढत गेले आणि मी ठरवले की आता ह्या विषयाचा अभ्यास सुरु करायचा. मग वेगवेगळ्या पोस्ट वाचल्या. अशी माणसे दिसली की त्याना थांबवून माहीती गोळा करायला सुरुवात केली, आणि सध्या उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून माहीती गोळा करायला सुरुवात केली, पण ही मिळालेली माहीती विशेष मोठी नव्हती आणि त्यात फार काही दम नव्हता. मग असे ठरविले की आता आपण स्वत: सायकल घ्यायची आणि आपण पण सायकल चालवणे सुरु करायचे. तेव्हा खिशात ५०००/- रुपये  घेऊन मी एका सायकलच्या दुकानात प्रवेश केला आणि ३५००/-रुपयाची  पहीली सायकल घेउन आलो. त्यावेळी रोज सायकल चालवायची, जवळच्या जवळ जायला सायकल चालवत जायचे असेही ठरले आणि त्याप्रमाणे ते सुरुही झाले. २- ३ दिवस खूप उत्साह होता व नंतर ८-१५ दिवसात तो उत्साह मावळलाही. मग ऑफिसमधल्या एका मुलाला ती सायकल देऊन टाकली आणि पुन्हा आपल्याला काही सायकल चालवायला वेळ मिळणार नाही असे ठरवून हे प्रकरण इथेच बंद करुन टाकलं. [caption id="attachment_7219" align="alignright" width="300"] ordinary cycle[/caption] पण मनात कुठेतरी नैराश्य होत की ते लोक करु शकतात मग आपण का नाही? त्याना कामं नाहीत का? त्याना घर संसार नाही का? त्याना अडचणी नाही का? ते पण आपल्यासारखे सामान्य आहेत आणि त्यांनाही ह्या सगळ्या अडचणी आहेतच [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/aditya-mehta2.jpg [postimage] => /2018/12/aditya-mehta2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Dec 2018 [post_author] => 363 [display_name] => सुमुख जोशी [Post_Tags] => प्रवासवर्णन,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2588] => Array ( [PostID] => 6912 [post_title] => मराठा वास्तुशैली [post_content] => [post_excerpt] => ३००० वर्षांपासून बदलत गेलेल्या मराठी वास्तुकलेचा रंजक गोषवारा [post_shortcontent] => झाडावर किंवा झाडाखाली आसरा घेणाऱ्या आदिमानवाने त्याच झाडाची चार लाकडे रोवून त्यावर झाडांची पाने पसरून उभारलेला चार भिंतींचा आडोसा ही पहिली वास्तू असावी. गरजेतून निर्माण झालेल्या वास्तूबांधणीचे काळाच्या ओघात शास्त्र झाले आणि संस्कृतीच्या विकासकालात त्या शास्त्राची कला झाली. या कलेला त्या त्या परिसरातील हवामान, गरजा, उपलब्ध वस्तू, धार्मिक चिन्हे आणि कलाकुसरीच्या पद्धती यातून एक ओळख मिळाली. मनुष्याचा संचार भौगोलिक सीमा ओलांडून सर्वत्र होऊ लागला, आक्रमण करून इतरांच्या भूप्रदेशाचा ताबा घेतला जाऊ लागला तेव्हा भाषा, खाद्यसंस्कृती, पोषाख या सोबतच वास्तूकलाही संमिश्र होऊ लागली. इतिहासाच्या झरोक्यातून  वास्तूशैलीकडे पाहत मराठी किंवा मराठा वास्तुकलेच्या अंगाने हे सगळे बदल टिपणारा हा अत्यंत मनोरम आणि रंजक असा लेख- ********** (अंकः किर्लोस्कर – एप्रिल १९९५) फार फार प्राचीन काळी, मानवाची गणना जगातील वैचारिक पातळी गृहीत धरता, इतर प्राण्यांपेक्षा वरच्या श्रेणीत होऊ लागली. त्यावेळी, झाडाखाली बसून उन्हापावसापासून आपले संरक्षण करण्याऐवजी, त्याने फांद्यापानांचाच कृत्रिम आडोसा तयार केला. जगात तयार झालेली ही पहिली वास्तू. हळूहळू काळाच्या ओघात मानव अधिक प्रगत झाला. तशी वास्तुबांधणीतही सफाई आली. संपूर्ण जगभर, जिथे जमीन आहे तिथे मानवाने वेगवेगळ्या रूपातल्या वस्तू तयार केल्या. त्यात आपली वैशिष्ट्ये तयार केली. नवनवीन पद्धती आचरणात आणल्या. प्रत्येक ठिकाणी तिथल्या नैसर्गिक उपलब्ध साधनांचा उपयोग केला. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीप्रमाणे वास्तुबांधणीत बहुभिन्नता आली. त्यातच पुढे, वास्तुरचनेत होत गेलेले सुलभ बदल, लागलेले शोध आणि नवीन साधन सामुग्रीची उपलब्ध [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Architecture-of-Maharashtra.jpg [postimage] => /2018/12/Architecture-of-Maharashtra.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Dec 2018 [post_author] => 365 [display_name] => अविनाश सोहनी [Post_Tags] => इतिहास,किर्लोस्कर,कला रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2589] => Array ( [PostID] => 6884 [post_title] => कारवारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रियोळकर [post_content] => [post_excerpt] => मराठी भाषेशी संलग्न असलेल्या सर्व साधकबाधक प्रश्नांवर हुकुमत म्हणजे प्रियोळकर [post_shortcontent] => लेखक- चं. वि. बावडेकर ‘‘तुमच्या खिशातली तार तर पाहू द्या.’’ ‘‘नको-नको. तीत काही नाही.’’ ‘‘अरेच्चा, पण पाहायला काय हरकत आहे?’’ ‘‘पण नको- खरंच नको-’’ ‘‘अस्सं काय! मग मी घेणारच ती काढून.’’ आणि असे म्हणून त्याने आढेवेढे घेणाऱ्या व्यक्तीच्या खिशावर एकदम झडप घातली आणि तिच्या खिशातले कागदपत्र बाहेर काढले. त्यातला एक कागद वेगळा करून त्याने तो वाचला आणि ‘‘वा वा वा!’’ असे हर्षाचे उद्‌गार काढीत तो पळतच दुसऱ्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने सगळीकडे एकच बातमी पसरली. ‘‘मास्तर पास झाले... मॅट्रिकच्या परिक्षेत पास झाले...शाळेला आज सुट्टी देण्यात आली आहे. शाळा बंद... मास्तर पास... मजाच मजा-’’ गोमंतकातील असाळणे या एका लहानशा गावात तेहतीस वर्षांपूर्वी हा प्रसंग घडून आला. १९१८ सालातली ही एक लहानशी घडामोड होती. गावातल्या प्राथमिक शाळेतले एक मास्तर मॅट्रिकच्या परिक्षेत पास झाले होते, आणि सर्व गाव त्यामुळे उत्साहाने फुलून गेला होता. या मास्तरांनी संपादन केलेल्या या बहुमानामुळे हेडमास्तरांनी शाळेला सुट्टी दिली. सर्व मुले मास्तरांच्या भोवती गोळा होऊन संकोचाने गोऱ्यामोऱ्या झालेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे आदराने पाहू लागली. गावात मास्तर ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. काही जाणते लोक मुद्दाम घरी येऊन त्यांना भेटून गेले आणि नुकतीच मिसरूड फुटत असलेल्या या पोरसवदा मास्तरांनी रात्री झोपी जाताना आपल्या गावी असलेल्या मातुश्रीचे भक्तिभावाने स्मरण करून व तिला मनोमय वंदन करून कृतार्थतेचा, समाधानाचा एक लांबलचक सुस्कारा सोडला. मॅट् [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/pri.jpg [postimage] => /2018/12/pri.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Dec 2018 [post_author] => 368 [display_name] => चं. वि. बावडेकर [Post_Tags] => अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2590] => Array ( [PostID] => 7229 [post_title] => सुरमयी.... [post_content] => [post_excerpt] => जमिनीवर ठेवणारे हे सूर म्हणूनच हवेहवेसे वाटतात. [post_shortcontent] => तसं नागपूरातही माझं एक घर आहे. माझं म्हणजे पशाचं. मी ते माझंच समजतो. मी आणि पशा. रूपा. म्हणजे रूम पार्टनर. चार वर्ष आम्ही ईन्जीनिअरींगला बरोबर होतो. छान सूर जुळले. आयुष्यभरासाठी. तसं पशाही म्हणतो. माझंही पुण्यात एक घर आहे. होय बाबा ,तुझंच आहे. पाच वर्षापूर्वी मी माझं घर बदललं. मी राहतो नारायण पेठेत. केळकर रस्ता. रमणबाग चौकात. नवीन घराचा पत्ता सांगितला अन् पशा जाम खुष. "टाॅप लोकेशन." म्हणलं ,पशा तुला माहित्येय ? अरे बाबा , न्यू ईन्ग्लीश स्कूल , रमणबाग. संगीतपंढरी. चला माझी सोय झाली. गेली पंधरा वर्ष पशा आणि बागेश्री डिसेंबरात पुण्यात येतात. थेट नागपूरहून. न चुकता. दर वर्षी. सवाई गंधर्वसाठी. पशाला संगीतातलं काही कळतं ? इंजिनिअरींगला असेपर्यंत तर बिलकुल नाही. नंतर मात्र.. हं.. बागेश्रीशी त्याचं लग्न झालं. आणि पशाचा कानसेन झाला. बागेश्री .. संगीत अलंकार. संगीत जगणारी. "कोमकली म्युझिक " ची डायरेक्टर. गाण्याचे क्लासेस घ्यायची. तिकडे नागपूरात. मला तर वाटायचं, ती पशाशी भांडत असेल, तर ते सुद्धा सुरात असेल. ताल सांभाळून. लय बिघडू न देता. तशी ती दोघं बिलकुल भांडायची नाहीत. एखाद्या तीर्थक्षेत्री जावं तशी ती दोघं पुण्यात येतात. मी रात्री अपरात्री त्यांना, रमणबागेतून गाडीत घालून घरी आणायचो. गेली पाच वर्ष तेही नाही. समोर तर आहे. चालत जातात आणि चालत येतात. संगीताशी आपलं कधी मैत्र जुळलंच नाही. सगळी रागदारी आपल्याला सारखीच. हा साला पशा ... माझ्यासारखाच ढं होता. फिल्मी गाणी ऐकायचो. आणि हास्टेलभर खिंकाळायचो. सूर, ताल,लय काहीही घेणंदेणं नाही. आपल्याच नादात . त्या भिंती बिचार्या अंबुजानं बांधलेल्या, म्हणून टिकल्या. नाहीतर ह्रदयी भेग [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/1db602c9-40e5-43a9-9176-ba9e5ff3ece4_fair.png [postimage] => /2018/12/1db602c9-40e5-43a9-9176-ba9e5ff3ece4_fair.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Dec 2018 [post_author] => 367 [display_name] => कौस्तुभ केळकर [Post_Tags] => ललित,फेसबुक,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2591] => Array ( [PostID] => 7131 [post_title] => ह्यांची आठवण कुणाला? [post_content] => [post_excerpt] => पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं चक्क एका हिंदू कवीने [post_shortcontent] => लेखक – रविप्रकाश कुलकर्णी भारत-पाक फाळणीच्या झळा ज्यांना सोसायला लागल्या त्यांच्याबाबतीत ही एक कायमची भळभळती जखम होऊन बसली. त्या दुर्दैवी दशावतारांचे वर्णन अनेक लेखकांनी कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा माध्यमातून व्यक्त केले आहे. हीच वेदना एका कवीने प्रकट केली – कहते है कि आता है मुसीबत में खुदा याद हम पर तो वो गुजरी कि खुदा भी न रहा याद हा भोग ज्याच्या वाट्याला आला तो कोण होता? तर ज्याने स्वतंत्र पाकिस्तानसाठी केवळ बहात्तर तासाचा अवधी असताना तातडीने राष्ट्रगीत लिहून दिले – ऐ सरजमी ए-पाक जरै तेरे है आज, सितारों से ताबनाक रोशन है कह कहाँ से कही आज तेरी खाक ऐ सरजमी ए-पाक झाला प्रकार असा होता की, १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं. त्यामुळे महंमद अली जीनांपासून सगळयांचीच धावपळ सुरू झाली. ह्या धामधुमीत – केवळ बहात्तर तासाचा अवधी स्वातंत्र्यासाठी राहिला असता लक्षात आलं की राष्ट्रगीताची निवडच अजून केलेली नाही! अर्थात् एकच धावपळ सुरू झाली. शेवटी लाहोर नभोवाणीचे एक तालेवार उच्च अधिकारी एका तरुण २९ वर्षांच्या कवीकडे आले आणि तातडीने पाकिस्तान राष्ट्रगीत हवं अशी त्यांनी मागणी केली. हे सर्व कायदेआझम महमद अली जीनांच्या संमतीनेच आहे हे तो अधिकारी सांगायला विसरला नाही! त्या तरुण कवीला पण लगेच शब्द स्फुरले. हे राष्ट्रगीत १४ ऑगस्ट १९४७ रोजी सर्व ठिकाणी गायलं गेलं. ह्या राष्ट्रगीताचा कर्ता होता – जगन्नाथ प्रसाद! हे होत असतानाच एक नाट्य घडायला लागलं. लाहोर भारतात जाणार की पाकिस्तानात जाणार ह्याचा अंतिम निर्णय होत नव्हता. पण ‘रेडक्लिफ कमिशन’च्या अहवालानुसार लाहोर पाकिस्तानात गेलं. मुस्लिमेतर लोकांची ससेहोलपट [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Frenchman.jpg [postimage] => /2018/12/Frenchman.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Dec 2018 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => इतिहास,व्यक्ती विशेष,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2592] => Array ( [PostID] => 7151 [post_title] => बॅ. बाबासाहेब जयकर यांच्या व्यक्तिमत्त्वांतील छायाप्रकाश [post_content] => [post_excerpt] => सध्याच्या लोकशाहीच्या ओबडधोबड, देणार-घेणार व आरडाओरड्याच्या काळात त्यांना वावरणे कठीणच होते. [post_shortcontent] => बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव उपाख्य बाबासाहेब जयकर हे एक बहुमुखी व्यक्तिमत्व होते. उत्तर आयुष्यात त्यांच्या  प्रयत्नानेच सुरु झालेल्या पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरु. त्याआधी त्यांनी मुंबईत वकील  म्हणून उत्तम यश आणि मुबलक पैसा मिळवला होता. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग न घेताही ते या लढ्यात वैचारिक पातळीवर मोठी भूमिका करत होते. पुढे राजकारणाऐवजी त्यांनी शिक्षणक्षेत्र निवडले कारण त्यांच्या मते राजकारणात अनैतिकत्वाचा चिखल झालेला आहे. त्यांचे हे मत १९५०-५२ च्या सुमारासचे होते, यावरुन आपली राजकीय घसरण किती जुनी आहे ते लक्षात येईल. १९५६ साली ते पुणे विद्यापीठातून निवृत्त झाले तेव्हा दा.वि. गोखले यांनी साधनामध्ये लिहिलेला  हा लेख. गोखले हे त्या काळातील एक ज्येष्ठ आणि चिकित्सक पत्रकार होते. ********** अंक- साधना, २५ फेब्रुवारी १९५६ बॅ. बाबासाहेब जयकर हे लवकरच पुणे विद्यापीठाच्या कारभाराची सूत्रे सोडणार असून आपल्या कुलगुरुच्या अधिकारापासून निवृत्त होत आहेत. त्यांना मिळालेला किंवा त्यांनी मिळवलेल्या पदव्यांची बिरुदावली विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून शोभण्यासारखी आहे. उभा महाराष्ट्र जरी त्यांना ‘बाबासाहेब’ या लाडक्या नावाने संबोधित असला तरी महाराष्ट्राबाहेर त्यांचे, नेक नामदार मुकुंदराव रामराव जयकर, बार अॅट लॉ, एम्.ए., एल्.एल्.डी., डी.सी.एल्., पी.सी., असे वर्णन केले जाते. पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू झाले हे विद्याविभूषितत्वाच्या दृष्टीने उचितच होय; पण याशिवाय या विद्यापीठाचे ते अक्षरशः भाग्यविधाते आहेत. १९२४-२५ साली नेमलेल्या ‘एज्युकेशन रिफॉर्म कमिटी’चे सभासद या नात्याने पुण्याकरिता म्हणजे महाराष्ट्राकरिता विद्यापीठ असावे, असा आग्रह त्या [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/M-R-Jayakar.jpg [postimage] => /2018/12/M-R-Jayakar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Dec 2018 [post_author] => 351 [display_name] => दा. वि. गोखले [Post_Tags] => शिक्षण,साधना,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2593] => Array ( [PostID] => 6880 [post_title] => यमुनाजळी रंगलेला खेळ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक - अक्षर लेखिका - मीनाक्षी शिरोडकर ********** उणेपुरे चोवीस तासच! -पण आज चाळीस वर्षांनंतरही अंगावर शहारा येतो! चोवीस तासांतील अनेक क्षण, त्याआधीचे रुसवे-फुगवे. नंतरची स्तुती, टीकाटिप्पणी अन् माजलेलं वादळ – अशा आठवणींचा तीव्र शहारा! ब्रह्मचारीतलं ते वादग्रस्त स्नानदृश्य...! ‘तुम्हाला स्वीमिंग सूट घालावा लागेल’ विनायकराव मला म्हणाले. माझ्या अंगावर कांटाच उभा राहिला. ते कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील? – छे, छे! असला पोशाख घालून लोकांपुढे उभं राह्यचं? – माझ्या मनात विचार आले, ते हे असे! ‘स्वीमिंग सूट घालून मी पाण्यात उतरणार नाही.’ मी विनायकरावांना साफ शब्दांत सांगून टाकलं. माझ्या या पावित्र्यानंतर ‘हंस’च्या मंडळीत त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. विनायकरावांना तर कोणत्याही परिस्थितीत ते दृश्य हवंच होतं. ते आपला आग्रह सोडायला मुळीच तयार नव्हते. ‘तुम्हाला हा ड्रेस घालून काम करावंच लागेल.’ विनायकरावांनी निग्रहाने सांगितलं. ‘मग मला हा ड्रेस नको अन् तुमचा पिक्चरही नको.’ माझा हा हट्टीपणा पाहाताच विनायकरावांनी मी ‘हंस’शी केलेलं करारपत्रच माझ्यापुढे टाकलं. सिनेमातील दृश्यांत आवश्यक ते कसलेही कपडे मी वापरीन. असं मी स्वतःच लेखी स्वरुपात लिहून दिलं होतं. आता काय करणार? करारात तर अडकून बसले होते. मला तर रडूच कोसळलं. मग विनायकरावांनी मला समजावून सांगितलं. म्हणाले, ‘अहो या दृश्यात तसं काही अश्लिल वगैरे नाही. अन् हे दृश्य, असा पोशाख सिनेमाच्या दृष्टीने आवश्यक आहे.’ ‘या पोशाखात वाईट ते काय आहे? तू कपडे सोडून उभी आहेस की काय?’ अशी अत्रेसाहेबांनी माझी समजूत काढली. बाबुराव पेंढारकरांनीही धीर दिला. त्या आधी ‘ब्रह्मचारी’चा बराचसा भा [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Meenakshi_Brahmachari.png [postimage] => /2018/12/Meenakshi_Brahmachari.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Dec 2018 [post_author] => 348 [display_name] => मीनाक्षी शिरोडकर [Post_Tags] => अनुभव कथन,अक्षर,चित्रपट जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2594] => Array ( [PostID] => 7133 [post_title] => बाबासाहेब आणि मी [post_content] => [post_excerpt] => रोज कुठल्यातरी गोष्टीसाठी समग्र आंबेडकर मधले संदर्भ आता अनिवार्य झालेत [post_shortcontent] => बारावीत असेन तेव्हा. कॉलेजात असताना अनेक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वगैरे चे औचित्य साधून आम्ही कार्यक्रम करायचो. त्या वर्षीचा सहा डिसेंबर. बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन साजरा करायचं ठरलं. निमंत्रित वक्त्यांचं व्याख्यान आणि त्यानंतर प्रश्नोत्तरे असं नेहमीचं स्वरूप. तीन चार दिवस आधी प्रसिद्धी सुरु केली. फर्ग्युसनच्या मेन बिल्डिंगसमोर तीन चार फलक असलेली एक जागा आहे. त्यावर कार्यक्रमाची माहिती वगैरे लिहिली की कार्यक्रमाला गर्दी जमवायला विशेष कष्ट घ्यावे लागत नसत. महानिर्वाण दिनाच्या दोन दिवस आधी मी रंगीत खडू घेऊन पाटीवर कार्यक्रमाची सूचना लिहीत होतो. तंद्री लागलेली. तेवढ्यात मागून एका सिनियर दिसणाऱ्या मुलाने हटकले. "ए इकडं ये." तो. मी गेलो. "काय दादा?" "ते काय लिहीलंय?" तो. "कार्यक्रमाची सूचना." मी. "अरे पण ते काय लिहीलंय कळतं का तुला?" तो. त्याचा आवाज पाहून मी जरा हबकलो. "सूचना आहे दादा परवाच्या कार्यक्रमाची."मी. "काय लिहीलंय ते नीट वाच. जाणूनबुजून लिहिलं असेल तर सोडणार नाय" तो. मी वाचू लागलो. कार्यक्रमाच्या सूचनेत 'महापरिनिर्वाण दिन' च्या ऐवजी अनावधानाने 'पुण्यतिथी' असं लिहिलेलं. त्याने वाचायला सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. सामाजिक वगैरे विषय आणि या संबोधनातले बारकावे तेव्हा कुठे कळायला? मी त्याच्याशी अर्ग्यु करू लागलो. पुण्यतिथी लिहिलं तर काय बिघडतं इ इ. तो म्हणाला कार्यक्रम होऊ देणार नाही. वाद वाढत गेला. शेवटी आमच्यातल्या एकाने मध्यस्थी केली. त्याला समजावले आणि मला 'पुण्यतिथी' हा शब्द खोडून 'महापरिनिर्वाण' असं मोठ्या अक्षरात लिहायला लावलं. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. फर्ग्युसनला असताना अशा अनेक घटना घडल्यात. त्यात अगदी ठळकपणे लक्ष [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/47500398_1966397240140424_751213771757715456_n.jpg [postimage] => /2018/12/47500398_1966397240140424_751213771757715456_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Dec 2018 [post_author] => 346 [display_name] => प्रतिक कोकसे [Post_Tags] => समाजकारण,अनुभव कथन,फेसबुक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2595] => Array ( [PostID] => 7122 [post_title] => मणिकांचन [post_content] => [post_excerpt] => हिंदुत्व काय किंवा भारतीयत्व काय, शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. [post_shortcontent] => अंक- माणूस; दिवाळी १९७९ दिवाळी हा हिंदूंचा सण; पण या 'हिंदू'  शब्दावरूनच वादळ माजले, वातावरण ढवळून निघाले, देश अस्थिरतेच्या अंध:कारात बुडाला, बुडवला गेला. मुळात हा शब्द ‘भौगेालिक’ आहे, असे भारतीय संस्कृती कोशाचे विद्वान संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी या गदारोळात एका प्रसंगी सांगितले; पण तिकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. पूर्वीही ही व्युत्पत्ती अनेकदा, अनेकांनी सांगितलेली आहे;  पण त्याही वेळी कुणी याकडे लक्ष देण्याची तसदी घेतलेली नव्हती. पन्नास वर्षांपूर्वी सावरकरांनी यासाठी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथच लिहिला; पण तोही विचारात न घेता या विषयावर वादळे अद्याप निर्माण केली जातच आहेत. हे का घडते? हेही म्हणूनच पाहावे लागते. झाड जमिनीवर उगवते हे खरे; पण जेवढ्या जमीनभागावर झाड उभे आहे तेवढी जमीन किंवा वरचे खोड म्हणजेच झाड असे कुणी म्हणू शकत नाही. तसेच या ‘हिंदू’ शब्दांचे आहे. भौगोलिकदृष्ट्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि काठेवाडपासून कामरूप-आसामपर्यंत पसरलेल्या भूभागात राहणार्‍या लोकांना ‘हिंदू’ ही संज्ञा लाभली व या अर्थाने ही संज्ञा ‘भौगोलिक’ आहे, ‘प्रादेशिक’ आहे हे खरे; पण लोक राहू लागल्यावर ते प्राण्यांसारखे नुसतेच जन्मले आणि मेले असे तर घडत नाही. ते राहतात, पोटापाण्याचा उद्‍योग करतात, कलाकौशल्यांची निर्मिती करतात, ज्ञानाची देवाणघेवाण करतात, परस्परांवर प्रेम करतात, द्वेषाने वेडे होतात, युद्ध खेळतात, राज्ये स्थापन करतात आणि यापलीकडे जाऊन ईश्वराच्या शोधासाठी हे सर्व सोडून अरण्यात, डोंगरावर निघूनही जातात. थोडक्यात जमिनीवरून वर आलेले झाडाचे खोड जसे केवळ खोड राहत नाही, त्याला पानाफुलांचा बहर येतो, फळे येऊन ते वाकते किंवा वादळवार्‍याने झोडपले [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/Untitled-5-20.jpg [postimage] => /2018/12/Untitled-5-20.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Dec 2018 [post_author] => 340 [display_name] => श्री. ग. माजगावकर [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,माणूस,राजकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2596] => Array ( [PostID] => 6877 [post_title] => श्री शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => अंक – वसंत दीवाळी - १९६० आतां अवधारा कथा गहन, जे कळा कौतुकां जन्मस्थान कीं अभिनव उद्यान विवेक तरुंचें। ना तरी सकळ धर्मांचें माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचें।। श्रीशिवछत्रपतींच्या क्रातिकार्यांचा विचार करून लागतांच ज्ञानेश्वरांच्या वरील ओव्या मनापुढे उभ्या राहतात. ज्ञानेश्वरांनी त्यांत महाभारताच्या वैभवाचें वर्णन केले आहे. आपण छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास केला तर शिवभारताच्या वर्णनांतही ही शब्दश्री तितकीच सार्थ होईल हे आपल्या ध्यानी येईल. आणि पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची भव्य आकांक्षा चित्तामध्ये सामावून घेणाऱ्या महापुरुषाच्या चरित्राचे निरूपण करण्यास पंधराव्या वर्षीच भावार्थदीपिका रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या रसिक, अमृत अक्षरांहून अन्य शब्द तरी कोठून आणावे? ‘हिंदवी स्वराज्य’ या महासंकल्पाचें जें स्फुरण महाराजांच्या चित्तांत झाले त्यानेच सतराव्या शतकापासून पुढचा भारताचा सर्व इतिहास पालटून गेला. पूर्वीच्या काळीं हिंदूंची अत्यंत विशाल अशी साम्राज्यें होती. चंद्रगुप्त, अशोक यांच्या साम्राज्यांत बलुचिस्तान, अफगाणिस्तान व त्यालगतचा प्रदेश यांचा अंतर्भाव झालेला होता. पुढे शक, यवन, युएची, हूण यांचा पराभव करून त्यांची आक्रमणें मोडून काढणारे पुष्यमित्र, पुलुमायी शातकर्णी, समुद्रगुप्त, श्रीहर्ष यांनीही हिंदुस्थानांत मोठमोठी साम्राज्यें स्थापन केली होती. त्यामुळेच भारतांत त्या काळांत सुवर्णयुग निर्माण झाले होते. आणि भारतीयांची कीर्ति दिगंत पसरली होती. या काळांत हिंदूंच्या वैदिक धर्माच्या जोडीला बौद्ध व जैन हे धर्म भारतांत नांदत होते. त्या धर्माचे अनुयायी असलेले राजे आणि सम्राटही भारतांत अधिराज्य चालवीत होते. सम्राट अशोक, कलिंगर [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/शिवाजी-महाराज.jpg [postimage] => /2018/12/शिवाजी-महाराज.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Dec 2018 [post_author] => 314 [display_name] => पु. ग. सहस्रबुद्धे [Post_Tags] => चिंतन,इतिहास,समाजकारण,वसंत,दीर्घा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2597] => Array ( [PostID] => 6976 [post_title] => पहिले दान-देवाचे! [post_content] => [post_excerpt] => कवित्वाच्या मुळाशी असाधारणता आणि विकृती यांचा विचित्र मिलाफ झालेला असतो. [post_shortcontent] => फलंदाज खेळपट्टीवर आल्यावर काही काळ सेट होण्यासाठी घेतो आणि ते सर्वमान्य आहे. कसोटी क्रिकेट आहे की वीस षटकांचा सामना आहे की पन्नास षटकांचा यावर हा सेट होण्यासाठीचा कालावधी ठरतो. असा सेट होण्यासाठीचा वेळ  प्रत्येक क्षेत्रात लागत असतो. नोकरीत, वैवाहिक आयुष्यात तसेच लेखनातही. या काळात काही चुका माफ असतात कारण त्या चुकांच्या भांडवलावरच पुढची योग्य दिशा मिळत असते, कळत असते. कवी म्हणून वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज उपाख्य तात्यासाहेब हे मराठी साहित्यक्षेत्रातले एक अनमोल लेणे आहे. त्यांचा हा सेट होण्याचा काळ त्यांनी या लेखात सांगितलेला आहे. त्यांच्या खासच शैलीत. ललितच्या १९६९ सालच्या दिवाळी अंकात  हा लेख  आला होता. ********** अंक- ललित; वर्ष- दिवाळी अंक १९६९ लक्षात राहण्यासारखे पहिले प्रकाशन झाले ते लो. टिळकांवरील एका कवितेचे. ‘लोकसत्ता’ नावाचे एक छोटे साप्ताहिक नाशिकमध्ये बरीच वर्षे निघत होते. टिळकांच्या चळवळींचा पाठपुरावा करण्यासाठी शहरातील एका नामांकित वैद्याने हे प्रत्र काढले होते. नाशकाप्रमाणे अहमदनगरचेही नाव पत्रावर असायचे. पण नगरच्या लोकसंख्येत किती भर पडली आणि किती घट झाली, या म्युनिसिपल बातमीशिवाय दुसरी काही नगर-वार्ता त्यात नसायची. लहान आकाराची चार पाने, त्यात पान-दीड पान नगरपालिकेच्या व कोर्टाच्या जाहिराती. तरीही त्या काळाच्या व गावाच्या मानाने पत्रक ठीक निघत असे आणि जिल्ह्याची म्हणून त्याला प्रतिष्ठाही होती. पुढे इतर वृत्तपत्रे निघू लागल्यावर ‘लोकसत्ता’ मोडकळीला आली आणि मालकांचे - बंद करण्याइतकेही - लक्ष नसल्याने कशीबशी चालू राहिली. याच काळात त्या पत्राने टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेषांक जाहीर केला होता. मी हायस्कूलमध्य [post_status] => publish [postmainimage] => /2018/12/kusumagraj-710x360.jpg [postimage] => /2018/12/kusumagraj-710x360.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 01 Dec 2018 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => ललित,अनुभव कथन,साहित्य जगत,मराठी नियतकालिके [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2598] => Array ( [PostID] => 6904 [post_title] => बुद्धिबळाचा जन्म [post_content] => [post_excerpt] => जहांगिरच्या काळात, भांडणतंटे सोडविण्यासाठीही बुद्धिबळाच्या खेळाचा अनेक वेळा उपयोग करण्यात येत असे. [post_shortcontent] => अंक - नवल, जून १९५६ सर्व खेळांचा राजा म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. जगांतील बहुतेक देशांत तो खेळला जातो, इतकी त्याला लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. इतर खेळांपेक्षां या खेळाचें कांही वेगळेंच वैशिष्ट्य आहे. या खेळांतील यशापयश हें काहीं केवळ खेळाडूच्या नशीबावर अवलंबून असत नाही. अगदीं क्षुल्लक चूकहि येथें घोडचूक ठरते. प्रत्येक ‘चाल’ अत्यंत विचार करून करावी लागते. या ठिकाणीं बुद्धीची परीक्षाच असल्यामुळें या खेळाला ‘बुद्धिबळ’ असें नांव पडलेलें आहे. खेळाडूनें आपल्या बुद्धीचें असेल-नसेल ते बळ खर्च केल्याशिवाय या ठिकाणीं चालायचेंच नाही! दोन निरनिराळ्या देशांतील खेळाडू, आपापल्या देशांत आपापल्या घरी, पुढें पट ठेवून वायरलेसच्या आधारानें खेळूं शकतील, असा हा एकच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा खेळ आहे. १८५१ पासून प्रतिवर्षीं या खेळाचे आंतरराष्ट्रीय सामने अगदीं नियमित चालू आहेत. यावरूनच हा खेळ किती महत्त्व पावलेले आहे याची सहज कल्पना येऊं शकेल. ज्यांना या खेळाची आवड आहे, असे दोन खेळाडू एकदां पट मांडून बसले कीं त्यांना तहान-भुकेचीही दखल रहात नाहीं. अशा या खेळाचें जन्मस्थान तरी कोणतें, हा मोठा वादाचा प्रश्न आहे. भारत, इराण, चीन व इजिप्त हे देश या खेळाचे जनक आपणच आहोंत असा दावा मांडतात. तथापि गेल्या दोन शतकांतील बहुतेक सर्व इतिहाससंशोधकांनीं या खेळाचें जन्मस्थान भारतांत आहे असा कौल दिलेला आहे. थॉमस हाइड् यांनीं १६९४ मध्ये ‘De LudisOrientalibus’ या आपल्या ग्रंथांत, हा खेळ भारताचा आहे असें सर्वप्रथम जाहीर केलें. पुढें सर विल्यम जॉन्स यांनी या विषयावर कांही संशोधनात्मक लेख लिहून ते ‘Asiatic Researches’ या नांवाच्या ग्रंथांत समाविष्ट केले. त्यांत ते म्हणतात, “हिंदुस्थान हेंच [post_status] => publish [postmainimage] => /2018/11/chess_picture_3_168163.jpg [postimage] => /2018/11/chess_picture_3_168163.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Nov 2018 [post_author] => 305 [display_name] => श्रीपाद डोंगरे [Post_Tags] => नवल,ज्ञानरंजन,बालसाहित्य,क्रीडा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2599] => Array ( [PostID] => 6323 [post_title] => भूतलावर स्थिरावलेल्या देवांगना [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => लेखक – भय्यासाहेब ओंकार एकदा गंधर्व, अप्सरांनी देवेन्द्राला विनंती केली की, “स्वर्गातल्या अमृतपानाचा आणि स्वर्गातल्या नंदनवनाचा आम्हाला अगदी वीट आला आहे. आम्हाला काही काळ पृथ्वीवर वास्तव्य करण्याची परवानगी द्या. तिथल्या सुखदुःखाचा आम्हाला अनुभव घेऊ द्या.” गंधर्व, अप्सरांच्या विनंतीला मान्यता देणे देवेन्द्राला जड वाटू लागले. त्याला चिंता वाटू लागली की या स्वर्गांगना पृथ्वीवरच्या माणसांच्या नजरेस पडल्या तर पृथ्वीवरची माणसे त्यांच्या चरणी लागतील. पृथ्वीवरचे वातावरण या देवांगनांना रुचले तर त्या तिथेच मुक्काम ठोकतील आणि स्वर्गाचा त्यांना विसर पडेल. पण त्या साऱ्यांच्या हट्टापुढे देवेन्द्राचे काही चालेना. अखेर देवन्द्राने त्यांना सांगितले की, “तुम्हाला मी फक्त एक रात्र पृथ्वीवर रहाण्याची संधी देतो. एका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही पृथ्वीवरच्या कोणत्याही एका रमणीय वनश्रींत विहार करा. मात्र हे ठिकाण पृथ्वीतलावरील मनुष्यवस्तीपासून दूर असायला हवे आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आत तुम्ही परत स्वर्गात हजर व्हायला पाहिजे. या अटी जर तुम्ही पाळल्या नाहीत तर मात्र माझ्या शापाला तुम्हाला बळी पडावे लागेल.” स्वर्गीच्या गंधर्व, अप्सरांनी ही अट मान्य केली आणि एका कोजागिरीच्या रात्री त्या पृथ्वीवर उतरल्या. चंद्राच्या रुपेरी किरणांनी गिरिशिखरे न्हाऊन निघत होती. पारिजातकाच्या पुष्पांचा परिमल वातावरण धुंद करीत होता. गिरिशिखरावरून उड्या घेत येणारे छोटे निर्झर खालच्या नदीच्या जलप्रवाहात मिसळत होते. स्वर्गाहून मर्त्यलोकीचे ते वातावरण अधिक आकर्षक होते. त्या दरीत ओळीने कितीतरी गुहा होत्या ज्याला जी रुचेल ती गुहा त्याने निवडावी. कुणी नाचू लागले. कुणी गाऊ लागले. कुणी सुरापान करू ला [post_status] => publish [postmainimage] => /2018/11/admin-ajax.jpg [postimage] => /2018/11/admin-ajax.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Nov 2018 [post_author] => 303 [display_name] => भैय्यासाहेब ओंकार [Post_Tags] => इतिहास,माहिती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2600] => Array ( [PostID] => 6312 [post_title] => लखनौ कॉंग्रेस : एक प्रवास [post_content] => [post_excerpt] => लखनौ कॉंग्रेस म्हणजे लोकमान्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे परमोच्च शिखर. [post_shortcontent] => अंक - सह्याद्री, ऑगस्ट १९७६ लखनौ कॉंग्रेस म्हणजे लोकमान्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे परमोच्च शिखर. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने टिळक पक्षाचे प्रतिनिधी गेले होते. त्यांत साताऱ्याचे प्रख्यात वकील व त्या जिल्ह्यांतील टिळक पक्षाचे नामवंत नेते श्री. नारायण कृष्ण आगाशे हेही होते. श्री. आगाशे हे राजकारणी तसेच चांगले लेखकही होते. त्यांनी आपल्या खाजगी दैनंदिनीत लखनौच्या प्रवासाचे व अधिवेशनाच्या व्यवस्थेचे वर्णन केले आहे. अधिवेशनाचे हे अवांतर किस्से वाचकांना गमतीदार वाटतील. जातावेळचा प्रवास सुखकर झाला व खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत. कारण रा. टिळक आमच्याबरोबर होते. परत येताना ते आमच्याबरोबर नव्हते. मग आमचा परामर्श कोण घेणार? सगळ्यांच्याबरोबर नेलेले डबे पालथे झाले. वाटेत जे काही मिळेल त्याच्यावरच गुजराण करणे भाग होते. त्यातल्या त्यात दि. ३१ ला भोपाळच्या स्टेशनवर रा. करंदीकरांच्या ओळखीच्या एका माणसाने, तारेने सूचना पाठविल्यावरून, भात-झुणक्याची व्यवस्था ठेवली होती. त्या वेळी ते पदार्थ किती चांगले लागले म्हणता? असो. परत येताना बहुतेक सर्व मंडळी कल्याणच्या स्टेशनवर उतरली व परभारे साताऱ्यास आली. सोमण, करंदीकर व मी असे तिघेजण मुंबईस गेलो व १ जानेवारीच्या रात्रीच्या गाडीने तिथून दुसऱ्या दिवशी दुपारी येथे दाखल झाली. तिकडे जातेवेळी प्रत्येक कंपार्टमेंटांत सात-आठ माणसे असत. परंतु परत येताना पाचापेक्षा जास्त नव्हती. कारण जाताना एकच स्पेशल होती. येताना ल. मो. आपटे, मंत्री, वकील, रँग्लर परांजपे, एक मद्रासी गृहस्थ व मी असे पाच आसामी होतो. रँग्लर साहेबांनी आपल्या पोटाचे मुळीच हाल होऊ दिले नाहीत. कारण रिफ्रेशमेंट रूममध्ये जाऊन ते खटपट करीत असत. त्यांच्या [post_status] => publish [postmainimage] => /2018/11/लखनौ-कॉंग्रेस-अधिवेशन.jpg [postimage] => /2018/11/लखनौ-कॉंग्रेस-अधिवेशन.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Nov 2018 [post_author] => 302 [display_name] => नारायण कृष्ण आगाशे [Post_Tags] => इतिहास,सह्याद्री,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2601] => Array ( [PostID] => 6089 [post_title] => शैशवास जपणे [post_content] => [post_excerpt] => शैशवाचं सर्वात महत्त्वाचं आणि व्यवच्छेदक लक्षण म्हणजे नावीन्याची ओढ! [post_shortcontent] => अंक: निवडक कालनिर्णय ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा कवींचा बाणा असतो, असं कुठल्याशा कवीनंच म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तो फक्त कवींचाच नव्हे तर तुम्हाआम्हां सर्वजणांचाच बाणा असतो. आता व्यवहारात हे शैशव जपणं आपल्याला ‘प्रॅक्टिकली’ शक्य होत नाही, तो भाग वेगळा. पण तसं ते कवींना तरी कुठं जमतं? कवीसंमेलनानंतर किंवा शासकीय पारितोषिकांच्या जत्रेनंतर रांगा लावून टीएडीए आणि मानधन वसूल करताना कवींना तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? मोठं मनोरम दृश्य असतं ते! फक्त अशा वसुलीच्याच वेळी नव्हे तर अगदी कविता लिहितानासुद्धा (‘या कवितेला संमेलनात किती टाळ्या पडतील बरं’) अशी चोख हिशोबी वृत्ती धारण करणारे कवी तसे बऱ्याचदा ‘प्रौढ’ व्यवहार करतानाच आढळतात. शैशवाची अनेक लक्षणं आहेत. उदाहरणार्थ, बोबडं बोलणं, अकारण हसणं, हातपाय पसरून भोकाड पसरणं, झालंच तर आलेल्या पाहुण्यांच्या अंगावर शू करणं..... इत्यादी, इत्यादी . हे सारं प्रौढत्वी करून कुणी (....अगदी कवीनंसुद्धा) आपलं शैशव जपावं, असं अगदी अट्टलातला अट्टल कवीसुद्धा म्हणणार नाही. शैशवाचं मला वाटतं सर्वात महत्त्वाचं आणि व्यवच्छेदक लक्षण जर कोणतं असेल तर ते म्हणजे नावीन्याची ओढ! लहान मुलांना एखाद रंगीबेरंगी खेळणं आणून दिलं की ते हातात धरून उलटंपालटं करून पाहतं, ते दाबून काही चित्रविचित्र आवाज निघत असतील तर तसं करून ते पाच-दहा वेळा ऐकतं, नंतर ते खेळणं चाखून, चोखून, लाळेनं भिजवून त्याची चव घेऊन ते पाहतं, आणि सरते शेवटी ते कंटाळून हातातून फेकून देतं. तुम्ही उत्साहानं त्याला ते खेळणं परत हातात दिलं तर ते तेवढ्याच उत्साहानं परत खाली आपटतं. काही काळ खेळणं हातातून (किंवा पाळण्यातून किंवा गॅलरीतून) भिरकावून देण्याचीच त्याला गंमत वाटू [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/Hindu-new-year.jpg [postimage] => /2018/10/Hindu-new-year.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 31 Oct 2018 [post_author] => 304 [display_name] => मुकुंद टांकसाळे [Post_Tags] => कालनिर्णय,विनोद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2602] => Array ( [PostID] => 170 [post_title] => ज्ञाननिर्मितीत कायम दुय्यम? [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => ‘अंतर्नाद’च्या मे महिन्याच्या अंकात डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या ‘नोबेल आणि भारत’ या लेखात “विज्ञान-तंत्रज्ञन या क्षेत्रात जगाच्या नकाशावर अर्थपूर्ण परिणाम करणारे लेखन, संशोधन आपल्याकडे झाले नाही,” याबद्दल खंत व्यक्‍त केली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही दिशादर्शनही केले आहे; आणि शेवटी या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे अमलात आणल्यास “नोबेल पुरस्कार खेचून आणणे फारसे कठीण नाही,” असा आशावादही व्यक्‍त केला आहे. कुलगुरूंच्या ताब्यात भावी पिढ्यांचे भवितव्य असल्याने त्यांनी आशावादी असणे समजण्यासारखे आहे; पण माझ्यावर तशी काही जबाबदारी नसल्याने असेल कदाचित, मी त्यांच्याशी थोडी असहमती व्यक्‍त करण्याचे धाडस करतो. आम्ही आमच्या पायात काही बेड्या अडकवून घेतल्यामुळे प्रगत देशातील संशोधकांच्या बरोबरील शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवणे कठीणच राहणार आहे. या बेड्या कोणत्या आणि त्या का हटवता येणार नाहीत याची चर्चा येथे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही चमत्कार होऊन माझे म्हणणे खोटे ठरल्यास मला सर्वात जास्त आनंद होईल; पण चमत्कार क्‍वचितच होतात. (जे नेहमीच होतात त्याला आपण चमत्कार म्हणत नाही.) अर्थात कुलगुरूंनी जे परिस्थितीचे विश्लेषण केले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आपल्या देशातील शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणखीही काही ठोस उपायांची आवश्यकता आहे. दुखणे खोलवर रुजले आहे आणि माझ्या मते, आपण दीर्घकाळ त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपायही दीर्घकाळ करावे लागतील; पण तो स्वतंत्र विषय होर्सल म्हणून त्याची चर्चा येथे करत नाही. सर्वसामान्यपणे ज्याचा उल्‍लेख होत नाही अशा फक्‍त एकाच गोष्टीची मला येथे चर्चा करायची आहे. इतर सर्व उपाय [post_status] => publish [postmainimage] => /2017/08/43550603_s.jpg [postimage] => /2017/08/43550603_s.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Oct 2018 [post_author] => 300 [display_name] => ह वि कुंभोजकर [Post_Tags] => अंतर्नाद,मराठी भाषा,मातृभाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2603] => Array ( [PostID] => 6077 [post_title] => दीड दमडीची माणसे ! [post_content] => [post_excerpt] => हलका धंदा का होईना पण प्रामाणिकपणे करतो आहे म्हणून तो दीडदमडीचा ? [post_shortcontent] => असे म्हणतात की वाचक बालसाहित्याकडून प्रौढ साहित्याकडे वळतो तेव्हा तो पहिल्यांदा प्रभावित होतो तो व.पु. काळे यांच्या साहित्याने. वपुंचे मराठी भावविश्वातील हे स्थान आजही अबाधित आहे,यात त्यांच्या लिखाणाची ताकद कळते. वपुंचे साहित्य म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या बोधकथाच जणू. अशीच ही कथाही आहे. कथा म्हणा किंवा ललितलेख म्हणा. या दोहोतील फरकरेषा तशीही अस्पष्टच असते. व.पु, २००१ साली गेले. त्यानंतरच्या १७ वर्षात त्यांच्या साहित्याचा खप कमी झालेला नाही आणि साध्या सोप्या भाषेत जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा दुसरा लेखकही झालेला नाही. बासष्ट वर्षापूर्वी १९५६ साली 'प्रसाद' मासिकात आलेली वपुंची  कथा वाचून याचाच प्रत्यय येतो. ********** अंक- प्रसाद -१९५६ माझ्या डोक्यात एकदम एक विचार आला की, धावत जाऊन त्या बूटपॉलिश करणाऱ्या मुलाला सांगावे की, ‘‘बाबा रे, ह्या ठिकाणी तू धंदा करावयाला बसू नकोस! ही जागा फार घातक आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी ह्या ठिकाणी एक म्हातारा....!’’ ‘‘.....भलताच नादिष्ट आहेस रे तू! त्या पॉलिशवाल्याकडे काय पहात राहिलास?’’ गोगटेने माझ्या पाठीवर थाप मारीत म्हटले. पण मी त्याच विचारात गुंग असल्यामुळे गोगटेला काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा थोड्याशा चिडक्या आवाजात गोगटेने मला विचारले, ‘‘कसला विचार करतो आहेस?’’ मी संथपणे म्हणालो, ‘‘तसा काही महत्त्वाच्या गोष्टीवर नव्हतो विचार करीत! पण त्या बूटपॉलिशवाल्या पोराला त्याच जागी पाहून असे वाटू लागले की, त्याला जाऊन सांगावे की, ह्या जाग्यावर बसू नकोस! काही वर्षांपूर्वी या इथे एक म्हातारा बसायचा, पण रस्ता सोडून एक मोटार फूटपाथवर चढल्यामुळे तो मेला तेव्हा....’’ ‘‘तू पण या जाग्यावर [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/unnamed-file.jpg [postimage] => /2018/10/unnamed-file.jpg [userfirstname] => Vasant [userlastname] => Purushottam [post_date] => 20 Oct 2018 [post_author] => 42 [display_name] => व. पु. काळे [Post_Tags] => कथा,प्रसाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2604] => Array ( [PostID] => 6304 [post_title] => मराठी-फारसी भाषेची गंमत [post_content] => [post_excerpt] => आपण देश विदेशात जे नाव, प्रतिष्ठा, यश मिळविले आहे ते आपल्या बुद्धीच्या जोरावर. इंग्रजीच्या जोरावर नाही. [post_shortcontent] => वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा. ********** खालील वाक्य वाचा: "मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाकखान्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो." (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत? बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग. इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत. आहे ना गंमत ? पण मग हे सगळे झाले तरी कधी?  इसवीसन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली. फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा. हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला. इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/11017564_435945289896670_695805987_n.jpg [postimage] => /2018/10/11017564_435945289896670_695805987_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Oct 2018 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,ज्ञानरंजन,भाषा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2605] => Array ( [PostID] => 6074 [post_title] => जीवन विमा अतिरेक: न करण्याचा आणि करण्याचाही [post_content] => [post_excerpt] => आयुष्यात तीन गोष्टी कोणीही चुकवू शकत नाही. कर, मृत्यू आणि विमा एजंट [post_shortcontent] => आयुर्विम्याला पर्याय नाही...या एका वाक्यानं एकेकाळी आपल्या समाजात विम्याची कल्पना रूजवली. तरीही त्यानंतर अनेक वर्ष नाटक-सिनेमात एलआयसी एजंट हा चेष्टेचा विषय होता. बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देण्यातच फार पराक्रम आहे, अशी काहीशी मानसिकता निम्नमध्यमवर्गियांची होती, त्यात गेल्या पाव शतकात हळूहळू बदल झाला. आता तर कशाचाही विमा काढण्याची टूम आली आहे. या परिस्थितीत विमा कुणी काढावा, किती रकमेचा काढावा याबाबत समज कमी आणि गैरसमज जास्त असतात. त्यावर खुसखुशीत भाष्य करत योग्य त्या दिशेला घेऊन जाणारा हा लेख. लेखक स्वतः बँकिंग क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या लेखनात नेमकेपणा आहे आणि आर्थिक विषय वाचकांना सोप्या भाषेत सांगण्याची हातोटीही आहे. “बाळाचे बर्थ सर्टिफिकेट आजच्या आज मिळेल ना?” गायनॉकॉलॉजिस्ट असलेल्या माझ्या मित्राला, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे (प्रथमच बाप झालेले) तरुण वडील विचारत होते. माझ्या डॉक्टर मित्राने विचारले की “कसली विशेष घाई आहे?” त्यावर मुलाचे वडील म्हणाले “अमेरिकेप्रमाणे बाळाचे नाव आजच्या आज इथेच ठरवतोय (व ठेवतोय) त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट मिळाल्यावर आजच्या आजच बाळाची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची ठरवलेय. आय वॉन्ट माय चाइल्ड टू बी इन्शुअर्ड फ्रॉम डे वन!” आता ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची पाळी माझ्या त्या डॉक्टर मित्राची होती. अवाकच झाला होता बिच्चारा! मला म्हणाला, ”रक्षित असे मुलाचे नाव ऐकले होते, ह्यांच्या मुलाचे नाव बहुधा “संरक्षित” ठेवतील.” सध्याची ज्याचा-त्याचा इन्शुरन्स करावा असे वाटणारी प्रवृत्ती हे एक टोक आहे तर दोन-एक पिढ्यांपूर्वी “मला कशाला हवाय इन्शुरन्स? मी पक्‍का ठणठणीत आहे, काढला मोठा विमा आणि नाहीच मेलो, तर गेले ना पैसे फुकट?” अशा थट्टे [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/LIC.jpg [postimage] => /2018/10/LIC.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2018 [post_author] => 17 [display_name] => उदय कर्वे [Post_Tags] => आरोग्यसंस्कार,अर्थकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2606] => Array ( [PostID] => 6270 [post_title] => वजनकाट्याचे गुलाम [post_content] => [post_excerpt] => दीक्षित की दिवेकर या वादाचा थोडक्यात समाचार [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद; वर्ष- सप्टेंबर २०१० असमाधान हा सध्याच्या संस्कृतीचा आत्मा आहे. हे असमाधान आपल्या शरीरापासून ते आपला नवरा, बायको, मुले, काम, मिळणारे पैसे, घर, वाहन ह्या सर्व गोष्टींत परमेश्र्वरावर ताण करून सर्वव्यापी झालेले आहे. ‘ठेविलें अनंते तैसेंचि राहावें, चित्तीं असो ध्यावें समाधान’ म्हणणारे तुकोबा म्हणजे अडाणीच वाटतील, अशी परिस्थिती आहे. एकदा ‘चित्तीं असो द्यावे असमाधान’ अशी परिस्थिती उत्पन्न झाली, की मग ते मायावी समाधान मिळवण्यासाठी मनुष्ये पैसे खर्च करू लागतात. समाधान हे पैशाने कधीच मिळत नसल्याने पैसे खर्च करतच बसतात. क्षितिजासारखे समाधान सारखे लांबच पळत असते. मनुष्यप्राण्याचे शरीर सामान्यपणे तीन प्रकारचे असते. एक म्हणजे उंच किडकिडीत असे, दुसरे गोल गरगरीत असे आणि तिसरे म्हणजे आटोपशीर आणि प्रमाणबद्ध असे. आपल्याला जे शरीर मिळते ते आपल्या आईवडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. शरीराच्या मुख्य ढाच्यात आपल्याला फार मोठे बदल कधीच करता येत नाहीत. शस्त्रक्रियेने काही बदल जरूर करता येतात, पण हे बदल ज्याच्या शरीरात काही जन्मजात दोष असतात अशांसाठीच उपयुक्त असतात. ह्या शस्त्रक्रिया सरसकट सर्वांसाठी उपयोगी नसतात. शरीराच्या तीन प्रकारच्या ठेवणी लक्षात घेतल्या तर आपल्या असे लक्षात येईल, की समाजातील साधारण तीस टक्के लोक हे बारीक असणार आणि दिसणार, तीस टक्के लोक हे जाड असणार आणि दिसणार आणि साधारण तीस टक्के लोक हे निसर्गतः आटोपशीर असणार आणि दिसणार. अर्थात एकंदर आळशीपणा जसा वाढत जाईल, तसे जाड लोक जास्त दिसणार. ह्यानुसार कमीत कमी साठ टक्के लोक हे वजनात सामाजिक संकल्पनेनुसार कमी अगर जास्त असणार. मग त्यांना न्यूनगंड देण्याचे काम केले की झाले. साठ टक्के लोक ह [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/images.png [postimage] => /2018/10/images.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Oct 2018 [post_author] => 141 [display_name] => राजीव शारंगपाणी [Post_Tags] => अंतर्नाद,आरोग्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2607] => Array ( [PostID] => 6070 [post_title] => मंचीय कविताः एक वेगळा साहित्यप्रकार [post_content] => [post_excerpt] => कवितेवर प्रेम करणारे इतके लोक आहेत हा विचार खूप दिलासा देणारा ठरतो. [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद; वर्ष- जानेवारी २००७  लेखाबद्दल थोडेसे :  कविसंमेलने हा जेवढा साहित्यविषयक  गंभीर उपक्रम आहे तेवढाच तो मनोरंजनाचा खजिनाही आहे. संमेलनाच्या नाना तऱ्हा आणि कवींच्या नाना कळा  तर असतातच, श्रोते आणि सूत्रसंचालकही आपापल्या परीनं त्यात भर घालत असतात. मंचीय म्हणजे सादरीकरण करण्यायोग्य कविता कोणती या प्रश्नाचं  प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. कविसंमेलनातील अशा वृत्ती-प्रवृत्ती टिपणारा हा मनोरंजक, नर्मविनोदी लेख- ऊर्मिला चाकूरकर या पेशाने डॉक्टर. त्या मराठवाड्यात असतात. पेशंटची नस सापडता सापडता त्यांना विनोदाचीही नस सापडली. मानवी स्वभावातील विसंगतीतून निर्माण होणारा विनोद त्या नेमका शब्दांत पकडतात. एकेकाळी लोकसत्ताने हास्यरंग नावाची विनोदाला वाहिलेली पुरवणी दिली होती. त्यातून जे काही चांगले विनोद लेखक पुढे आले त्यात उर्मिला चाकूरकर हे एक प्रमुख नाव आहे. ********** ‘आणि मी ऐनवेळी कविता बदलतो आहे’ – या वाक्याने संमेलनात कविता सादर करायला सुरुवात केलेले अनेक कवी मी पाहिलेले-ऐकलेले आहेत. कविसंमेलनात सादर करण्याची कविता आधी निवड करून ठेवलेली असते. साधारणपणे  कुठे कवितावाचन करायचे आहे, तिथला श्रोतृसमुदाय कशा प्रकारचा असेल याचा अंदाज करून कविता निवडलेली असते. उपस्थित श्रोतृसमुदाय कसा आहे याचा अंदाज यायला काही मिनिटेच पुरेशी ठरतात. सुरुवातीच्या कवीने सादर केलेल्या कवितेला टाळ्या मिळतात, की शिट्ट्या यावरून लगेच श्रोत्यांचा ‘मूड’ लक्षात येतो. श्रोत्यांचा ‘मूड’ बनवण्यात अजून एक महत्त्वाचा घटक संप्रेरकाचे काम करतो. तो म्हणजे सूत्रसंचालक. सुरुवातीच्या निवेदनातच त्याने श्रोत्यांची पकड घेणे अपेक्षित असते, ना [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/51qA7bw0sAL.jpg [postimage] => /2018/10/51qA7bw0sAL.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Oct 2018 [post_author] => 138 [display_name] => उर्मिला चाकूरकर [Post_Tags] => अंतर्नाद,विनोद,कविता रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2608] => Array ( [PostID] => 6067 [post_title] => स्वर्गीय लोकनायक बापूजी अणे यांच्या आठवणी [post_content] => [post_excerpt] => धर्मनिष्ठा, पांडित्य, चारित्र्य, राजनितिज्ञता यांचा मनोज्ञ संगम असलेले बापूजी अणे [post_shortcontent] =>
अंक : वसंत,१९८०
लेखाबद्दल थोडेसे : विदर्भातील ज्या नेत्यांना राज्यव्यापी मान्यता मिळाली त्यात लोकनायक बापूजी अणे हे प्रमुख नाव.  सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वर्तुळातील ते अधिकारी व्यक्ती होते. अणे यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० रोजी झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून १९०२ साली ते बी. ए. झाले. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातून ते एल. एलबी झाले. लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांना ‘विदर्भाचे लोकनायक’  या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे काँग्रेसमध्ये त्यांचे मतभेद झाले.
इंग्रज राजवटीत व्हॉईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सल्लागार, सिलोनमध्ये भारताचे हायकमिशनर आणि  पुढे स्वतंत्र भारतात बिहारचे राज्यपाल अशी पदे त्यांनी भूषविली. प्राच्यवाङ्मयाचा त्यांचा व्यासंग  होता. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे चिंतनाचे विषय होते.  टिळकांच्या जीवनावर आधारित त्रिखंडात्मक श्लोकबद्ध संस्कृत काव्य त्यांनी रचले. १९२८ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  २६ जानेवारी १९६८ साली त्यांचे निधन झाले.
१९८० साली अणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'वसंत' मध्ये आलेला हा वीणा बाळशास्त्री हरदास याचा लेख. ते लोकनायक म्हणून कसे होते आणि मायाळू आप्त म्हणून कसे होते या दोन्हीचे मनोज्ञ दर्शन या लेखातून घडते-
लोकनायक बापूजी अणे यांच्या वयाला १९८०मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतात म्हणून त्यांचा शताब्दी महोत्सव करायचे ठरले. त्या उत्सवातील अनेक योजनांत त्यांच्या आठवणींचा संग्रह प्रकाशित करायचं ठरलं. तश [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/INDIA-STAMP-DR-Madhav-Shrihari-Aney-STAMP-20150513143452.jpg [postimage] => /2018/10/INDIA-STAMP-DR-Madhav-Shrihari-Aney-STAMP-20150513143452.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 10 Oct 2018 [post_author] => 137 [display_name] => वीणा बाळशास्त्री हरदास [Post_Tags] => व्यक्तीविशेष,वसंत,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2609] => Array ( [PostID] => 6234 [post_title] => पाणी कसं अस्तं ? - दिनकर मनवर [post_content] => [post_excerpt] => ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ? नि दंगल घडवतं ते पाणी नस्तं? [post_shortcontent] => कवी दिनकर मनवर यांची अचानक चर्चेत आलेली हीच ती कविता, ' पाणी कसं अस्तं '. कवीमनाच्या तरल मुग्धावस्थेत सहज स्फुरलेली ही कविता अनेक प्राथमिक प्रश्न विचारते. ज्यांची उत्तरं न देता आल्याने वाचकही स्तब्ध होवून जातो. कविता वाचणाऱ्याला कुठलीही अश्लीलता किंवा एखाद्या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा पंक्ती किंवा स्त्रियांची मानखंडना होईल असे काव्य, या कवितेतून जाणवत नाही. जाणवते, ती केवळ वेदना आणि टोचतात ते दुखावणारे प्रश्न. मात्र असे हे काव्य वादाच्या भोवऱ्यात सापडावे ही दुर्दैवी घटना आहे. म्हणूनच पुनश्चच्या अवांतर सदरात ही संपूर्ण कविता वाचकांच्या अवलोकनार्थ आज दिली आहे. ********** पाणी कसं अस्तं पाणी हा शब्द मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये. मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज मी चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ ? काळं असावं पाणी कदाचित पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ? ( पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये ) जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं ? पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं ? पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं ? गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय ? पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ? नि दंगल घडवतं ते पाणी नस्तं? पाणी पावसातून गळतं जमिनीवर बर्फ वितळल्यावर पसर [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/phpThumb_generated_thumbnail.jpeg [postimage] => /2018/10/phpThumb_generated_thumbnail.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Oct 2018 [post_author] => 140 [display_name] => दिनकर मनवर [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2610] => Array ( [PostID] => 6064 [post_title] => ऐंशीच्या उंबरठ्यावर [post_content] => [post_excerpt] => खरे म्हणजे मला जीवनाचा लळा लागला आहे. मी जीवनात गुंतलो आहे, गुंगलो आहे [post_shortcontent] => दिवाळी अंक १९७२ लेखाबद्दल थोडेसे : विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५ ते १९७८) हे मराठी ललित लेखनातील एक अव्वल नाव. अंतर्मुख करणारे, मात्र प्रसन्न आणि मिश्किल लिखाणासाठी सुपरिचित असलेले ते चिंतनशील लेखक होते.  कवी आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचे वडिल कवी दत्त यांच्याकडून हा साहित्याचा वारसा आलेला होता. प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. 'नाना देशातील नाना लोक', 'काही म्हातारे एक म्हातारी', 'पांढरे केस हिरवी मने', ही त्यांची गाजलेली पुस्तके. 'नवलाख दिवे हे तुझ्या घरी' ही त्यांची कविताही खूप वाखाणली गेली. शिक्षकांची वेतनश्रेणी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या द्विसदस्यीय समितीत ते होते. तक्रारीचा सूर नसलेले, सकारात्मक लिखाण हे त्यांचे खास वैशिष्ट्य. प्रस्तुत लेख लिहिला तेव्हा ते ऐंशीच्या उंबरठ्यावर होते. साधारणः त्या वयात अनेकांचा निराशेचा सूर असतो. अमुक करायचे राहून गेले, तमुकचे श्रेय मला मिळाले नाही, अशा तक्रारी असतात किंवा आता सगळेच कसे उथळ झालेले आहे, असा तरी सूर असतो. घाटे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र त्यांनी आपला आयुष्यभराचा सकारात्मक, मिश्कील सूर साधतच 'संध्याछाया रिझविती ह्रदया' असा भाव प्रकट केला आहे. कातर आणि त्याचवेळी अंतर्मुख करणारा हा लेख- ********** ऐंशीच्या दारापाशी पोहोचलो आहे. आता दोनच पावले टाकायची, की उंबऱ्यावर उभा राहीन. पावले दोनच, पण ती वामनाची नाहीत. एका कुरकुरत्या देहाची आहेत व ती पडतील, कदाचित थोडी आणखी पडतील, विश्वास वाटतो. अजून जावेसे वाटत नाही. हा आजवरचा प्रवास कण्हत-कुंथत केला नाही; हसत आणि हसवीतच केला. पण क्वचित कधी हसणे नाटकी होते. कधी शिष्टाचारासाठी असे. या [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/V-D-Ghate-Anant-Deshmukh-Sahitya-Akademi-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg [postimage] => /2018/10/V-D-Ghate-Anant-Deshmukh-Sahitya-Akademi-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg [userfirstname] => Vitthal Dattatrey [userlastname] => Ghate [post_date] => 06 Oct 2018 [post_author] => 40 [display_name] => वि. द. घाटे [Post_Tags] => चिंतन,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2611] => Array ( [PostID] => 6181 [post_title] => तुळशीदास बोरकर- एक आठवण [post_content] => [post_excerpt] => जीवनव्रत म्हणून बोटांनी बोलणाऱ्या पद्मश्री पं. तुळशीदास बोरकरांच्या स्मरणमैफलीचा रंग [post_shortcontent] => मुक्तस्रोत बोरकर गेले. गेले काही दिवस त्यांच्या अस्वस्थतेच्या वार्ता येत होत्या. काळजी वाटत होती. वाढत होती. पण आतून असं वाटत होतं की पुन्हा नेहेमीसारखे बोरकर गुरूजी वावरताना...वाजवताना दिसतील. कारण आपलं अभिजात सौम्यपण घेऊन वावरणाऱ्या बोरकरांना आपली एकट्याचीच तीव्रपणे घेतलेली दखल वा एकट्यावरच पडलेला झगझगीत प्रकाशझोत सोसणारा..मानवणारा नव्हता. आपल्या अवतीभवती असलेल्या दृश्यात ते अतिकोमल स्वरासारखे अतिशय सौम्यपणे वावरत असत. वर्षानुवर्षे संगीत रंगभूमीवर ऑर्गन साथ करताना बसण्याची रंगमंचाच्या थेट समोरची प्रकाशाच्या अगदी निकटची पण केवळ स्वरतालानेच अस्तित्व दर्शविणारी साथसंगतकारांची काळोखी हौदातील जागा हीच बोरकरांनी आनंदाने स्वीकारलेली... भूषविलेली जागा होती. पुढे काही वर्षांनी भारतरत्न पं. भीमसेनजींच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमात बोरकर मंचस्थ झालेले दिसले. डोक्यावर संघाच्या गणवेषासारखी काळी लोकरीची समोर टोक असलेली टोपी घातलेले बोरकर लोकांना दिसू लागले. अभंगवाणीच्या त्या श्रद्धाजागरणात प्रत्यक्ष भीमसेनजी स्वतःसह केवळ मंचस्थच नव्हे तर सभागृहातील रसिकांनाही 'व्यक्तीत्वाच्या सीमा साऱ्या ओलांडुनी पुढती जाऊ' असा समर्पणाचा अनुभव देत असत. त्या तल्लीन गानपीठाच्या चित्रात बोरकर सहजपणे समाविष्ट होत... वेगळी खूण न दाखवता..ठेवता. तीच त्यांची वृत्ती झाली होती ...ओळखही. पुलं म्हणायचे महाराष्ट्र गोव्याच्या कंठाने गातो. पं. तुळशीदास बोरकरांनी जणू या विधानाचा कृतिविस्तार केला. महाराष्ट्र गोव्याच्या बोटांनीही वाजू-गाऊ लागला. बोरी गावच्या कविश्रेष्ठ बाकीबाब बोरकरांनी जीवन कळलेल्या महानुभावांचे प्रमुख लक्षण सांगताना सहजपणाची महती कवितेतून गायलेली सर्वांनीच ऐकली आहे..अनुभवली [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/42745715_10217857807615799_6261852955092189184_o.jpg [postimage] => /2018/10/42745715_10217857807615799_6261852955092189184_o.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Oct 2018 [post_author] => 139 [display_name] => प्रमोद बापट [Post_Tags] => संगीत रसास्वाद,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2612] => Array ( [PostID] => 6028 [post_title] => सत्याग्रहापासून धर्मांतराकडे [post_content] => [post_excerpt] => एकाला डोक्यावर तर दुसऱ्यास पायाखाली तुडविण्याची जो शिकवण जो देतो; तो अधर्म आहे. [post_shortcontent] => अंक- प्रबुद्ध भारत (आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक), वर्ष- २७-१०-१९५६  लेखाबद्दल थोडेसे : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसह केलेले धर्मांतर ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना होती. या घटनेचे चौफेर प्रतिसाद तेव्हा उमटले होतेच आणि आजही उमटत आहेत. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराची पहिली घोषणा केली. माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसांकरिता आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर दीर्घकाळ चिंतन केले व त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी  नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सर्व काळात बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या  सहकाऱ्यांमध्ये भाऊराव गायकवाड हे एक प्रमुख नाव होते. धर्मांतरानंतर त्याबाबतची भूमिका स्पष्ट करणारा, 'प्रबुद्ध भारत' च्या आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांकांत लिहिलेला हा लेख आहे.  पुनश्र्चच्या पुढील वर्षाच्या वाटचालीत धर्मांतराच्या विविध पैलूंवर त्या काळात वृत्तपत्र-मासिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख सदस्यांना देण्याचा मानस आहे व त्या दिशेने तयारी सुरु आहे. तूर्तास भाऊराव यांचा हा लेख आज देत आहोत. बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले भाऊराव उर्फ दादासाहेब हे नाशिकच्या ‘ज्ञानविकास केंद्र’ ह्या शिक्षणसंस्थेचे तसेच नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्यही होते. प्रबुद्ध भारत ह्या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचेही ते अध्यक्ष होते. ते मुंबई राज्याच्या विधानसभेचे आणि नंतर स्वतंत्र भारतात लोकसभेचेही सदस [post_status] => publish [postmainimage] => /2018/10/al32.jpg [postimage] => /2018/10/al32.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Oct 2018 [post_author] => 136 [display_name] => भाऊराव कृष्णराव गायकवाड [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,प्रबुद्ध भारत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2613] => Array ( [PostID] => 5733 [post_title] => जी. एंची शब्दकळा आणि गोमा गणेश [post_content] => [post_excerpt] => आजपर्यंत प्रसिद्धीच्या झोतापासून अनेक योजने दूर असलेले जी. ए. एकाएकी ‘म.टा.’मध्ये झळकले [post_shortcontent] => मराठीत आजवर टोपण नावाने लिहिली गेलेली  विनोदी सदरे हा अभ्यासाचा एक खुमासदार विषय आहे. गोमा गणेश हे असेच एक नमुनेदार टोपण नाव. ललित मासिकातले ठणठणपाळ या नावाने लिहिले जात असलेले सदर जयवंत दळवींनी बंद केले. ते त्यांनी पुन्हा सुरु करावे अशी विनंती संपादक करत होतेच,दरम्यान त्यांनी गोमा गणेश यांचे पितळी दरवाजा हे सदर सुरु केले आणि तेही खूप गाजले. हे गोमा गणेश म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक व अर्थतज्ज्ञ सुभाष भेंडे.  गोमा गणेशांच्या त्या सदरांतूनच आजचा चुरचुरीत लेख घेतलेला आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या भोवतीचे वलय, दंतकथा आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये १९८७ साली त्यांच्यावर आलेला एक लेख हे निमित्त करुन गोमा गणेश यांनी हा शंभर नंबरी लेख लिहिला होता- रविवार दिनांक १९ जुलै १९८७ हा दिवस तमाम मराठी साहित्य रसिकांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस म्हटला पाहिजे. त्या दिवशीचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ काढून सहावे पान पाहणाऱ्याला ‘अजि म्या ब्रह्म पाहिले...’ असा दिव्य साक्षात्कार झाला असेल! अंगात जोधपुरी कोट, उलटे फिरविलेले केस, डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल आणि जिवणीच्या कडांशी घुटमळणारं स्मितहास्य-कुणाची बरं ही छबी? महत्त्वाचं नाव वाचून आमचा तरी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना... दस्तुरखुद्द गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी.ए.? मुंगीनं मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरविंद गोखल्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तर स्वीकारलं नाही ना? रमेश मंत्र्यांनी ‘भारत यात्रा’ तर थांबविली नाही ना? जयवंत दळवींनी मासळी खाणं सोडून तर दिलं नाही ना? आजपर्यंत प्रसिद्धीच्या झोतापासून अनेक योजने दूर असलेले जी. ए. एकाएकी ‘म.टा.’मध्ये झळकले! जीएंचं दर्शन घेण्यासाठी आजपर्यंत तमाम मंडळींना धारवाडला जावं लागायचं! (वसंत नरहर फेणे [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/ga.jpg [postimage] => /2018/09/ga.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 26 Sep 2018 [post_author] => 127 [display_name] => गोमा गणेश [Post_Tags] => उपरोध,सुभाष भेंडे,गोमा गणेश,जी. ए. कुलकर्णी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2614] => Array ( [PostID] => 5979 [post_title] => वसुंधरेचा गत इतिहास [post_content] => [post_excerpt] => हत्ती, घोडे, वाघ, सिंह, अस्वल, माकडे, वानरे यासारख्या सस्तन प्राण्यांच्या लक्षावधी जाती गेल्या ६ कोटी वर्षांत तयार झाल्या. [post_shortcontent] => ********** लेखक- श्री. प्रभुनाम वसुंधरेचा जन्म नेमका कसा झाला हे अद्याप नीटसं समजलं नसलं, तरी तो किमान ३ अब्ज म्हणजे ३०० कोटी वर्षांपूर्वी झाला असला पाहिजे अशी खात्री भूशास्त्रज्ञ देतात. जन्मल्या वेळी वसुंधरा ही एक तप्त गोळा होती आणि हा तप्त गोल पुढे कोट्यवधी वर्षे सावकाशपणे निवत होता. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर खडकाचं कवच तयार झालं. पृष्ठभाग बराचसा थंड झाल्यानंतर वातावरणातील पाण्याची वाफही थंड होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी मोठमोठे जलाशय तयार झाले. हेच अगदी सुरुवातीचे सागर होत. आणि याच जलाशयातून वसुंधरेच्या पाठीवर आढळणाऱ्या जीवसृष्टीचा उगम झाला. जीवसृष्टीचा उदय झाल्यानंतर पुढे सजीवांचा कसकसा विकास होत गेला, त्यात कोणकोणते बदल घडून आले, त्यातून नवीन जाती तयार होत होत अखेर आज दिसणारे असंख्य प्रकारचे प्राणी आणि वनस्पती कशा अस्तित्वात आल्या, याचा मागोवा घ्यावयाचा म्हणजेच वसुंधरेच्या गत इतिहासाचा अभ्यास करावयाचा. या गत इतिहासाची माहिती मिळविण्याची साधने कोणकोणती आहेत हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. तुमच्यापैकी कित्येकजण रोज नियमानं रोजनिशी लिहीत असाल. तसंच पूर्वी राजेरजवाडे यांच्या दरबारच्या हकीकती बखरीतून लिहून ठेवलेल्या सापडतात. त्यावरून त्या त्या काळचा सुसंगत गतेतिहास लावता येतो. वसुंधरेनं सुद्धा अशाच प्रकारची रोजनिशी लिहून ठेवली आहे. मात्र वसुंधरेच्या लिखाणाची भाषा आणि लिपी मात्र सांकेतिक भाषेसारखी फार अवघड आणि किचकट आहे. इतिहास संशोधकांना जसे जुने जुने कागदपत्र मोठ्या कष्टाने जमा करून आणि त्यातील भाषेचा आणि लिपीचा अभ्यास करून जुन्या घटनांना सुसंगत अर्थ लावावा लागतो तसेच परिश्रम भूशास्त्रज्ञांना पृथ्वीचा गत इतिहास समजून घेण्यासाठी क [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/134358884-e94402dc-927b-44e7-9282-1a6ca0b446ca.jpg [postimage] => /2018/09/134358884-e94402dc-927b-44e7-9282-1a6ca0b446ca.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Sep 2018 [post_author] => 135 [display_name] => प्रभूनाम [Post_Tags] => माहिती,सृष्टीज्ञान,प्रभूनाम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2615] => Array ( [PostID] => 5725 [post_title] => गोणपाटाची साडी [post_content] => [post_excerpt] => माणूस आवडला की त्याची प्रत्येक गोष्ट आवडणे हा मानवी स्वभाव असतो. [post_shortcontent] => लेखिका: सौ. कमलाबाई बंबेवाले ********** “आजची पार्टी खरोखरीच अगदी फर्स्ट क्लास होती अं! फारच सुरेख व्यवस्था होती बुवा सारी!” सुस्वागतमच्या भव्य कमानीजवळ शोफरने आणलेल्या आपल्या मोटारीत चढून ती चालू होताच सुशीला वसंतरावांना म्हणाली, “काहीसुद्धा कुठे कमीपणा दिसून आला नाही आज, नाही?” “दिसेल कसा कमीपणा? कित्येक वर्षांनी गव्हर्नर आज तेथे आलेले, आणि पार्टीही दिलेली मोठमोठ्या श्रीमंत मालगुजारांनी मिळून. ते कशाला कोठे कमतरता करतील? पैसा खर्चणारे मालगुजार आणि एकंदर व्यवस्था पहाणारी मिसेस् हार्लों सारखी तज्ञ बाई-मग पार्टी अगदी फर्स्ट क्लास होणार यांत नवल ते काय?” “खरोखरीच मिसेस् हार्लो या असल्या कामांत अगदी तज्ञ आहे बाई! मोठमोठाल्या पार्ट्या किंवा खाने यांची व्यवस्था करावी ती मिसेस् हार्लोनेच! आणि येवढ्या मोठ्या डिस्ट्रिक्ट इंजिनियरची बायको पण कोणीही विनंती केली की अगदी मनापासून मदत करते सर्वांना!” “हा तिचा मोठपणा आहे खरा! कारण नाहीतर नुसत्या पैशांनी या लोकांना काय करतां आलं असतं? खाण्यापिण्याच्या इंग्लिश पदार्थांचा यांना गंधसुद्धा नाही; तो त्यांतले उत्तमोत्तम पदार्थ निवडून काढून पार्टीबीर्टीची कशी व्यवस्था करू शकणार? आणि अशा कामी मदत करू शकतील अशा फारशा हिंदी बायकाही अजून तितक्या तयार झालेल्या नाहीत!” “येवढा पुढाकार घेऊन हिंदी बायका कसल्या तयार होताहेत लोकांना मदत करायला? उंची उंची साड्या नेसून त्यांचे प्रदर्शन करण्यांतच सध्यांतरी पुष्कळांचे कौशल्य खर्च होते आहे! आज पाहिलं नाहीत कशा एकेकजणी नटल्या होत्या ते? ती मिसेस् राव अन् ती मिसेस् खान-एकेकीच्या साड्या म्हणजे झळकत होत्या नुसत्या अगदी! अन् आजकाल मिसेस् फाटकसुद्धां त्यांच् अनुकरण करू लागली आहे बरं का! पाह [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/Andaz-1.jpg [postimage] => /2018/09/Andaz-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Sep 2018 [post_author] => 126 [display_name] => कमलाबाई बंबेवाले [Post_Tags] => कथा,कमलाबाई बम्बेवाले [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2616] => Array ( [PostID] => 1700 [post_title] => असा झाला पहिला गणेशोत्सव [post_content] => [post_excerpt] => १८९३ साली झालेल्या पहिल्या वहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा साद्यंत वृत्तांत [post_shortcontent] => तो दिवस होता ख्रिस्ताब्द १८९३ (श्रीशके १८१५) च्या श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्याचा. श्री. वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरात एक सभा त्या दिवशी भरणार होती. सभेची वेळ झाली तशी एकामागून एक निमंत्रित मंडळी येऊ लागली. प्रथम आले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, त्यांचे मागोमाग बाळासाहेब नातू, गणपतराव धोटवडेकर, नंतर लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, नाना नारायण भोर वकील, खंडोबा तरवडे, नानासाहेब खाजगीवाले, बळवंत नारायण कोकाटे, मामा हसबनीस, दगडुशेठ हलवाई, गंगाधर रावजी खैर, रामभाऊ बोधने वगैरे मंडळी येऊन त्यांनी आपल्या जागा भूषविल्या. सभेच्या संचालकांनी प्रथम मागे झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्याची रूपरेषा सांगितली. हे सर्व दंगे मुसलमान समाज जादा शेफारल्यामुळेच झाल्याचे सांगून त्याची झळ साऱ्या हिंदुस्थानातच कशी पसरली याचे समग्र निवेदन केले. या  सर्व विचारमंथनातूनच प्रत्येकाचा खाजगी असलेला श्रीगणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा असा मोठ्या थाटामाटात साजरा करावा असे कायम ठरले. तत्पूर्वी कै. सरदार कृष्णाजी काशिनाथ तथा नानासाहेब खाजगीवाले यांनी आपण गेल्या वर्षी म्हणजे १८९२ सालात ग्वाल्हेर संस्थानात गेलो असता तेथे श्रीगणेशोत्सव दरबारी डामडौलात कसा साजरा केला जातो याचे खुमासदार वर्णन करून प्रत्येकाचे मनात आपणही तशाच स्वरूपाचा उत्सव पुण्यामध्ये साजरा करावा अशी प्रभावी वृत्ती निर्माण केली. यंदा काहीही झाले तरी आपण सार्वजनिक उत्सव साजरा करायचाच असा निर्धार करून सभा संपली. सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्याचे पहिले मानाचे पान कै. नानासाहेब खाजगीवाले यांनाच मिळाले. वरील सभेत ठरल्याप्रमाणे ख्रिस्ताब्द १८९३ सालात श्री. खासगीवाले, धोटवडेकर आणि रंगारी असे तीन स [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/ganesh-image.png [postimage] => /2017/11/ganesh-image.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Sep 2018 [post_author] => 27 [display_name] => बाळासाहेब बगाडे [Post_Tags] => माहिती,प्रसाद मासिक,सार्वजनीक गणेशोत्सव,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2617] => Array ( [PostID] => 5717 [post_title] => 'सॅग हाये वेलगार्द' अर्थात भटकी कुत्री [post_content] => [post_excerpt] => त्या पिल्लाला घेऊन वणवण फिरणारी ही मुलेदेखील भटकी कुत्रीच आहेत [post_shortcontent] => इटालियन न्यू वेव्ह सिनेमानंतर जागतिक सिनेमात दखल घ्यावी असा क्रांतिकारी बदल घडून आल्याचे दिसले ते इराणी सिनेमात. 1979 साली  झालेल्या इराणी क्रांतीनंतर कलावंत, दिग्दर्शक,लेखक यांच्यावर अनेक बंधने घातली गेली. या मुस्कटदाबीतून उलट इराणी सिनेमा झळाळून उठला. माजिद माजिदी, मोहसिन मखमलबाफ, अब्बास किरोस्तामी, जााफर पनाही असे अनेक श्रेष्ठ आणि बरेच नवे दिग्दर्शक उदयाला आले. त्यानंतर आलेल्या नव्या दिग्दर्शकांत तरूणींची संख्या मोठी आहे हे विशेष.  हेमंत  जोगळेकर यांच्या प्रस्तुत लेखातही मर्झी मेस्किनी  या दिग्दर्शिकेच्या 'साग-हये वेलगार्द' (स्ट्रे डॉग) या चित्रपटाचे मनोवेधक रसग्रहण आहे. अफगाणिस्तानातील सामाजिक, राजकीय स्थितीचा कुटुंबांवर झालेला परिणाम या कथेतून सांगितलेला आहे. लहान मुलांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा सहज सुंदर अभिनय हा अलिकडल्या इराणी चित्रपटांचा विशेष यातही दिसून येतो.  लेख वाचून झाल्यावर हा चित्रपट पाहण्याची इच्छा नक्कीच होईल. यू ट्यूबवर Sag-haye velgard  असे टाइप केले की हा पूर्ण चित्रपट पहायला मिळेल. योगायोगाने श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसवा यांचाही  stray Dog या नावाचा एक चित्रपट आहे आणि तोही अप्रतिम आहे. जिज्ञासूंनी तोही अवश्य पहावा- ********** लेखक- हेमंत जोगळेकर गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत, इराणकडून सातत्याने चांगले चित्रपट सादर केले जात आहेत. एका वेगळ्याच संवेदनशीलतेचा प्रत्यय या चित्रपटांतून येतो.  मर्झी मेस्किनी या तरुण दिग्दर्शिकेचा भटकी कुत्री (साग-हये वेलगार्द) हा चित्रपट मी गतवर्षी दिल्लीत भरलेल्या ओशियानच्या सिनेफॅन या आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिला. स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/sag-haye-velgard.jpg [postimage] => /2018/09/sag-haye-velgard.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Sep 2018 [post_author] => 125 [display_name] => हेमंत  जोगळेकर [Post_Tags] => अंतर्नाद,चित्रपट रसास्वाद,हेमंत जोगळेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2618] => Array ( [PostID] => 5911 [post_title] => मूर्तिकार आणि मूर्तिकर [post_content] => [post_excerpt] => मूर्तींवरील करांचा निषेध, कवितेच्या माध्यमातून. [post_shortcontent] => गणपतीची धामधूम सुरु झाली की सर्वात आधी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याची लगबग असते. मग वर्तमानपत्रांतून प्रत्येक वर्षी नेमाने मूर्तीकारांच्या समस्या वगैरे यांवर लेख प्रसिद्ध होत असतात. १९७२ साली तत्कालीन सरकारने गणपतीच्या मूर्तींवर विक्रीकर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर्षी एका कवीने या निर्णयाचा आपल्या कवितेतून निषेध केला होता. आणि ही कविता केसरीच्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हीच  कविता आज वाचकांसाठी देत आहोत. ********** कार असणाऱ्यांना कर असावेत कर आहेत त्यांना डर असावी हे सगळं खरं आहे पण गणपतीला का कर? त्याला आधीच चार कर आहेत तो शुभंकर आहे भरीस भर विक्रीकर कशाला? इतके दिवस समजत होतो- केवळ सूर्यच सहस्रकर आहे पण आमचं सरकारही सहस्रकर आहे हे कळून आलं. निरनिराळ्या नावाचे सहस्र कर नक्की असतील घर बांधलं की कर आहे दुकान घातलं की कर आहे काही विकलं तर कर आहे उत्पादन केलं तरी कर आहे घेतलं तरी कर आहे. हे कसलं सरकार? हे कसलं राज्य? बाणभट्टानं कादंबरीत आदर्श राज्याची कल्पना सुंदर सांगितली आहे हे वाचून तरी सरकार कर कमी करील काय? बाणभट्ट म्हणतो, "यस्मिन राज्ये करग्रहणं विवाहसमये एवम्" काय ग्रॅंड कल्पना आहे निदान गणपतीला तरी सेल्स टॅक्स मधून विक्रीकरांतून सोडवा अशी जनतेची मागणी आहे अर्थमंत्री कितपत मानतात ते पाहूया .. ********** बाणभट्टाच्या श्लोकाचा अर्थ : ज्या राज्यात 'कर' ग्रहण विवाहाच्या वेळी(च) करतात. इथे करग्रहण शब्दावर कोटी केली आहे. विवाहाच्या वेळी करग्रहण चा अर्थ पती-पत्नी म्हणून स्वीका [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/raj0171.jpg [postimage] => /2018/09/raj0171.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 10 Sep 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => कविता,केसरी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2619] => Array ( [PostID] => 5744 [post_title] => काळकर्ते परांजपेः काही रंगतदार आठवणी [post_content] => [post_excerpt] => कट्टर टिळकभक्ती नंतर गांधी विचारही बाणवून घेणारा राष्ट्रीय वृत्तीचा संपादक [post_shortcontent] => शि.म. परांजपे यांच्या नावाच्या आधी 'काळ'कर्ते हे शब्द जोडायची आणि वाचायची आपल्याला एवढी सवय होऊन गेलेली आहे की ते शब्द म्हणजे जणू त्यांच्या नावाचाच एक भाग आहे असे आपल्याला वाटते. परंतु त्यांचे कर्तृत्व आणि लेखनकर्तृत्वही चौफेर होते. गंभीर लिखाण करणाऱ्यांच्या लेखनात अनेकदा रसाळ शैली, ओघात येणारे विनोद यांचा अभाव असतो. शि.म. त्याला अपवाद होते. लिहिताना, बोलताना ते खूप गंमती जमती करत. ‘विष्णुसहस्रनाम’ या शीर्षकाच्या त्यांच्या एका लेखात त्यांनी सत्तावीस ओळींचं आणि दोनशेतीस शब्दांचं प्रदीर्घ वाक्य  लिहिलं होतं. १९२९ साली बेळगावमध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. टिळकांचे अनुयायी असलेले परांजपे टिळकांच्या मृत्यूंनतर गांधीवादाकडे वळले परंतु तिथे ते रमू शकले नाही. त्यांच्या लिखाणाएवढाच त्यांचा स्वभाव आणि वागणेही वैशिष्ट्पूर्ण होते. त्यांच्या स्वभावविशेषांचा हा रसाळ आलेख चितारला आहे सौ. निर्मला विजय गोखले यांनी. लेखिका बहुधा परांजपे यांच्या सासरकडून जवळच्या नातेवाईक असाव्यात. हा मूळ लेख सह्याद्री या साप्ताहिकात १९६८ साली प्रसिध्द झाला होता. ********** कै. शिवराम महादेव परांजपे हे आमच्या निकटच्यांपैकी होते. त्यामुळे त्यांना पाहिलेली व त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली काही माणसे अद्याप आमच्या कुटुंबांत आहेत. प्रस्तुत आठवणी त्यांच्या पुतणीच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या आरंभी, महाराष्ट्रांत तेजस्वी पुरुषांची जी मालिका निर्माण झाली, तींत कै. शिवरामपंत परांजपे ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी चालविलेले ‘काळ’ हे पत्र त्या काळी फार लोकप्रिय होते. त्या पत्रांतील लेखामुळे काही काळ ब्रिटिश [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/smparanjape.jpg [postimage] => /2018/09/smparanjape.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Sep 2018 [post_author] => 128 [display_name] => निर्मला विजय गोखले [Post_Tags] => व्यक्तीविशेष,सशुल्क,सह्याद्री [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2620] => Array ( [PostID] => 5846 [post_title] => शतपत्रे क्र. ३९- वर्णविचार [post_content] => [post_excerpt] => ब्राह्मणांचें कर्म कोणी सुखानें करणार नाहीं. त्यात फार उपद्रव, त्रास व कष्ट आहेत. [post_shortcontent] => हल्लीं ब्राह्मण जातीस मोठा अभिमान आहे. त्यांस असें वाटतें कीं, आम्ही श्रेष्ठ, आमच्यासारखा कोणी पृथ्वीवर नाहीं. इतर लोक कसेही असले तरी आमची योग्यता पावणार नाहींत. परंतु जातीविषयीं कोणी गर्व करूं नये. आपलें कर्म तशी आपली जाति आहे. जात म्हणजे कर्मावरून योग्यता. क्षत्रिय म्हणजे त्यांनीं युद्ध करावें, ब्राह्मण म्हणजे त्यांनीं विद्या करावी. सोनारांनीं सुवर्णाचें काम करावें. परीट यांणीं वस्त्रें धुवावीं. हींच कामांची नांवें आणि जात. जातीची कांहीं वेगळी खाण नाहीं. सर्वांचे मूळ एक याविषयीं तुकारामाचा अभंग असा- तुम्ही नका करूं गर्व। नीज जाती म्हणुनी सर्व॥ शुक्रशोणिताची खाणी। तुम्हा आम्हा एकच योनी॥ रक्तमांस चर्महाडें। सर्वां ठायीं सम पाडें॥ अन्नउदक घरोघरीं। निष्ठा नाहीं हो दुसरी॥ तुका म्हणे हेंचि खरे। नाहीं देवाशीं दुसरें॥1॥ याजवरून उघड न्याय होत आहे कीं, जातीचा अभिमान मानणारे मूर्ख आहेत. आणि जाति व्यवहारावरून आणि कर्मावरून झाल्या आहेत, यांत संशय नाहीं, येविषयीं मनूचें वचन आहे कीं, ब्राह्मणाचा शूद्र होतो आणि शूद्राचा ब्राह्मण होतो- (अध्याय 10 वा) शूद्रायां ब्राह्मणज्जात: श्रेयसा चेत् प्रजायते। शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्‍चैति शूद्रताम्। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यास्तथैव च॥ (65) (अध्याय 7) कुबेरश्‍च धनैश्‍वर्य ब्राह्मण्यं चैव गाधिज:॥ (42) इत्यादि वचनेंकरून असें सुचविलें आहे कीं, धर्माचे फेरफारानें क्षत्रियाचा ब्राह्मण होतो, शूद्राचा ब्राह्मण होतो, असें आहे. मग आतां जे दुसरें जातीचे लोक ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरितां बळेंच नमस्कार करितात, बळेंच अग्निहोत्र घेतात, इत्यादि खटपट करितात. आणि ब्राह्मणांचें कर्म कोणी सुखान [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/1c89e020f0fb460e905b681b3d6ad882.jpg [postimage] => /2018/09/1c89e020f0fb460e905b681b3d6ad882.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Sep 2018 [post_author] => 130 [display_name] => लोकहितवादी [Post_Tags] => लोकहितवादी,शतपत्रे,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2621] => Array ( [PostID] => 5696 [post_title] => मैं क्या जानू क्या जादू है... [post_content] => [post_excerpt] => स्टेजवर आणि स्टेजच्या बाहेर एका अस्सल जादूगाराला आलेले अनोखे अनुभव [post_shortcontent] => दृष्टीभ्रम तयार करणे हे जादूच्या प्रयोगांचे खास वैशिष्ट्य असते हे लक्षात घेतले तर भारतातील जादूच्या प्रयोगांचा इतिहास महाभारतातील मयसभेपर्यंत मागे जातो. भूतलावरील मर्त्य मानवाच्या मनोरंजनासाठी जादूची दोरी (रोप ट्रिक) फार पूर्वीपासून वापरली जात होती. रस्त्यावर होणारे डोंबाऱ्याचे खेळही बारीक सारीक जादू दाखवत. महाराष्ट्रात साधारण १८८०-९० च्या सुमारास  कृष्णनाथ रघुनाथ, गोविंद नारायण यांनी जादूच्या प्रयोगांना व्यावसायिक रुप दिले. त्यानंतर १९०५-६च्या सुमारास काही विदेशी जादुगार भारतात खेळ करुन गेले. पुढे पी.सी. सरकार सारखे श्रेष्ठ जादूगार भारतात झाले. आज तंत्रविज्ञान हाच मोठा चमत्कार झाला आहे आणि त्याने मनोरंजनाच्या शक्यतांची क्षितीजे पार विस्तारली आहेत. परंतु एकेकाळी सर्कस आणि जादूचे प्रयोग हा मोठाच विरंगुळा होता.  त्यामुळे पिढ्यान् पिढ्या ज्यांनी हाच व्यवसाय केला अशी घराणीही आहेत. अशाच एका घराण्यातील जादुगार चंद्रकांत यांनी जादूचे खेळ सादर करताना आलेले प्रेक्षकांचे  अनुभव ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. हा मूळ लेख १९७५ साली 'केसरी'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता- ********** अंक- केसरी ; वर्ष- दिवाळी १९७५ 

तुम्हा गुंतविता आम्ही गुंततो

आमच्या घराण्यात तीन पिढ्यांची जादूची परंपरा आहे. माझे आजोबा मोठे कल्पक, प्रतिभावान व संशोधक बुद्धीचे जादूगार होते. त्यांनी अतोनात परिश्रम करून कित्येक खास प्रयोग बसविले व त्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत: तयार करवून घेतली. जादूसंबंधी वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथसंभार जमविण्याचा त्यांना छंद होता. आपल्या काळात त्यांनी खूप नाव कमविले. माझे वडील तीर्थरूप जादूगार ॲन्टोनी (सीनियर) व माझे दोन्ही चु [post_status] => publish [postmainimage] => /2018/09/images-1.jpg [postimage] => /2018/09/images-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Sep 2018 [post_author] => 123 [display_name] => जादुगार चंद्रकांत [Post_Tags] => केसरी,अवांतर,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2622] => Array ( [PostID] => 5759 [post_title] => संस्कृती आणि सुखप्रसूती [post_content] => [post_excerpt] => स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा  जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो. [post_shortcontent] => स्त्रीचे बाळंत होणे आज किती सुलभ झाले आहे. स्त्री बाळंतपणाच्या कळा सोसत असताना नर्स, डॉक्टरांची फौज दिमतीला असते. बाहेर स्त्रीचा पती, सासू-सासरे, आई-वडील सगळेच बाळाच्या टॅहा टॅहा ची वाट पाहात असतात. एकेकाळी स्त्रीला ती बाळंत व्हावी म्हणून उलटे टांगत किंवा सतरंजीवर निजवून ती वर उचलून खाली आपटीत असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. जगभर सगळीकडेच धर्म आणि विज्ञानाचा झगडा सुरु होता आणि अनेकांच्या अथक प्रयत्नातून अखेर वैद्यकशास्त्र अनंत अडचणीतून मार्ग काढत उत्क्रांत होत गेले. स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा  जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो आणि तो काळ आता सरला आहे हे लक्षात आल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो- स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात 'आरोग्यमंदीर' मध्ये प्रसिद्ध झालेला डॉ. वि. म. भट यांचा हा लेख ********** अंक - आरोग्यमंदीर प्राचीन आणि आधुनिक सौतिकाचा इतिहास प्राचीन काळी पाश्चात्य राष्ट्रांमधून प्रसूतीसाठी स्त्रियांना उलट्या टांगत, तिचे हाल करीत. धर्मगुरू मंत्र म्हणत. पुरुषांना प्रसूतीची सुटका करण्यास मज्जाव असे. धर्मगुरू मंत्रांचें थोतांड माजवीत. सौतिकशास्त्र प्राचीनकाळी भ्रष्ट का झाले? पाश्र्चिमात्यांनी पुढें प्रगती कशी केली आणि आयुर्वेद मात्र मागे का पडला? स्त्रियांच्या प्रसूतीचा मानदंड आमच्या संस्कृतीला लावल्यास आमची संस्कृती कोणत्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ ठरेल! स्त्रीच्या वागणुकीवर समाजाचा दर्जा “स्त्रीहि मूलमापत्यानां” म्हणजे संतत्युत्पादनाचे मूळ स् [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/caesar.jpg [postimage] => /2018/08/caesar.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 29 Aug 2018 [post_author] => 129 [display_name] => वि. म. भट [Post_Tags] => इतिहास,समाजकारण,आरोग्य,स्त्री विशेष,आरोग्यमंदिर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2623] => Array ( [PostID] => 5658 [post_title] => पेशवाईतील पदव्या आणि दळणवळण [post_content] => [post_excerpt] => काठीला सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत खुशाल जावे. [post_shortcontent] => पेशवाईत बहुमानाच्या पदव्या देण्यात येत असत व त्या घेऊन लोक स्वत:स बहुमानास्पद समजत. काही पदव्यांची नावे अशी :- हिंदूराव, हिम्मतराव, समशेर बहादूर, वजारतमा आब, सेनापती, सेनाखासखेल, सेनासाहेब सुभे, सेनाधुरंधर, धुरंधर समशेर बहाद्दर, फत्तेजंगबहाद्दर, सर्फजंगबहाद्दर, सरलष्कर, सेनावार हजारी इत्यादी. मात्र या पदव्या बहुधा भरीव असत. म्हणजे पदवीबरोबर प्राय: जहागीर किंवा वतन काहीतरी साध्य होई. पदवीदानाचा खर्च मात्र पदवी दिलेल्या लोकांकडून घेत नसत. इतमाम सांभाळला जावा अशी सरकारकडूनच तजवीज होई. अंक- नवनीत; वर्ष- फेब्रुवारी १९६९   विठ्ठल शिवदेव यास तास वाजविण्याचे घड्याळ बाळगण्याची परवानगी होऊन त्याचबरोबर घड्याळजी म्हणजे तास वाजविणारा याची नेमणूक सरकारातून करून दिली होती. पालखीचा खर्च आणि भोईलोकांचा पगार सरकारातून मिळे. सन १७५३-५४ साली अखेराज नाइक नावाच्या वंजारी लमाणास नगारा व निशाण बाळगण्याची परवानगी देण्यात आली. त्याचे काम बैलांच्या तांड्यावरून धान्याचा व्यापार व मुलुखात आमदरफती करण्याचे होते. कोणास अबदागिरीचा व मशालीचा मान दिल्यास त्यास अबदागीर धरणाराचा व दिवट्याचा पगार दिला जाई. तसेच चवरी दिल्यास चवरीखर्च मिळत असे. पेशव्यांच्या अमदानीत बरोबर पैसाअडका घेऊन राजमार्गाने दूरचा प्रवास निर्भयपणे करता येत असे. ‘‘काठीला सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत खुशाल जावे’’ असे लोक म्हणत असत. पेशवाईच्या काळी या अर्थाने सुराज्य अस्तित्वात होते असे दिसते. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीस उद्देशून बखरकार लिहितो- ‘‘श्रीमंत सवाई माधवरावांनी अवतार धारण केल्यापासून अलीकडे रस्त्यांनी पुण्यापासून दिल्लीपावेतो लाखो रुपयांचा जिन्नस सोने, रुपे व जवाहीर घेऊन गेले असता मार्गा [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/13174176_1000181496685251_5236877980298522597_n.jpg [postimage] => /2018/08/13174176_1000181496685251_5236877980298522597_n.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Aug 2018 [post_author] => 120 [display_name] => वि. स. कामत [Post_Tags] => इतिहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2624] => Array ( [PostID] => 5397 [post_title] => कधी पाहुणचार, कधी अत्याचार [post_content] => [post_excerpt] => कोणत्या वक्त्याला कोणता अध्यक्ष द्यावा हे औचित्य राखील तो चिटणीस कसला? [post_shortcontent] => महाराष्ट्र हा व्याख्याने, प्रवचने आणि भाषणांचा प्रांत आहे हे जेवढे खरे तेवढाच तो वक्त्यांची खोड मोडणारा प्रांतही आहे. कार्यकर्ते, आयोजक नावाचे प्राणी अनेकदा व्याख्याने देण्यासाठी 'बकरा' शोधत असतात, शक्यतो फुकटचा. तर काही ठिकाणी खरोखरच उत्तम श्रोेते आणि आदर्श आयोजकही भेटतात. यापुढे जाऊन काही जण पाहुणचाराने सळो की पऴो करून सोडतात. अशा काही आंबट गोड अनुभवाची ही चवदार शिदोरी उघडली आहे वाचस्पतींनी. मूळ लेख कधी काळी चित्रमयजगत् मध्ये आला होता. ********

व्यासपीठावरील गंमती

पूर्वीच्या एका संस्थानाची ती राजधानी. तेथून व्याख्यानाचे निमंत्रण मला आले-एकदा नव्हे, अक्षरशः आठ वेळा. तेथील तरुण-तरतरीत कार्यकर्ता मला बोलावण्यास आला. मौज अशी की, माझी बाहेर पडण्याची वेळ नि त्याची निमंत्रणास येण्याची वेळ एकच पडावयाची; त्यामुळे आम्हां दोघांची गांठ काही पडावयाची नाही. पण तो कार्यकर्ता होता ‘एका कोळीया’च्या वंशातला! त्या कार्यकर्त्याने एक सविस्तर पत्र माझे घरी लिहून ठेवले- आणि मला व्याख्यानास येण्यास आळवून-आर्जवून लिहिले. “जावईबुवांसारखे आपल्याला इतके अगत्याने नि सन्मानाने बोलवायला कोण बसलेय” असा विचार करून मी लगेच त्या कार्यकर्त्याला उत्तर ठोकून दिले, ‘येतो’ म्हणून. कोणत्या मोटारीने, किती वाजतां, आमची स्वारी त्या संस्थानी राजधानीत दाखल होणार याची नक्की वेळही मी कळविली. माझे मन मारे मांडे खात होते की, आपण मोटारीतून उतरतांच, संस्थानची तमाम शिबंदी आपल्या स्वागतार्थ उभी असेल-संस्थानी बँड वाजू लागेल-आपल्याला पुष्पहार घालण्यांत नागरिकांमध्ये चुरस लागेल-मग मिरवणूक-पानसुपाऱ्या.... पण काय? सारा शुकशुकाट! दोन मळके टांगेवा [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/G-S-Lohiya-Ujjain01.jpg [postimage] => /2018/08/G-S-Lohiya-Ujjain01.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Aug 2018 [post_author] => 113 [display_name] => वाचस्पती [Post_Tags] => विनोद,चित्रमयजगत्,अनुभव,वाचस्पती [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2625] => Array ( [PostID] => 5392 [post_title] => 'खुतूते शिवाजी ' अर्थात शिवाजी महाराजांची पत्रे [post_content] => [post_excerpt] => न्यायबुद्धीने पाहातां जिझिया हा कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही [post_shortcontent] => अंक-चित्रमयजगत्; वर्ष- ऑक्टोबर १९६३ (दिवाळी अंक)    मौखिक परंपरेतून जपला जाणारा इतिहास बहुधा भ्रामक, खोटा अथवा अतिरंजित असू शकतो. तर लेखी पुराव्यांमधून सिद्ध होणारा इतिहास अनेकदा अडचणीचा असतो आणि मौखिक इतिहासाला छेद देणारा असतो. खरा इतिहासकार कुणाच्या रागा लोभाची पर्वा न करता असे पुरावे समोर मांडतो आणि त्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतो. महाराष्ट्रातील अशा इतिहासकारांच्या परंपरेतलं एक मोठं नाव म्हणजे सेतुमाधवराव पगडी.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याआधी मोगलांच्या कारभारामुळे फारसी-उर्दू ही शासकीय व्यवहाराची भाषा होती.  शिवाजी महाराजांनी मराठीचा वापर वाढवण्यावर भर दिला तरी एकूण कारभारावर फारसी शब्दांचा प्रभाव होताच.  कारभाराचा एक भाग म्हणून त्याकाळी लिहिली गेलेली पत्रे हा मोठाच खजिना आहे आणि संशोधक त्यासाठी सतत दफ्तरे धुंडाळत राहिलेले आहेत.  शिवाजीच्या पत्रांचा संग्रह असलेले एक हस्तलिखीत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांना मिळाले, त्याची त्यांनी प्रत करवून घेतली. मात्र त्यातली पत्रे शिवाजीच्या काळातली असली तरी सगळी शिवाजीने लिहिलेली नाहीत. त्यातील काही फारसी पत्रांचा हा मराठी अनुवाद पगडी यांनी केला आहे. ( मूळ प्रसिद्धी  दिपावली अंक, १९६३) छत्रपती शिवाजी हे केवळ कुशल लढवय्ये नव्हते तर ते तेवढेच मुत्सद्दी राज्यकर्ते होते हे या पत्रांवरून प्रकर्षाने लक्षात येते. औरंगजेबाने जिझिया कर लागू केल्यावर महाराजांनी लिहिलेल्या पत्राचा अनुवाद त्यादृष्टीने अभ्यास करण्यासारखा आहे. उपहास, विनोद, स्वतःच्या क्षमतेबद्दलचा विश्वास आणि इतिहासाचे आकलन हे सर्वच त्यात दिसून येते-

शिवाजी महाराजांसंबंधीचा काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पत्रव्यवहार

लंड [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/1.jpg [postimage] => /2018/08/1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Aug 2018 [post_author] => 111 [display_name] => सेतूमाधवराव पगडी [Post_Tags] => इतिहास,चित्रमयजगत्,सेतुमाधवराव पगडी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2626] => Array ( [PostID] => 5389 [post_title] => कर्णाचे गूढ, कुरुंदकर आणि साधले [post_content] => [post_excerpt] => माणूस म्हणून कर्णाकडे पाहण्याची लेखकांची इच्छा नाही. [post_shortcontent] => अंक : दीपावली जानेवारी १९७० जर्मन कवी गटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता असं म्हणतात. महाराष्ट्राने खरे तर नरहर कुरुंदकरांना तसेच डोक्यावर घेऊन नाचायला हवे होते. विद्वत्ता हा शब्दही ज्यांच्यासाठी अपुरा पडेल असे त्यांच्या  बुद्धीचे तेज होते आणि ज्ञानाचे वजन होते. कुरुंदकर मॅट्रिक झाले तेव्हा त्यांनी लिहिलेले पुस्तक बीएच्या अभ्यासक्रमाला लागलेले होते. वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी व्यासपीठावर भाषण करता करताच कोसळून त्यांचा मृत्यु झाला. परंतु अवघ्या अर्धशतकी आयुष्यात त्यांनी धर्म,मानसशास्त्र, इतिहास, राजकारण, कला, समीक्षा यांचा जो अभ्यास केला होता तो केवळ एक चमत्कारच म्हणावा लागेल. शिवाजी महाराजांच्या अवघ्या कर्तृत्वाचा अभ्यास करुनही एखाद्याला त्यांचे मोठेपण नेमकेपणी कळणार नाही ते कुरुंदकरांनी  श्रीमानयोगी या कादंबरीच्या लिहिलेल्या प्रस्तावनेतून कळते. कुरुंदकरांचे सगळेच लिखाण असे आपल्या जाणिवांचे कोपरे लख्ख करून टाकणारे आहे. प्रस्तुत लेखही तसाच. कुरुंदकरांनी महाभारताचा किती प्रकारे आणि किती खोलवर अभ्यास केला होता हे यातून कळते. आनंद साधले यांनी कर्णावर लिहिलेली 'महापुरुष' ही कादंबरी कुरुंदकरांना पाठवली. ती वाचून कुरुंदकरांनी लिहिलेले हे रोखठोक पत्र आहे. ते लिहिण्यात कुरुंदकरांची भूमिका जेवढी  नितळ, प्रामाणिक आहे तेवढीच ते पत्र प्रसिद्धीला देताना साधलेंचीही आहे. हा लेख वाचल्यावर  'महापुरुष' ही फारशी चर्चा न झालेली कादंबरी मिळवून वाचण्याची इच्छा होते आणि कुरुंदकर याच मातीत जन्माला आले होते या भावनेतून अंगावर अभिमानाचा काटाही फुलतो- कुरुंदकरांचे हे पत्र १९७० सालच्या जानेवारीत 'दीपावली'  या मासिकात प्रसिद्ध झाले होते. **********

कर्णाचे मो [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/कर्ण-1.jpg [postimage] => /2018/08/कर्ण-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Aug 2018 [post_author] => 110 [display_name] => नरहर कुरुंदकर [Post_Tags] => दीपावली,महापुरुष,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2627] => Array ( [PostID] => 5576 [post_title] => हे आमचे अत्रे साहेब [post_content] => [post_excerpt] => आज अत्रे जयंती. त्या निमित्ताने १९५८ साली आपल्या बॉसच्या साठीच्या निमित्ताने त्यांच्यावर फर्मास भाष्य करणारा दत्तू बांदेकर यांचा लेख... [post_shortcontent] => लेखक: दत्तू बांदेकर ‘साहेबां’बद्दल दत्तू बांदेकरांना अपार प्रेम आणि आदर. अत्यंत चावरा-बोचरा विनोद करणाऱ्या बांदेकरांची लेखणी अत्र्यांचं गुणवर्णन करताना ‘पांडुरंगाभेटी पुंडलिक’ अशी भक्तिरसपूर्ण होते. साठीनिमित्त साहेबांवर लिहिलेला बांदेकरी शैलीतीलच पण जरा वेगळा लेख... ******** हे आमचे साहेब आज साठ वर्षांचे झाले. ह्या हिंदुस्थानात साठ वर्षे जिवंत राहणे ही सामान्य गोष्ट नाही. आणि फार लोक तशा फंदांत पडतही नाहीत. कारण ‘साठी बुद्धी नाठी’ ह्या म्हणीचा धसका आणि साठीनंतर येणारा दम्याचा ठसका, ह्यांची अनेकांनी दहशत घेतलेली दिसते. साधारणपणे साठीच्या सुमारास दमा, कटिशूल, पित्तप्रकोप, अर्धांग अशा उपाधींना तोंड द्यावे लागते. पण आमचे वज्रदेही साहेब आधीव्याधींपासून पूर्ण अलिप्त आहेत. साहेबांना खोकताना किंवा डोक्यास अमृतांजन चोळताना मी कधीही पाहिलेले नाही. साहेबांना मच्छर चावला तर मच्छर गतप्राण होईल. साहेबांना मलेरिया होणार नाही. मोठमोठे विषारी साप साहेबांच्या अंगाखांद्यावरून सरपटत जीव घेऊन पळाले आहेत. जीवनातील उन्हाळे आणि पावसाळे साहेबांच्या प्रकृतीवर काहीच परिणाम करू शकत नाहीत. साहेबांनी हे तारुण्य शक्तिवर्धक पाक सेवन करून किंवा कायाकल्प यज्ञ करून कमावलं नाही. ही शक्ती ईश्वरानेच त्यांना बहाल केली आहे. महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राला नियतीने दिलेली ही देणगी आहे. आपली लेखणी, वाणी, शक्ती, बुद्धिसर्वस्व त्यांनी जनता-जनार्दनाच्या सेवेला वाहिले आहे. साहेबांचा आवाज हा जनतेचा आवाज आहे. साहेबांची वाणी कधी अमृतवाणी तर कधी शापवाणी असते. पण अखेर ती लोकवाणीच! जनतेवर साहेबांची अनन्यसाधारण भक्ती आहे आणि जनतेचेही साहेबांवर अपरंपार प्रेम आहे. अखंड जनतासंपर्कामुळे, साहेब आणि जनता ह्यांच [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/Untitled.jpg [postimage] => /2018/08/Untitled.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Aug 2018 [post_author] => 70 [display_name] => दत्तू बांदेकर [Post_Tags] => श्री दीपलक्ष्मी,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2628] => Array ( [PostID] => 5377 [post_title] => अणुशक्तीचा भस्मासूर [post_content] => [post_excerpt] => सुदैवी लोकांचा तात्काळ मृत्यू झाला. होरपळून जिवंत राहिलेल्यांनी कणाकणाने मरण पाहिलं. [post_shortcontent] => दुसऱ्या महायुद्धाच्या अंतीम टप्प्यात जपानमधील हिरोशिमा या शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आल्यानंतर जगभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाठोपाठ ९ ऑगस्टला नागासकीवरही अणुबॉम्ब टाकला गेला. अणुबॉम्बच्या या विध्वंसक परिणामामुळे केवळ नागरिकच नाही तर शास्त्रज्ञही चिंताग्रस्त झाले. या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाइमर यांनी तर पुढे पश्चातापामुळे राजीनामा दिला.  अणूबॉम्ब पडल्यावर या दोन शहरांत नेमके काय आणि कसे झाले याचे श्रीकांत राजाराम आंबेकर यांनी प्रस्तुत लेखात केलेले वर्णन हे मनात  त्या कृतीबद्दल राग,घृणा उत्पन्न करते. चित्रमय शैलीतील शब्दांकन  छातीत धडकी भरवते. दोस्त राष्ट्रांचा हिंसक चेहरा मग अधिकच उग्र वाटू लागतो. विन्स्टन चर्चिल यांनी अणूबॉम्बचा शोध ही ईश्वरी कृपा आहे, असे म्हटले होते. ही ईश्वरी कृपा हजारो लोकांसाठी कोप ठरली! ******** १९४५ च्या बर्लिन परिषदेत जपानवर अण्वस्त्रहल्ला करण्याचा निर्णय संमत करण्यात आला त्याचवेळी हिरोशिमा आणि नागासकीच्या मृत्युलेखाचे आद्याक्षर लिहिले गेले. ७ जुलैला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ‘अमेरिकेने नवीन अणू बॉम्ब तयार केले असून त्यांचा मारा जरूर पडल्यास जपानवर करण्यात येईल’ असा जाहीर इशारा देऊन ठेवला. या सुमारास न्यू मेक्सिकोतील लॉस अ‍ॅलामॉस येथे चालू असलेले अणुबॉम्बवरील संशोधन वेगाने नियोजित टप्पा गाठू पाहात होते. या कामासाठी आतापर्यंत पन्नास कोटी पौंड उधळण्यात आले होते. आणि त्या मितीला ६५००० अमेरिकन कामगार अणुबॉम्ब उत्पादनाप्रीत्यर्थ अमेरिकेत खपत होते. अखेरीस तो क्रांतिकारी क्षण येऊन ठेपला. १६ जुलै,  १९४५! पहाटे साडेपाचची वेळ!!... मेक्सिकोच्या वाळवंटात  १६०मैल आत अलमोगार्डो येथे उभारण्यात आलेल्या [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/download-1.jpg [postimage] => /2018/08/download-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Aug 2018 [post_author] => 108 [display_name] => श्रीकांत आंबेकर [Post_Tags] => सशुल्क,विज्ञान,विज्ञानयुग,श्रीकांत आंबेकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2629] => Array ( [PostID] => 5364 [post_title] => पारतंत्र्यातील शेवटची रात्र ! [post_content] => [post_excerpt] => मंत्रिमंडळांतील तुमचे मुख्य काम म्हणजे दोन मोठ्या माणसांचे भांडण न होईल, वाद न वाढतील हे आहे. [post_shortcontent] => 'लोकशाही राजकारणांत सामान्यपणे जबाबदारीने टीका व्हावी अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. लोकशाही म्हणजे पक्षीय राजकारण आणि त्याची पुरी टीकेत तळल्याशिवाय तयार होत नाही, फुगत नाही आणि बव्हंशी ती टीका उफाळणारी, उचंबळणारी असते...' हे मनोगत आजच्या काळातले नसून तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचे आहे. भारताचे पहिले मंत्रिमंडळ तयार होत असताना आपली मनःस्थिती कशी होती हे सांगताना काकासाहेब गाडगीळ यांनी ऑक्टोबर १९६३ च्या 'चित्रमयजगत्' च्याअंकात हे लिहिले होते. सत्ता आणि पद याकडे पाहण्याची काकासाहेब गाडगीळ आणि समकालिनांची दृष्टी काय होती याचे अंगावर सुखाचा काटा फुलावा असे वर्णन त्यांनी केले आहे आणि त्याचवेळी काही कटू वास्तवही लिहिलेले आहे. या मराठी नेत्याचा राष्ट्रव्यापी विचार आणि अतिशय मार्मिक अशी मराठी भाषा यासाठीही हा लेख वाचलाच पाहिजे. स्वातंत्र्य मिळण्याआधीची ही  शेवटची रात्र... १ ऑगस्टला विमानाने मुंबईस निघण्यापूर्वी पंडितजींनी ३१ जुलैला मला बोलावले होते. ३० जुलैला रात्री सुमारे ९ च्या सुमारास त्यांच्या खाजगी चिटणीसाचा म्हणजे मथाईचा फोन आला होता. त्याने सांगितले की, उद्या सकाळी ९ वाजता पंडितजींना भेटावे, असे पंडितजींनी सांगितले आहे. मी त्याचा अर्थ समजलो की, उद्या मंत्रिमंडळाबद्दल ते आपल्याला विचारणार. रात्रभर बराच वेळपर्यंत मी विचार करीत होतो. कोठून निघालो व कोणत्या मुक्कामाला येत आहे ? ह्या विचाराने सुखी व दुःखी दोन्ही झालो होतो. स्वातंत्र्य मिळणार होते. त्याची किंमत जबरदस्त द्यावी लागत होती. त्यातून निर्माण होणारे सुख उधार होते. दुःख रोखीने मिळत होते. दररोज अत्याचाराच्या व दंग्यांच्या बातम्या येत होत्या. विवेकाला नक्की प्र [post_status] => publish [postmainimage] => /2018/08/Co2Q8l_WcAA1Ztt.jpg [postimage] => /2018/08/Co2Q8l_WcAA1Ztt.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Aug 2018 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => सशुल्क,काकासाहेब गाडगीळ,चित्रमयजगत्,अनुभव [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2630] => Array ( [PostID] => 4670 [post_title] => कथा आणि शब्दसंख्या [post_content] => [post_excerpt] => हेमिंग्वे, एक जिवंत प्रभावशाली विश्व फक्त सहा शब्दांत उभे करणारा शब्दप्रभू [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद; वर्ष- दिवाळी २०१३ लेखाबाबत थोडेसे : पुनश्चवर यावेळी एका अत्यंत वेगळ्या विषयावरचा आणि फारच वेधक असा लेख आहे. जागतिक आणि भारतीय चित्रपटविषयक आस्वादात्मक लेख, स्वतंत्र कथालेखन,  अजरामर जागतिक साहित्यकृती उलगडून दाखवणारे लेखक म्हणून विजय पाडळकर महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांनी आजच्या लेखात लघुकथांचा दीर्घ  आणि अत्यंत रसाळ असा आढावा घेतला आहे. लघुकथा म्हणजे केवढी कथा? तर केवळ सहा शब्दांची कथा! हेमिंग्वेच्या गाजलेल्या सहा शब्दीय कथेपासून तर गुलजार यांच्या सहा शब्दांच्या कथेपर्यंत येताना पाडळकर या छोट्या कथांमधील मोठ्या आशयाची रंजक सफर लेखकाला घडवून आणतात. लेख वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल, सहा शब्दांत एवढं कसं सांगता येतं? पण तीच तर लेखकाची ताकद असते ना! अंतर्नांदच्या २०१३ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हे लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********

अर्नेस्ट हेमिंग्वेची एक गाजलेली लघुतम कथा आहे. या कथेला नाव नाही. फक्त सहा शब्दांची कथा आहे. ही कथा मुद्रित स्वरूपात त्याच्या एखाद्या कथासंग्रहात मी कोठे वाचली नाही, पण या कथेचे श्रेय हेमिंग्वेला दिले जाते एवढे निश्चित. या कथेच्या संदर्भात असे म्हटले जाते, की उत्तर आफ्रिकेमध्ये हेमिंग्वे एकदा मित्रांसोबत मद्यपान करत बसला असता अत्यंत कमी शब्दांत एक कथा लिहिण्याची पैज त्यांच्यात लागली. त्यावेळी हेमिंग्वेने फक्त सहा शब्दांत आपली कथा सादर केली. असेही म्हटले जाते, की समकालीन लेखकांना आव्हान म्हणून त्याने ही कथा लिहिली. ती कथा अशी होती - ‘For sale : Baby shoes, Never used.’ एके ठिकाणी या कथेची अशीही आवृत्ती आढळते - ‘For [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Untitled.jpg [postimage] => /2018/07/Untitled.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => padalkar [post_date] => 28 Jul 2018 [post_author] => 30 [display_name] => विजय पाडळकर [Post_Tags] => अंतर्नाद,चिंतन,भाषा,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2631] => Array ( [PostID] => 5302 [post_title] => पुस्तके खरीदण्याचा आनंद [post_content] => [post_excerpt] => उसनी आणलेल्या पुस्तकांपासून मिळणारा आनंद अत्यल्प असतो [post_shortcontent] => बॉल्डविन एकदा म्हणाले होते, ‘‘उसनी आणलेल्या पुस्तकांपासून मिळणारा आनंद अत्यल्प असतो.’’ त्याच्या या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे. पुस्तक स्वत:चे असले म्हणजे ते एका बैठकीत वाचून काढण्याची गरज नसते. जेव्हा वाचावेसे वाटेल तेव्हा, जेवढे वाचावेसे वाटेल तेवढे, सावकाश, मजेने आणि निवांतपणे ते वाचता येते. असे पुस्तक वाचायला घेतल्यावर, ते वाचण्यासारखे असले तर एकाच बैठकीत पुरे करता येते, वाचीत असताना मनात आलेले विचार नोंदून ठेवता येतात व विशेष लक्षात ठेवण्याजोगा ओळींखाली तांबड्या पेन्सिलीने रेघाही ओढून ठेवता येतात. तसे पाहिले तर आपले मूल आणि दुसऱ्याचे मूल यांच्यामध्ये जो फरक असतो तोच स्वत:चे पुस्तक आणि दुसऱ्याकडून मागून आणलेले पुस्तक यांमध्ये असतो, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. आणि त्यामुळे पैसे नसले तरी पुस्तके खरेदी करण्याची माझी सवय कायम आहे. स्वत: पुस्तके खरेदी न करता त्यांचा संग्रह मात्र करणारे काही भाग्यवान लोक असतात. वास्तविक पाहता ही गोष्ट अगदी साधी आहे. ‘‘जरा हे पुस्तक द्या ना, वाचून परत करीन’’ असे नम्रपणे म्हणून पुस्तक आणायचे आणि ते आपल्या संग्रहात ठेवून द्यायचे. पुस्तक देणारा मनुष्य लोभी असला व आपले पुस्तक परत करण्याचा लकडा लावू लागला ‘‘तर उद्या देतो’’ असे सांगून त्याची ब्याद निकालात काढता येते. दहा वीस वेळा अशी टोलवाटोलवी केली की तो कंटाळून जातो. किंवा, ‘‘तुमचं पुस्तक कुठे ठेवलंय ते सापडतच नाही. बहुधा हरवलं असावं; पण मी तुम्हाला नवीन घेऊन देतो.’’ असे सांगावे. तो माणूस सज्जन असला तर म्हणेल, ‘‘जाऊ दे हो; एवढं कशाला मनाला लावून घेता? तो तसे म्हणाला नाही तर, ‘‘उद्या विकत आणून देतो,’’ असे प्रत्येक भेटीच्या वेळेस सांगून बरेच दिवस ढकलता येतात. एवढे करूनही त्याने आपली मागणी [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Claire-Messud-James-Wood.jpg [postimage] => /2018/07/Claire-Messud-James-Wood.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Jul 2018 [post_author] => 105 [display_name] => व्ही.नर्ला [Post_Tags] => व्ही. नर्ला,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2632] => Array ( [PostID] => 4988 [post_title] => मृत्यूनंतरचे (आर्थिक ) जग ... त्यासाठी नॉमिनेशन [post_content] => [post_excerpt] => कुठल्याही आर्थिक वर्गातील व्यक्तीने करण्याची एक अत्यावश्यक, मात्र तरीही दुर्लक्षित क्रिया. [post_shortcontent] => अंक- आरोग्यसंस्कार   पुनश्चद्वारा आजवर इथे देण्यात आलेल्या लेखांमध्ये आर्थिक विषयावर लेख जवळपास नव्हतेच. आर्थिक संकल्पना आणि अर्थविषयक प्राथमिक समजूती कधी बदलत नाहीत परंतु आर्थिक संदर्भ मात्र सतत बदलत असतात, त्यामुळे  या विषयावरील लेख लवकर कालबाह्य ठरतात. परंतु नामनिर्देशन, अर्थात नॉमिनेशन हा विषय कधीही न संपणारा आहे. एखादा माणूस  संपला तरी तो विषय राहतो, किंबहुना अधिक महत्वाचा होतो...आपला आर्थिक, सांपत्तिक वारस ठरवण्याविषयीचा हा डोंबिवली नागरी बँकेचे अध्यक्ष आणि सीए श्री. उदय कर्वे यांचा लेख, एकाचवेळी गंभीर तरीही गंमतीदार... तुमच्या मृत्युसमयी तुमच्या नावावर बँकेत असलेल्या रकमेचा आकार हे सांगतो, की तुम्ही जिवंतपणी अनावश्यक अशी, जास्तीची कमाई करण्यात किती काळ वाया घालवलात.... अशा अर्थाचे एक गंमतीशीर वाक्य आहे. पण अर्थात हे वाक्य त्यांनाच लागू पडते ज्यांच्या पश्चात कोणालाच या रकमेची गरज असणार नाही. बाकी सर्वांच्या बाबतीत, आपल्या पश्चात आपली रक्कम ज्याला मिळावी अशी त्यांची इच्छा असेल त्याला ती सुलभपणे, सहज मिळण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. अशी व्यवस्था केली नाही तर मरणार्‍यांसाठी मृत्यूनंतरचे जग विलोभनीय, स्वर्गीय असेलही पण वारसांचे जग मात्र मनस्तापाच्या नरकाचे ठरते. हे टाळण्यासाठी दोन महत्त्वाचे उपाय! एक म्हणजे मृत्युपत्र आणि दुसरे म्हणजे नॉमिनेशन (नामनिर्देशन). कुसुमाग्रजांनी कशाकशावर प्रेम करावे हे सांगितलंय. ”प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, प्रेम त्यागावर करावं...” अशी बरीच मोठी यादी सांगण्याआधी सुरुवातीलाच ”प्रेम कुणावरही करावं” असं ”सर्वव्यापक” प्रेम करावं असं ते म्हणतात! त्याचप्रमाणे नॉमिनेशन देखील बचत खात्याच [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/9e8b1e815c05c7de06281783d17a06d0.jpg [postimage] => /2018/07/9e8b1e815c05c7de06281783d17a06d0.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Jul 2018 [post_author] => 17 [display_name] => उदय कर्वे [Post_Tags] => आरोग्यसंस्कार,अर्थकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2633] => Array ( [PostID] => 4227 [post_title] => प्रास्ताविक [post_content] => [post_excerpt] => निर्मितीचा जिवंत स्पर्श आणि रचनेची चतुर कारागिरी’ यांच्यामध्ये कविता हिंदकळत असते [post_shortcontent] => अंक- अंतर्नाद; वर्ष- दिवाळी २०११ लेखक: दत्तप्रसाद दाभोळकर मी कवी आहे, असे मी समजतो. भोवतालचे कोणीही असे काही समजत नाहीत, हेपण मी समजून आहे! मी कवी आहे, असे मी समजतो, यालाही कारण आहे. ‘कवितारती’ हे कवितेला वाहिलेले मराठीमधील एकमेव मासिक आहे. गेल्या वर्षी त्या मासिकाने आपला ‘रौप्यमहोत्सव’ साजरा केला. त्या मासिकात सलग पंचवीस वर्षे दिवाळी अंकात माझी कविता असते. कविता असते, यालाही कारण आहे. दरवर्षी दिवाळीला दोन-तीन महिने असताना मासिकाचे संपादक प्र. पुरुषोत्तम पाटील यांचे आग्रहाचे पत्र यायचे - ‘‘तुमच्या कवितेशिवाय आमचा दिवाळी अंक संपन्न होणार नाही. कविता पाठवा.’’ माझी आणि प्रा. पुरुषोत्तम पाटील यांची तोंडओळखसुद्धा नव्हती. ती झाली चार-पाच वर्षांपूर्वी. गेल्या वर्षी पंचवीस वर्षांतील ‘कवितारती’मधील शंभर निवडक कवितांचा त्यांनी संग्रह काढला, त्यातही त्यांनी माझी कविता घेतली. आता हे एवढे, मला माझ्यापुरते, मी कवी आहे असे समजण्यास पुरेसे आहे! पण खरी अडचण पुढची आहे. साताऱ्यासारख्या छोट्या शहरातसुद्धा मी कवी आहे, असे कोणी चुकूनही समजत नाही. मोठी कविसंमेलने राहू द्या, अगदी गावातील कविसंमेलन असले, तरी मला कुणी बोलवत नाही! माझ्या जवळच्या मित्रांनाही मी कविता करतो असला काही संशय नाही. ते राहू द्या, मी अगदी हट्टाने माझ्या मुलीला कॉन्व्हेंटमध्ये न घालता, मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. पण तिला जर कुणी सांगितले, की मी कविता करतो, तर ती म्हणेल, ‘‘नॉनसेन्स! असले काही करत वेस्ट करण्याएवढा टाइम माझ्या डॅडकडे नाही!’’ आणि अगदी खासगीतले सांगतो, इतर (अगदी साध्यासाध्या!) मासिकांच्याकडून माझ्या कविता ‘साभार परत’ पण येत असतात! सांगण्याचा मुद्दा वेगळा. ‘अंतर्नाद’च [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/7a3044e5789b4b38800be4ccca0407ca.jpg [postimage] => /2018/07/7a3044e5789b4b38800be4ccca0407ca.jpg [userfirstname] => Dattaprasad [userlastname] => Dabholkar [post_date] => 14 Jul 2018 [post_author] => 26 [display_name] => दत्तप्रसाद दाभोळकर [Post_Tags] => अंतर्नाद,कविता रसास्वाद,दत्तप्रसाद दाभोळकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2634] => Array ( [PostID] => 4985 [post_title] => स्वयंसेवी व स्वयंपूर्ण ग्राहक चळवळ अर्थात मुंबई ग्राहक पंचायत ! [post_content] => [post_excerpt] => 'संस्था परिचय' मध्ये जाणून घ्या मुंबई ग्राहक पंचायत बद्दल... [post_shortcontent] => ग्राहक हमारे लिये भगवान है, असे स्टिकर्स आपल्याकडे बऱ्याच दुकानांमधून लावलेले दिसतात. प्रतिकात्मकता हा आपल्या सामाजिक वर्तनाचा स्थायीभाव असल्याने ग्राहकाला एकदा भगवान म्हटले की त्याला वाट्टेल तसे लुबाडण्यास सगळे मोकळे होतात. नागरिक किंवा मतदार हा सुध्दा एक प्रकारे सरकारचा ग्राहकच आहे आणि पक्ष कुठलाही असो, सरकारची वृत्ती ग्राहकाला भगवान  (किंवा मतदार राजा) ठरवून त्याची फसवणूक करण्याचीच असते. या वातावरणात, भारतात ग्राहकांची शासकीय ते खाजगी अशा सर्वच क्षेत्रात कशी सर्वंकश पिळवणूक होत असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  या पार्श्वभूमीवर मुंबई  ग्राहक पंचायतीने ग्राहकाच्या हक्कांसाठी चिकाटीने दिलेले लढे आणि मिळवलेले यश हे अपूर्व असे आहे. या यशस्वी चळवळीचा आणि तिच्या स्वरूपाचा हा ओघवता,टोकदार परिचय- ******** भारतात जागतिकीकरणाच्या आगमनाची पंचविशी पूर्ण झाली आहे. एव्हाना आपण खऱ्या अर्थाने ग्लोबन सिटीझन झालो आहोत. देशोदेशींच्या कंपन्यांची उत्पादने वापरत आहोत. शिक्षण, व्यापार, पर्यटन अशा कारणांनी देशाच्या सीमा ओलांडत आहोत. अशा वेळी ग्राहक म्हणून आपल्याला कोणत्याही देशाशी व्यवहार करताना समान न्याय मिळायला हवा. तसे घडण्यात अनेक अडचणी आहेत. प्रत्येक देशातील ग्राहक विषयक नियम, कायदे वेगवेगळे असतात. त्याचा गैरफायदा काही कंपन्या घेतात. उदा. अमेरिकेत रद्दबादल ठरलेले कृत्रिम गुढघे भारतात स्वीकारार्ह असू शकतात आणि त्यामुळे अनेकांच्या शरीरात सदोष गुढघे बसून त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून सर्व देशांनी काही समान संकेत पाळायला हवे. हे संकेत ठरवणाऱ्यापैकी एक महत्त्वाची संस्था म्हणजे `युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स आॅन ट्रेड अँड डेव्हलपमेंट- UNCTAD’. UNCTAD ने जगभरातील ग [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/mumbai-grahak-panchayat.jpg [postimage] => /2018/07/mumbai-grahak-panchayat.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 11 Jul 2018 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => सशुल्क,शुभदा चौकर,ग्राहक पंचायत,संस्था परिचय [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2635] => Array ( [PostID] => 4991 [post_title] => दुसऱ्या महायुद्धाने काय शिकविले? [post_content] => [post_excerpt] => जर्मन मनुष्यबळाचा नाश केल्याखेरीज जर्मनीचा खरा पराजय झाला असे समजणे मूर्खपणाचे आहे. [post_shortcontent] => दुसरे जागतिक महायुध्द सुरु झाले होते त्याला आता आठ दशके होत आली आहेत. जागतिक राजकारणावर त्याची छाया अजूनही आहे आणि युरोपातील सिनेमा,साहित्य व इतर कलांमध्ये अजूनही त्याचे पडसाद उमटत असतात. जगातील ३० देशांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या युध्दाशी संबंध आला, त्यात भारताचा संबंधही तसा थेट नव्हता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्या युद्धजन्य परिस्थितीचा हात होता हे आता सर्वमान्य आहे. या युध्दाविषयी लिहिता, बोलताना जर्मनी आणि हिटलर हे जागतिक खलनायक ठरवूनच लिहिले जाते आणि स्वीकारलेही जाते. परंतु याबाबत काही दबलेले तरीही वेगळे सूरसुध्दा सातत्याने उमटत आले आहेत. १९६४ साली म्हणजे महायुध्दाला २५ वर्षे झाली तेव्हा लिहिलेला हा लेख असाच काहीसा सूर जरा आवेगानेच लावणार होता...त्याच्या या वेगळेपणामुळेच तो आज देत आहोत- ******** दुसरे महायुद्ध सुरू झाल्याला पंचवीस वर्ष झाली. त्या युद्धामुळे अनेक वाद उद्‌भवले. विचारवंतांनी बाजू घेऊन भांडणे केली. अजून हे वाद मिटले असे म्हणता यावयाचे नाही. दुसऱ्या महायुद्धासंबंधीचे पुष्कळसे गैरसमज अद्याप रूढ आहेत. सत्य बाहेर येण्यास आतासा कोठे प्रारंभ झाला आहे. याचे एक छोटेसे उदाहरण देण्यासारखे आहे. प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार Taylor यांनी Origins of the second world war या नावाचे एक पुस्तक तीन वर्षापूर्वी लिहिले आहे त्यातील प्रास्ताविक प्रकरणामध्ये त्यांनी म्हटले आहे, "It is no part of a historian's duty to say what ought to have been done. His sole duty is to find out what has been done and why. Little can be discovered so long as we go on attributing every thing that happened to Hitler....He aimed to make Germany the dominant Power in Europe [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/adolf-hitlar-071016.jpg [postimage] => /2018/07/adolf-hitlar-071016.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 Jul 2018 [post_author] => 96 [display_name] => द. श्री. मराठे [Post_Tags] => चिंतन,वसंत,द. श्री. मराठे [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2636] => Array ( [PostID] => 877 [post_title] => मेतकुट जमलं ! [post_content] => [post_excerpt] => ठाण्यातलं 'मेतकुट' कसं जमलं याचा साद्यंत वृत्तांत [post_shortcontent] => मेतकूट जीभेला चव आणतं. मेतकूट जमलं असं म्हणतात, तेव्हा दोन व्यक्तींच्या नातेसंबंधालाही चव आलेली असते. जगण्याला चव येते ती तुमचं स्वतःच्या जगण्याशी मेतकूट जमल्यावर. किरण भिडे यांच्या बाबतीत ते झालं आहे. आत्ता ठाणेकरांना ओळखीचे झालेले 'मेतकूट' आणि सवयीचे झालेले 'काठ आणि घाट', ही दोन्ही हॉटेल्स कशी सुरु झाली,  किरण भिडे नामक एक एमबीए व्हाया माधवबाग उकडीच्या मोदकापर्यंत कसा पोचला याची ही खमंग कथा- ******** ’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’ ‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्‍याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘ ‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्‍याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास  धन्य आहे तुझी.  आपल्या पुरत्या करायच्या तर.....’’ माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला. आमच्या घरातील हा नेहमीचा संवाद. समोरची पार्टी मी, माझे बाबा किंवा माझा भाऊ अशी कोणीही. आणि आम्हांला खमकेपणाने पुरून उरणारी आमची आई. आई कुठलाही पदार्थ करणार म्हणजे दोन गोष्टी ठरलेल्या. एक तो उत्तमच होणार आणि दुसरी तो चार घरात वाटला जाणार. या वाटल्या जाण्यावरून आम्ही आईची कितीही चेष्टा केली तरी तिला त्याचा काहीही फरक पडायचा नाही आणि ती तिचं पदार्थ करण्याचं आणि वाटण्याचं काम पूर्वीच्याच जोमाने करत राहायची. या वाटण्यावरून मी तिला अनेकदा चिडवायचो ’’आई तू हॉटेलच का नाही काढत एखादं? भरपूर जणांना [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/wp-1530693871461..jpg [postimage] => /2018/07/wp-1530693871461..jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 04 Jul 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => अंतर्नाद,सशुल्क,किरण भिडे,अनुभव [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2637] => Array ( [PostID] => 5138 [post_title] => X X X फुल्या फुल्यांचे पुस्तक [post_content] => [post_excerpt] => स्वयंघोषित भांडकुदळ माणसाचे पुस्तक ' मी असा भांडतो ' [post_shortcontent] => सकल मराठी विश्वात ज्यांची चर्चा होत असते अश्या त्या पुणेरी पाट्या. मात्र या नमुनेदार आणि विक्षिप्त ' पाट्यांचे जनक ' असे ज्यांना म्हणता येईल ते पुण्याचे माजी महापौर श्री. प्र. बा. जोग यांच्याबद्दल हल्ली फार कमी जणांना माहिती असते. अतिशय तऱ्हेवाईक वल्ली असलेले जोग हे त्यांच्या भांडणांसाठी सुप्रसिद्ध होते. पुढच्या काळात तर त्यांनी ' मी असा भांडतो' या नावाचे पुस्तकच लिहिले. त्याच पुस्तकाचे परीक्षण/ समीक्षण करणारा लेख १९६५ सालीच्या ' माणूस' अंकात आला होता. मधुकर वकील यांनी लिहिलेला तो लेख आज वाचा अवांतर सदरात-  ******** असे ज्यांना आफतमे उलझनमे जंजालमे बेहोष है पूरा वह मर्द है कि जो हर हालतमे खूष है।। “मी असा भांडतो” हे प्रसिद्ध पुणेरी उपमहापौर श्री. प्र. बा. जोग यांचे पुस्तक ‘असाच मर्दाचा पोवाडा’ आहे, असा निर्वाळा नासिकस्थ कवी श्री. सोपानदेव चौधरी यांनी दिला आहे. भांडणे अंगावर घेणारा माणूस काही प्रमाणात तरी मर्द असावाच लागतो. (अपवाद आपले पंतप्रधान शास्त्री व संरक्षणमंत्री चव्हाण. कारण हे दोघे ‘मर्द’ असूनही भारताच्या शत्रूंशी असलेली भांडणे थोड्या गोडीने व बऱ्याच नेहरू-गुलाबीने मिटवू पाहातात.) केवळ पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे श्री. प्र. बा. जोग यांनी आपली सर्व १३०५ भांडणे सविस्तर दिली नाहीत. नाहीतर पृष्ठसंख्येतही हा एक अजोड ग्रंथ झाला असता. सॉलिड शिव्यांचा स्टॉक हा ग्रंथ आहे त्या कृश स्वरूपातही अत्यंत वाचनीय आहे. हा ग्रंथ वाचून पुण्यासंबंधी असलेले इतरांचे वाईट मत पुण्याला इरसाल शिव्यांची लाखोली देण्यापर्यंत घसरेल. वस्तुतः अशांची सोय करणयाकरता मराठीतील सर्व शिव्यांचे एकाक्षरी ते चौदा-पंधरा अक्षरी परिशिष्ठ या ग्रंथाला लेखकाने जोडायला हवे होते.कारण श [post_status] => publish [postmainimage] => /2018/07/Puneri-Patya.jpg [postimage] => /2018/07/Puneri-Patya.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 02 Jul 2018 [post_author] => 100 [display_name] => मधुकर वकील [Post_Tags] => प्र. बा. जोग,मधुकर वकील,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2638] => Array ( [PostID] => 5001 [post_title] => गेला आंबा कुणीकडे? [post_content] => [post_excerpt] => अजून खूप आंबे आहेत अशा भ्रमात असताना एके दिवशी एकदम घरातला आंबा संपून जातो. [post_shortcontent] => सध्या घराघरांतून लोकांना जेवण नीरस वाटायला लागलंय. जेवणातला आमरस नाहीसा झाल्याचा हा परिणाम. सध्या अनेकांना जीवनाचे रंग उडून गेल्यासारखं वाटतंय. रंगांच्या सतेज केसरी-पिवळ्या सोनसळेची उधळण करणारा आंबा अंतर्धान पावत चाललाय. सध्या वातावरणही गंधहीन होत चाललंय. आंब्याच्या आढीवरून, पेटीवरून किंवा ताटातल्या रसभरीत वाटीवरून येणारा आंब्याचा गोड मादक गंध नाहीसा झालाय. सध्या पोराटोरांच्या शर्टांच्या बाह्या अगदीच फिकट पांढऱ्या दिसायला लागल्या आहेत. आंबे हाणल्यावर बाहीने तोंड पुसून तिच्यावर केशरी फराटे उठवण्याचा प्रकार मागेच थांबलाय. सध्या गृहिणींचे हात लाटण्यांवरून थोडे बाजूला सरल्येत. आंब्याबरोबर रोजच्या अनेकपट पोळ्या बडवाव्या लागत, ते काम आता थांबलंय. सध्या नाक्यानाक्यावरच्या गाई अगदीच ‘गरीब गाई’ झाल्या आहेत. जनरीतीनुसार कचरापेटीच्या बाहेर भिरकावलेले सालीकोयींचे ढिगारे त्यांना उदरभरणासाठी मिळेनासे झाले आहेत. माशांवर तर नुसती माशा मारत बसायचीच पाळी आली आहे. जास्त पिकलेल्या आंब्यांच्या झाडावरच्या कच्च्यापक्क्या फळांना नेम धरण्याचं काम त्यांच्याही हातून सुटत चाललंय. एकूण काय, सगळी चराचर सृष्टीच काहीशी उदास, भकास, रिकामी होऊन जणू काही क्षीण स्वरात विचारतेय, “गेला आंबा कुणीकडे?” काही आठवड्यांपूर्वी चराचरावर राज्य गाजवायला आंबा आला तेव्हा तो कुठून आला असं कोणालाही विचारावं लागलं नाही. आंब्याची हीत तर खरी मजा असते. तो वाजत गाजत येतो आणि लपत छपत जातो. तिकडे झाडांना मोहर यायला सुरुवात झाली की इकडे मनांना मोहर यायला लागतो. अनेक भावी पार्ट्या, मोजवान्या मनात योजल्या जातात. कोकणातल्या नातेवाईकांची आठवण अचानक जागी होते. त्यांच्याविषयीचं प्रेम उफाळून येतं. कोकणातल्या बातम्यांकड [post_status] => publish [postmainimage] => /2018/06/index.jpg [postimage] => /2018/06/index.jpg [userfirstname] => Mangala [userlastname] => Godbole [post_date] => 30 Jun 2018 [post_author] => 67 [display_name] => मंगला गोडबोले [Post_Tags] => सशुल्क,नवी झुळूक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2639] => Array ( [PostID] => 4655 [post_title] => वि. का. राजवाडे : आठवणी आणि आख्यायिका [post_content] => [post_excerpt] => इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे प्रसंगोनुरूप व्यक्तिदर्शन [post_shortcontent] => अंक- वसंत; वर्ष- जुलै १९६४ " राजवाड्यांना मराठी साहित्य संमेलनाचे कधीही अध्यक्षपद मिळाले नसल्याने, मला आज हे पद भूषवायला संकोच होतोय " या प्रकारची खंत ज्यांच्याविषयी कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, खुद्द दुर्गाबाई भागवत व्यक्त करतात, असे थोर इतिहासकार म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.  (जीवनकाल - २४ जून १८६३ ते ३१ डिसेंबर १९२६) इतिहासाचार्य ही सार्थ पदवी मिळालेले वि. का. राजवाडे यांचे इतिहासातील संशोधनातील योगदान अमुल्य आहे. त्यांच्या पश्चात एकाही भारतीय संशोधकाला राजवाड्यांना टाळून आपला अभ्यास पूर्ण करता आलेला नाही. अश्या राजवाडे यांचे छोट्या छोट्या प्रसंगातून उमलणारे व्यक्तिदर्शन १९६४ साली वसंत मासिकात श्री. सदानंद चेंदवणकर यांनी घडवले आहे. - ******** काळ आला होता पण वेळ आली नव्हती ऎतिहासिक स्थळे, किल्ले, शिलालेख, जुनी कागदपत्रे ही इतिहासांची साधने साऱ्या भारतखंडात विखुरलेली आहेत. या निमित्ताने ठिकठिकाणी हिंडताना काही वेळेस भयंकर तोंड देण्याचे प्रसंग कै. विसूभाऊ राजवाडे यांच्यावर आलेले होते. त्यापैकी एक जिवावरचा प्रसंग असा- मुंबईजवळील समुद्रात खांदेरी उंदेरी या नावाचे एक ठिकाण आहे. संशोधनाच्या दृष्टीने हे पहावे असे विसूभाऊंना वाटले. सागरभारतीच्या वेळी कुलाब्याच्या दांडीपर्यंत गेले. तिथे निरीक्षण करण्यात ते इतके मग्न झाले की संध्याकाळ कधी झाली ते त्यांना कळले देखील नाही. रात्र पडू लागली. आणि तेथल्या पहारेकऱ्याने येथे रात्रीचे रहावयाचे नाही अशी जेव्हा सूचना दिली तेव्हा ते कुठे भानावर आले. ते परत निघाले पण भरती चढत चालली होती. होडी मिळण [post_status] => publish [postmainimage] => /2018/06/11-2.jpg [postimage] => /2018/06/11-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Jun 2018 [post_author] => 85 [display_name] => सदानंद चेंदवणकर [Post_Tags] => वसंत,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2640] => Array ( [PostID] => 4802 [post_title] => थिएटर स्टार्टस विथ टू पर्सन्स - दिलीप कोल्हटकर [post_content] => [post_excerpt] => एका तगड्या आणि प्रयोगशील रंगकर्मीची अनुभवसंपन्न मुलाखत. [post_shortcontent] => काही वेळा दोन घटना एका पाठोपाठ घडतात. त्यात काही कार्यकारणभाव असतोच असं नाही. त्याची संगती लावताना मात्र आपण त्याला योगायोग म्हणतो. बरोबर एक महिन्यापूर्वी, ४ मे २०१८ रोजी जेष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि कलाकार श्री. दिलीप कोल्हटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात, आणीबाणी विशेषांकासाठी लेखांच्या शोधात असताना नेमकं आम्हाला दिलीप कोल्हटकरांचीच एक जुनी मुलाखत सापडली. योगायोग अशासाठी की त्याअगोदर अंक चाळताना तो लेख कधी दिसला नव्हता. नोव्हेंबर १९७५ च्या 'माणूस' मासिकातली ही मुलाखत कोल्हटकरांच्या डोळस जाणीवांवर आणि विचार स्पष्टतेवर प्रकाश टाकते. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय? वास्तववादी नाटक असतं का ? कला की व्यवसाय ? सेन्सॉरबोर्ड असावे की नाही ? इत्यादी प्रश्नांचा कोल्हटकरांनी केलेला उहापोह अतिशय वाचनीय आहे. मुख्य म्हणजे १९७५ साली चर्चिले जाणारे विषय तब्बल ४३ वर्षांनी २०१८ सालीही जेव्हा तसेच प्रकट होतात तेव्हा त्या विषयांची कालसुसंगतता जाणवते. आणि म्हणूनच आज दिलीप कोल्हटकरांच्या प्रथम मासिक स्मरणदिनी, सुभाष सोनवणे यांनी घेतलेली ती मुलाखत, अवांतर सदरात प्रसिद्ध करत आहोत. ******** आजच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक मराठी रंगभूमीवर दिलीप कोल्हटकर ह्या नावाला निर्विवादपणे महत्त्वाचे स्थान आहे. व्यावसायिक रंगभूमीबाबत सांगता येत नाही; परंतु हौशी रंगभूमीला मात्र त्याच्यासारख्या सतत धडपड्या कलाकाराची नितांत गरज आहे. किंबहुना मला असे वाटते की हौशी रंगभूमीवरच अशा कलाकारांमधली नवनिर्मितीची प्रेरणा सदैव जागृत राहू शकते. एकदा व्यावसायिक रंगमंचावर गेला की, त्या कलाकाराला-कोणाहीविषयी अनादर न दाखवता स्पष्टच बोलायचं तर पाण्याच्या बैलाचे किंवा पाट्या टाकणाऱ्या मजुराचे स [post_status] => publish [postmainimage] => /2018/06/42e45980-6f61-466c-bcd9-ef421a3fa115.jpg [postimage] => /2018/06/42e45980-6f61-466c-bcd9-ef421a3fa115.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Jun 2018 [post_author] => 93 [display_name] => सुभाष सोनवणे [Post_Tags] => माणूस,सुभाष सोनवणे,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2641] => Array ( [PostID] => 4242 [post_title] => आडनावं-प्रिय-अप्रिय [post_content] => [post_excerpt] => आडनावांची उत्पत्ती कशी होत असावी ? त्यांचा इतिहास तर दीडशे वर्षांचासुद्धा नाही. [post_shortcontent] => माणूस लक्षात ठेवावा कसा? बहुधा या प्राथमिक गरजेतून नावं आली आणि मग कुटुंब व्यवस्था जन्माला येऊन विस्तारत गेली तशी हळूहळू हा त्याचा मुलगा, तो याचा मुलगा म्हणून जोडनावं आली. त्यानंही गरज भागेना म्हणून प्रत्येक कुटुंबासाठीचं विशेषनाम म्हणून बहुधा आडनावं जन्माला आली. ती कशी पडली असावीत या प्रश्नातून या लेखाचा जन्म झाला. सामाजिक इतिहासात अत्यंत मनापासून रस असलेल्या अरुण टिकेकर यांनी तो तसाच रसभरीत लिहिलाही.. ******** काही आडनावांच्या बाबतीत मला नेहमीच कुतूहलजन्य आश्र्चर्य वाटत आलं आहे. ही अशी आडनावं कोणी अन् का ‘ठेवली’ असतील, कुणाला अन् का ती ‘मिळाली’ असतील, त्यांनी ती का स्वीकारली असतील, सारंच कोड्याप्रमाणं वाटतं. महाविद्यालयीन जीवनात एकदा आमचा क्रिकेटचा संघ किर्लोस्करवाडीला सामना खेळायला गेला होता. दोन्ही संघ समोरासमोर उभे करून तिथले महाव्यवस्थापक गुणे अन् संचालक चिमणराव किर्लोस्कर खेळाडूंच्या ओळखी करून घेत होते. तेव्हा ध्यानात आलं की, त्यांच्या संघाच्या ‘ओपनिंग बॉलर’चे आडनावच मुळी ‘हातमोडे’ होतं. मनात आलं, दुसऱ्या बोलरचं आडनाव ‘डोईफोडे’ तर नसावं ? कल्पना वाईट नव्हती, आजही नाही. जलद गोलंदाजांची ‘हातमोडे’ अन् ‘डोईफोडे’ ही आडनावं असतील तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावर किती ‘मनोवैज्ञानिक दबाव’ येईल, याचा काही अंदाज ? कुणी ठेवली असतील अशा प्रकारची आडनावं ? गंमतीनं कुणी एखाद्याला त्याला अप्रिय वाटणाऱ्या आडनावानं पुकारलं असेलही कदाचित. पण म्हणून ते आडनाव त्याला कायमचं चिकटावं ? त्याच्या घराण्यालाही ते पिढ्यान् पिढ्या बळेबळे मिरवावं लागावं ? हा एकप्रकारे त्या घराण्यावर अन्यायच नाही का ? समाजानं जाणीवपूर्वक केलेला... आडनावांचा इतिहास हा खरं तर मोठ् [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/aadnaav-ill-2.jpg [postimage] => /2018/05/aadnaav-ill-2.jpg [userfirstname] => Arun [userlastname] => Tikekar [post_date] => 30 May 2018 [post_author] => 75 [display_name] => अरुण टिकेकर [Post_Tags] => कालनिर्णय,ज्ञानरंजन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2642] => Array ( [PostID] => 4701 [post_title] => का नको मराठी शाळा? [post_content] => [post_excerpt] => `इंग्रजी शिकणे' आणि `इंग्रजीतून शिकणे' यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. [post_shortcontent] => आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही. आणि डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे दूर सारून त्यांना इंग्रजी माध्यम का स्वीकारावेसे वाटते, मराठी शाळा कुठे कमी पडतात, याचा परामर्श घेतलाय शुभदा चौकर यांनी. २००३ साली लिहिलेला त्यांचा हा लेख आजही तितकाच ताजा आणि कालसुसंगत वाटतो - बहुविध डॉट कॉम वरील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. चिंतन सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी ९८३३८४८८४९ या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू... ******** आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही, डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. मीही गेल्याच वर्षी या सर्व प्रकियेतून गेले. पूर्ण विचारांती या सार्वत्रिक स्थितीकडे पाठ फिरवून अपवाद केला. मुलीला मराठी शाळेत घालण्याचा हा निर्णय घेताना मनात चाललेली विचारप्रकिया, काही सुज्ञ, विचारी मित्र, शिक्षणतज्ञ इत्यादींशी मुद्दाम केलेल्या चर्चा यातून मराठी शाळांची स्थिती, पालकांचे विचार आणि मुलांच्या भवितव्याविषयीची त्यांची धारणा याबाबत अनेक विचारार्ह म [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/images-3.jpg [postimage] => /2018/05/images-3.jpg [userfirstname] => Shubhada [userlastname] => Chaukar [post_date] => 28 May 2018 [post_author] => 91 [display_name] => शुभदा चौकर [Post_Tags] => चिंतन,शुभदा चौकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2643] => Array ( [PostID] => 4579 [post_title] => उन्हातले दिवस [post_content] => [post_excerpt] => रंजक जन्मकथा, तेंडूलकरांच्या पहिल्या वहिल्या वृत्तपत्र सदराची आणि महाराष्ट्र टाईम्सची देखील... [post_shortcontent] => महाराष्ट्र टाइम्स नावाचे नवे मराठी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या मालकांनी काढले (आजच्या भाषेत ‘लॉंच’ केले.) तो काळ. टाइम्सचे मराठी भावंड ही अपूर्वाईची गोष्ट होती. निघते, अशी आवई उठली तेव्हापासून मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वृत्तपत्र जगतात एकच हलचल सुरू झाली. संपादक कोण होणार, कोण कोण या नव्या दमदार दैनिकात जाणार, दैनिक कसे असणार. तर्कांना ऊत आला. तेव्हाचे महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी (दिग्गज आजचे नव्हेत, खरे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री वगैरे होऊन धावून जाणारे; तेही साक्षात, पंतप्रधान नेहरूंच्या बोलावण्यावरून) यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानेच सर्व ठरत आहे असे बोलले जाऊ लागले. त्यांच्या मर्जीतील पत्रकार मंडळींची नावे घेतली जाऊ लागली. मग नेमणुका होऊ लागल्या. संपादक व्दा. भ. कर्णिक झाले. त्याच्या हाताखाली गोविंद तळवलकर, मा. पं. शिखरे दाखल झाले. माधव गडकरी आले, दि. वि. गोखले आले. रोज नवे नवे रिकामे टेबल भरू लागले. बहुतेक सगळे मुरलेले आणि अनुभवी होते. काही नवे होते. बोरीबंदरसमोरची टाइम्सच्या भव्य इमारतीतली नव्या दैनिकाची कचेरी बघता बघता गजबजली. दैनिकाचे ‘डमी’ अंक निघू लागले. हे विकण्यासाठी नव्हते. या काळात मी जवळच्या फोर्ट भागात दिवसभर भटकून तेथल्या दुकानांच्या भपकेदार शो-विंडोज बघण्यात माझा बेकारीचा काळ सुखाने वाया घालवत होतो. पाय दुखले की जवळच्या इराणी हॉटेलात ब्रून-मस्का आणि चहा मारावा की निघालो पुन्हा नव्या निरुद्देश पायपिटीला. जवळच टाइम्सच्या इमारतीत नवे मराठी दैनिक निघत होते त्याच्या बातम्या उडत उडत कानावर होत्या. एकदा त्याच भागात होतो तर संपादक झालेल्या व्दा. भ. कर्णिकांना भेटावे आणि संपादक झाल्याबद्दल अभिनंदन करावे असे वाट [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/31c7e57d0da2c7be7ddd7c9bf945c0b77f29e731.jpg [postimage] => /2018/05/31c7e57d0da2c7be7ddd7c9bf945c0b77f29e731.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => Tendulkar [post_date] => 21 May 2018 [post_author] => 81 [display_name] => विजय तेंडुलकर [Post_Tags] => कोवळी उन्हे,महाराष्ट्र टाईम्स,विजय तेंडुलकर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2644] => Array ( [PostID] => 4230 [post_title] => हिंदूंची आत्मघातकी ‘आकुंचन’वादी रीत [post_content] => [post_excerpt] => हिंदू हे हिंदू म्हणूनच दुर्बल ‘तडजोडवादी’ अन् ‘माघारबहाद्दर’ आहेत, इति हमीद दलवाई. [post_shortcontent] => राष्ट्राच्या राजकारणातही पाय पसरण्याची पठाणी वृत्ती अन् अंग चोरून बसण्याची हिंदु वृत्ती या दोन वृत्ती संभवतात. या हिंदु वृत्तीलाच दलवाई यांनी आकुंचनवादी वृत्ती म्हटलं आहे. पण त्यांनी दोष पुढाऱ्यांना दिलेला नसून, त्या पुढाऱ्यांना योग्य क्षणी हाकून न देणाऱ्या जनतेला दिला आहे.   हिंदुसमाज आज चैतन्यहीन झाला आहे. अन् म्हणून त्यानं निवडलेलं सरकार हे आज पडखाऊ अथवा Defeatist असणारच, असा दलवाई यांचा ‘ थीसिस ’ आहे. दलवाई इथेच थांबत नाहीत, ते खरे राष्ट्रवादी असल्यानं, हिंदुसमाजात चैतन्य आणण्याकरिता काय केलं पाहिजे हे सांगायलाही ते भीत नाहीत. आमच्यातील काही शहाणे त्या विश्लेषणाकडे काणाडोळाही करतील. पण एक मुसलमान लेखक हिंदु-मुसलमान दोन्ही समाजांची इतराजी पत्करून हे विचार तळमळून मांडतो, हे नवीन खास आहे...आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' मध्ये दोन लेख लिहून दलवाई यांनी केलेल्या विश्लेषणावर समीक्षक श्री. के. क्षीरसागर यांनी केलेली ही मार्मिक टिप्पणी- ******** ‘ थीसिस ’ हा शब्द मी या ‘संवादांत’ कम्युनिस्ट मंडळी वापरतात, त्या अर्थाने वापरीत आहे. कम्युनिस्ट लोक भावी धोरण ठरविण्याकरिता जेव्हा जमून आपसांत चर्चा करतात. तेव्हा त्यांच्यातील काहीजण आपले विचार आणि विश्लेषण ‘प्रबंध’ रूपाने पक्षापुढे मांडतात. त्याला ते ‘थीसिस’ म्हणतात. तरुण मुसलमान लेखक हमीद दलवाई यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठ्यात अलीकडे जे दोन महत्त्वाचे लेख लिहिले आहेत, त्यांना माझ्या मते अशा ‘थीसिस्‌’चेच स्वरूप असल्यानं, मी तो खास राजकीय शब्द वापरीत आहे. नाही तर कुणाला वाटायचं की, तरुण हमीद दलवाई ‘पीएच्‌.डी.’ला बसत आहेत! हमीद दलवाई यांना आज बड्या पुढाऱ्यांत-वा बड्या लेखकांतही-स्थान आहे, असं मला वाटत नाही. त्यांचे विचार मु [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/hindunchi-aatm-ill-2.jpg [postimage] => /2018/05/hindunchi-aatm-ill-2.jpg [userfirstname] => Shrikrushn [userlastname] => Kshirsagar [post_date] => 19 May 2018 [post_author] => 71 [display_name] => श्री. के. क्षीरसागर [Post_Tags] => सशुल्क,समाजकारण,हमीद दलवाई,माय मराठी,शरच्चंद्र चट्टोपाध्याय,श्री.के. क्षीरसागर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2645] => Array ( [PostID] => 4233 [post_title] => व्हिलन [post_content] => [post_excerpt] => सुक्ष्मातली खलप्रवृत्ती मानवाच्या विपरीत स्थितीत आणि काळावर मात करूनही टिकून राहते याचा प्रत्यय देणारी कथा. [post_shortcontent] => आठवड्यानंतर सोनी खूपच मोकळी वागू लागली. माझ्याजवळ बसण्या-उठण्यातला संकोच गेला. गॅलरीत उभं राहिल्यावर ती मोकळेपणानं खेटून उभी राही. आमच्यात खरी मैत्री झाली होती. तिथून कुठं दुसरीकडं जाण्याचं मनात आलं की हात ओढून ती म्हणू लागली होती, “चल! कैऱ्या पाडायच्या का?” एकदा गॅलरीत उभं असता ती म्हणाली, “तू आल्यामुळंच मी इथं येऊन उभी राहू लागले. गेले चार महिने गॅलरी मी बंद केली होती.” मी विचारलं, “का?” ती म्हणाली, “हळूच डावीकडे मान वळवून पाहा. पाहातोस असं दाखवू नको.... ******** बाबांच्या मित्रांना मी काका म्हणत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी दोन वेळा काकांच्या गावी गेलो होतो. एकदा आठ वर्षांचा असताना. दुसऱ्यांदा सोळाव्या वर्षी. आधी कित्येक दिवस काका आले की बाबांना म्हणत होते, “उन्हाळ्यात बबनला आमच्याकडे पाठव. सोनी आहेच. दोघं खेळतील.” शेवटी बाबा मला पाठवायला तयार झाले. पहिल्या वेळी काकाच स्वतः येऊन मला घेऊन गेले. दुसऱ्या वेळेला मी त्यांच्या गावी गेलो तेव्हा एकटाच गेलो. दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा पहिल्यावेळचं फार पुसट आठवत होतं. काकांच्या घराभोवतालची मोठाली झाडं. सर्वत्र पडलेला पाचोळा. “सांभाळून रे!” पाचोळ्यातून धावताना सोनी मला ओरडली होती. काटा टाळण्यासाठी, सबंध पाऊल न टेकता चवड्यावर कसं धावायचं, तिनं धावून दाखवलं होतं. घराच्या गॅलरीतून दिसणारं रस्त्यापलीकडचं तळं मला आठवत होतं. तळ्याच्या पाण्याला झाकीत कमळाच्या पानांच्या पत्रावळी पसरल्या होत्या. ती तिरपी-आडवी पानं, उमललेली नि उमलायची कमळं, पानांवर अलगद बसणारा बगळा, या साऱ्यांनी मला, पाटीवर मी सरस्वतीचं चित्र काढीत असे त्याची आठवण करून दिली होती. सोनीनं मला बोट धरून घरभर धावडत नेलं होतं-मोठ्या काळोख्या मा [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/vhilan-ill-2.jpg [postimage] => /2018/05/vhilan-ill-2.jpg [userfirstname] => Digambar [userlastname] => Balkrishna Mokashi [post_date] => 16 May 2018 [post_author] => 72 [display_name] => दि. बा. मोकाशी [Post_Tags] => सशुल्क,कथा,व्हिलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2646] => Array ( [PostID] => 4557 [post_title] => विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटतो तेव्हा ! [post_content] => [post_excerpt] => कुत्र्याचा हेवा? आणि तोही वैज्ञानिकांना वाटावा? काय बरं आहे हा मामला? [post_shortcontent] => संपूर्ण भिजलेलं असं कुत्र तुम्ही पाहिले आहे का? स्वत:चं अंग फडफडून तुषारांची चौफेर उधळण करून ते पाहता पाहता नखशिखांत कोरडे होते! याच कारणामुळं विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटत असे. विमान-तंत्रज्ञांना आंघोळ केल्यावर टॉवेल वापरण्याचा कंटाळा आला होता म्हणून त्यांना कुत्र्याचा हेवा वाटत होता असं मात्र नाही. त्यांची समस्या वेगळीच होती. ‘बर्फा’ची नव्हे मृत्यूची मगरमिठी! अलीकडे जेट विमान फार उंचावरून जवळ जवळ १२-१३ किलोमीटर्स उंचीवरून उडतात ही गोष्ट सर्वांना ठाऊकच आहे. तेथे हवा एवढी थंड असते की. विमानाच्या पंखावर बर्फाचे थरच्या थर जमू लागतात. त्यामुळे विमानावर निरूपयोगी बर्फाचा टनावारी भार पडतो. (विमानात निरुपयोगी वजन थोडे जरी वाढले तरी इंधन खर्च भराभर वाढत जातो.) हा एक तर तोटा होतोच पण विमानाच्या पंखांचा व शेपटीचा गणिताने निश्चित केलेला आकारही बेडौल होऊन जातो व त्यामुळे हवेच्या लाटांवर पेललेल्या विमानाची उद्धरण शक्ती झपाट्याने कमी होते. जर हा बर्फ दूर करण्याचा मार्ग शोधता आला नाही तर विमानाला आपले उड्डाण ५-७ मिनिटातच आटोपते घ्यावे लागते. शीतप्रदेशात हिवाळ्यात तर ही समस्या अतिशयच कठीण होते. विविध मार्ग यावर अनेक उपाय करण्यात आले. पण ते एकतर पुरेसे परिणामकारक नव्हते किंवा खर्चिक होते. उदाहरणार्थ विमानावरून गरम हवा खेळवण्याची पद्धत किंवा विमानाच्या शरीरात विद्युतप्रवाह खेळविण्याची पद्धत. ही पद्धत अतिशय खर्चिक आहे त्यामुळे दर चौरस मीटर क्षेत्रफळावर ताशी १५-२० युनिट वीज खर्च होते. म्हणजे विमानाची १०-२० टक्के शक्ती यावरच खर्च होई. पाण्याने (अर्थात बर्फानेही) न भिजू शकणारा पापुद्रा किंवा द्रवतरंग विमानावर चढविण्याचे प्रयत्नही निष्फळच [post_status] => publish [postmainimage] => /2018/05/why-is-my-dog-shivering.jpg [postimage] => /2018/05/why-is-my-dog-shivering.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 May 2018 [post_author] => 79 [display_name] => जतींद्र कऱ्हाडकर [Post_Tags] => विज्ञान,सृष्टीज्ञान,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2647] => Array ( [PostID] => 4417 [post_title] => ग्लासनोस्त व पेरेस्त्रॉइका- भाग ३ [post_content] => [post_excerpt] => शतकाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी दोन घोषवाक्ये आणि त्यांचे परिणाम [post_shortcontent] => अंक- मौज;  वर्ष- १९८८ दुसऱ्या भागात आपण वाचलं की १९८८ जूनअखेरची पार्टी परिषद अत्यंत यशस्वी झाल्याचे डिंडिम वाजविण्यात आले तरी परिषदेनंतर लगेच विरोधकांनी आपल्या छुप्या विरोधाची मोहीम उघडपणे सुरू केली. यात गोर्बाचेव यांच्यानंतर क्रमांक दोनचे पुढारी येगोर लिगाचेव यांचाच मोठा पुढाकार आहे. गेली दोनतीन वर्षे पॉलिट ब्यूरोपर्यंतच आपला विरोध मर्यादित ठेवण्याचा संयम त्यांनी सोडून दिला असून परिषदेत फक्त काही प्रमाणात उघडपणे झालेला विरोध, परिषद संपताच ठिकठिकाणी होणऱ्या सभा-परिषदांतून आणि प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागला. आता पुढे=> या विरोधाला लवकरच संघटित स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागताच गोर्बाचेव सावध झाले आणि विरोधकांना कोणकोणती वृत्तपत्रे व नियतकालिके विशेष अनुकूल आहेत याची आपण नोंद घेत आहोत, असे त्यांनी रागाच्या भरात जाहीरपणे सांगून टाकले! गोर्बाचेव यांच्या नव्या सुधारणांच्या कार्यक्रमाला ‘दुसरी क्रांती’ व गोर्बाचेव स्वतः हे ‘दुसरे लेनिन’ असल्याची प्रशस्ती एका बाजूला सुरू झाली असतानाच दुसरीकडे विरोधाचे व वरिष्ठ पातळीवरील सत्तास्पर्धेचे राजकारणही तापत जालले. जुलमी व अत्याचारी राजवटीचा स्तालिनवाद त्याज्य असला तरी स्तालिनने या मागासलेल्या राष्ट्राला अवघ्या दहा-बारा वर्षांत सामर्थ्यशाली राष्ट्र बनविले, हिटलरच्या आक्रमणाला समर्थपणे तोंड देण्याइतके प्रभावी नेतृत्व दिले, या स्तालिनच्या पराक्रमाचा विसर पडून चालणार नाही, अशी भूमिका घेऊनही टीकाकारांनी गोर्बाचेव यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. तसेच भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या प्रारंभी ब्रेझनेव यांचे कुटुंबीय व जामात चोर्बोनोव यांच्यावर लक्षावधी रुबल्सची लाच खाल्ल्याचे आरोप ठेव [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [postimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 07 May 2018 [post_author] => 77 [display_name] => प्रभाकर ऊर्ध्वरेषे [Post_Tags] => इतिहास,राजकारण,मौज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2648] => Array ( [PostID] => 4414 [post_title] => ग्लासनोस्त व पेरेस्त्रॉइका- भाग २ [post_content] => [post_excerpt] => शतकाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी दोन घोषवाक्ये आणि त्यांचे परिणाम [post_shortcontent] => पहिल्या भागात आपण वाचलं की पाश्चात्य भांडवलशाही देशांशी तुलना केल्यास, सोविएत युनियन, चीन, पूर्व जर्मनी, विएतनाम, क्युबा ही कम्युनिस्ट राजवट असलेली राष्ट्रे मागे पडली होती. त्याचप्रमाणे कम्युनिझम राबवणारी चीन आणि रशिया ही बलाढ्य राष्ट्रे एकमेकांच्या विरोधात उभी होती. पैकी चीनने तर चक्क भांडवलशाहीवादी अमेरिकेचा गोट जवळ केला होता. आणि एकंदर कम्युनिस्ट राष्ट्रांची आर्थिक प्रगती खुंटल्यासारखी झाली. आता पुढे => अंक- मौज;  वर्ष- १९८८  १९८२ साली ब्रेझनेवचे निधन झाले, त्या वेळी ही अशी परिस्थिती होती. त्यानंतर आंद्रेपोव व चेर्नेको या दोन वृद्ध नेत्यांची प्रत्येकी जेमतेम दीड वर्षांची कारकीर्द त्यांच्या मृत्यूने समाप्त झाली. त्या तीन वर्षांतही कम्युनिस्ट जगाची परिस्थिती सुधारली नाही. उलट आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील त्या गटाचा तणाव व शस्त्रास्त्रस्पर्धा वाढतच राहिली. अशा या पार्श्वभूमीवर १९८५ साली मिखाइल गोर्बाचेव यांनी सोविएत नेतृत्वातील सत्तास्पर्धेत बाजी मारून पार्टीचे सरचिटणीसपद काबीज केले. त्या वेळी ते ५४ वर्षांचे होते. म्हणजे स्तालिनने १९२३-२४ मध्ये सर्वोच्चपद हाती घेतले, त्यानंतर साठबासष्ट वर्षांनी प्रथमच सोविएत युनियनला तुलनात्मक दृष्ट्या तरुण व तडफदार नेतृत्व लाभले. त्याचे परिणामही लवकरच दिसून आले. तसे पाहिले तर गोर्बाचेव यांनी ब्रेझनेवच्या कारकीर्दीत किंवा आंदेरपोव व चेर्नेको यांच्या राजवटीत निदान उघडपणे तरी त्या राजवटींविरुद्ध संघर्ष केलेला नव्हता किंवा पुढे त्यांनी ज्या गैरप्रकारांविरुद्ध व अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष सुरू केला तशी काही बंडखोरी ते सत्तेवर येईपर्यंत त्यांनी केलेली नव्हती. परंतु मार्च १९८५ मध्ये पार्टीचे स [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [postimage] => /2018/04/perestroika-1536.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 May 2018 [post_author] => 77 [display_name] => प्रभाकर ऊर्ध्वरेषे [Post_Tags] => इतिहास,राजकारण,मौज [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2649] => Array ( [PostID] => 3992 [post_title] => खाऱ्या पाण्यावर शेती करता येईल! [post_content] => [post_excerpt] => गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. त्याप्रमाणे अथक संशोधन आणि अविरत कष्ट या जोरावर खऱ्याअर्थाने निसर्गावर विजय मिळवून खाऱ्या पाण्यावर शेती फुलवता येते हे सिद्ध करून दाखवले. [post_shortcontent] => साहित्य आणि जगणं या जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच विज्ञान आणि साहित्य यांचीही फारकत करता येत नाही. त्यामुळेच पुनश्र्चमध्ये काही लेख विज्ञानाविषयीही असावेत असे आम्हाला वाटते. जे ठराविक अंतराने वाचायला मिळतील. पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातले केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. उर्वरित सर्व खारे म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच एवढा अक्राळ विक्राळ झालेला आहे की काही वर्षांनी शेतीसाठी खारे पाणी वापरण्याच्या पर्यायाचा विचार करावाच लागणार आहे. अशी वेळ येईल तेव्हा खाऱ्या पाण्यावर शेती करणे कसे शक्य होईल याचा अदमास घेणारा हा लेख- **** अंक - विज्ञानयुग मध्यपूर्व राष्ट्रे तेल उत्पादनाच्या जोरावर चांगली गबर झाली आहेत. म्हणून ती आपले वालुकामय ओसाड प्रदेश लागवडीखाली आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलसिंचन योजना आखीत आहेत. त्यामुळे ताज्या, गोड्या पाण्यावर भलताच ताण पडलेला आहे. क्वासीम आणि सौदी अरेबिया या देशांत 2000 मीटर खोल विहिरीतून पाणी उपसले जाते. इतक्या खोलीवरचे पाणी किती पुरातन असेल याची कल्पना करा! हे साठलेले पाणी ज्या प्रमाणात वापरले जाते, त्या प्रमाणात त्या पाण्याची भरपाई होणे शक्य नाही; हे उघड आहे. अशा परिस्थितीत त्या राष्ट्रांची दृष्टी समुद्राच्या पाण्याकडे जाणे साहजिकच आहे. समुद्राचे पाणी खारे असले तरी साठा अमर्याद आहे. खाऱ्या पाण्यावर शेती करणे ही कल्पना सुरुवातीला कशीशीच वाटण्याचा संभव आहे. कारण या पाण्यातील क्षार पिकांच्या मुळाभोवती जमा होतील व त्यामुळे पिकांची वाढ होणार नाही अशी भीती वाटते. आणखी एक धोका म्हणजे खाऱ्या पाण्याच्या सिंचनामुळे जमिनीतील पाण्याची पातळ [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/703207992-visions-of-israel-pond-field-agriculture-desert.jpg [postimage] => /2018/04/703207992-visions-of-israel-pond-field-agriculture-desert.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Apr 2018 [post_author] => 66 [display_name] => प्रा. रंगनाथ कौलगुड [Post_Tags] => विज्ञानयुग,ज्ञानरंजन,पर्यावरण,विज्ञान- तंत्रज्ञान [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2650] => Array ( [PostID] => 4343 [post_title] => सख्याहरी-दत्तु बांदेकरांना श्रद्धांजली [post_content] => [post_excerpt] => अगोदर स्वर्गवासी झालेल्यांना थट्टेने ' जरा सरकून घ्या ' म्हणणारे बांदेकर पुढच्याच महिन्यात स्वतः दिवंगत होतात.... [post_shortcontent] => आचार्य अत्रे यांनी दत्तू बांदेकर यांचा उल्लेख 'कारुण्याचा विनोदी  शाहीर' असा केला होता. साध्या साध्या गोष्टींमधून विनोद फुलविण्याची बांदेकरांची शैली एवढी अफाट होती की अत्र्यांनाही त्यांचा हेवा वाटत असे. अत्र्यांच्या  'नवयुग'च्या पहिल्या पानावर सतत २० वर्षे बांदेकरांची हजेरी होती, यावरुन बांदेकरांचे मोठेपण लक्षात यावे. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर यांनी सुरू केलेल्या 'चित्रा' या साप्ताहिकात दत्तू बांदेकर यांनी प्रथम 'तो आणि ती' हे सदर सुरु केले आणि त्यातच त्यांना विनोदाची सूर सापडला. पुढे त्यांनी  नवयुगमध्ये 'सख्याहरी' या नावाने सदर सुरु केले. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात त्यांच्या लिखाणाला राजकीय धार आली. बांदेकरांचा विनोद आणि त्यांची शैली यांचा परिचय करून देणारा हा मृत्युलेख - अंक – श्री दीपलक्ष्मी; वर्ष - दिवाळी १९५९ दत्तु बांदेकरांनी गेली तीस वर्षे आपल्या सिद्धहस्त लेखणीने खोचक नि खवचट लेखन करून समाजातल्या विषारी विषमतेची, राजकारणांतल्या राक्षसी दंभाची आणि साहित्यातल्या झब्बूशाहीची पुरेपूर भंबेरी उडवली. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतांत काळाची देखील ज्याने पदोपदी थट्टा केली ते दत्तु बांदेकर रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी अकस्मात कालवश झाले.‘सोनापूर’ या ‘क्षेत्राची’ कटु विटंबना आणि मृत्यूची मस्करी बांदेकरांइतकी कुणी लेखकाने केली नसेल ! ‘दीपलक्ष्मी’च्या ऑक्टोबरच्या अंकात ‘जरा सरकून घ्या !’ ह्या त्यांच्या लेखांत देखील त्यांनी मृत्यूविषयी लिहिले आहे. आपल्या आधी स्वर्गात गेलेल्या मृताम्यांना त्यांनी मोठ्या कळवळ्याने ‘जरा सरकून घ्या’ म्हणून आवाहन केले आहे. जणू काय, आपण आता लवकरच त्यांच्याकडे जाणार आहोत असे त्यांना कळले असावे. ‘दीपलक्ष्मी’तला ह [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/bandekar-2.jpg [postimage] => /2018/04/bandekar-2.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Apr 2018 [post_author] => 76 [display_name] => मनोहर बोर्डेकर [Post_Tags] => श्री दीपलक्ष्मी,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2651] => Array ( [PostID] => 3990 [post_title] => जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट [post_content] => [post_excerpt] => कर्जदारासाठी जामीन रहायचे असेल तर कुठली काळजी घ्यावी यासाठी हा लेख वाचायलाच हवा. [post_shortcontent] => महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद‍्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर ...? या शक्यतेमध्ये एक संकटही दडलेले असते. कर्ज रक्कम  जेवढी मोठी तेवढे हे संभाव्य संकट ही मोठे असते. अशा अनेक प्रसंगांत आपले मन सांगते की ”जामीन राहायला पाहिजे” पण बुद्धी सांगत असते ”नको राहूस जामीन” किंवा  ”जरा सांभाळून ”! आणि मग या बाबतीत कधीकधी दोन टोकांच्या भूमिका घेणारी माणसे दिसतात. माझा सी. ए. चा व्यवसाय करताना व बँकेच्या संचालकपदी काम करताना मला अशा अनेक व्यक्ती माहीत झाल्या की ”आम्ही कोणासही, जामीन राहत नाही” हे त्यांचे जाहीर धोरण असते. तर याउलट अशा काही व्यक्ती बघितल्या की त्या ”येथे कोणाहीसाठी जामीन मिळतील” असा जणू जाहिरात फलकच लावून असतात. त्या कोणालाही, कशाहीसाठी बिनधास्त जामीन राहत असतात. पण ही झाली दोन अजब टोके! यातला योग्य व मध्यम मार्ग काय असा [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/14-april.png [postimage] => /2018/04/14-april.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Apr 2018 [post_author] => 17 [display_name] => उदय कर्वे [Post_Tags] => अर्थकारण [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2652] => Array ( [PostID] => 4073 [post_title] => अनोखी वाचक लेखक स्पर्धा [post_content] => [post_excerpt] => वाचकांसाठी लेखन स्पर्धा ... [post_shortcontent] => असं म्हणतात की चांगले बोलर्स चांगले बॅटस् मन घडवतात. हीच analogy साहित्यात आणायची म्हटली तर चांगले वाचकच चांगले लेखक घडवतात. आपण जे लिहितोय ते कोणीतरी जाणकार वाचणार आहे आणि तो जाणकार त्या लिखाणावर चांगल्याप्रकारे व्यक्तही होऊ शकतो हे लेखकाच्या लक्षात आले तर तो अधिक जबाबदारीने लिहितो. पूर्वीच्या काळी वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून असे गाजलेले वाद-प्रतिवाद आपल्याला आठवत असतील. अजूनही प्रगल्भ वाचक ज्या नियतकालिकांना मिळाला आहे ( किंवा त्यांनी मिळवला आहे आणि राखला आहे ) तिथे 'वाचकांचा प्रतिसाद' या सदराला संपादकीय इतकेच महत्व असते. लोकसत्ता आणि अंतर्नाद ही वानगीदाखल उदाहरणे आपण घेऊ शकतो. आपण पुनश्च काढण्याच्या मागचा हेतू भूतकाळातले 'काहीही' वर्तमानकाळातल्या 'कोणालाही' पाठवणे हा नव्हता. समाजातला हरवत चाललेला विवेक, ढासळत चाललेली मुल्यांवरची निष्ठा आणि या सगळ्यापायी येत चाललेलं सांस्कृतिक बकालपण यामुळे अस्वस्थ झालेल्या आमची 'पुनश्च' ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे लेखक, लेख आणि वाचक हे सगळेच 'निवडलेले' आहेत. आम्ही निवडलेले लेखक आणि लेख, त्याचे विषय तुमच्यासमोर आहेतच. त्यावर 'व्यक्त' होऊन आपण 'निवडलेले' वाचक आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय. निमित्त आहे एका अभिनव स्पर्धेचं. लेखक व्यक्त होतो स्वान्तसुखाय म्हणूनच. पण त्याच्या लेखनाला पूर्णत्व येतं जेव्हा एखादा वाचक त्यावर आपली प्रतिक्रिया देतो. साद-पडसाद, ध्वनी-प्रतिध्वनी सारखं. ती प्रतिक्रिया लेखकाचे कौतुक करणारी असेल आणि तो सच्चा भाव त्यात प्रकट झाला असेल तर लेखकाला पुढचे लिहायला उत्साह येतो. ते कौतुक वरवरचं असेल तर लेखकाला त्याने काहीच फरक पडत नाही. आणि ती प्रतिक्रिया जर टीकात्मक असेल आणि केलेली टीका सकार [post_status] => publish [postmainimage] => /2018/04/मिडिया-लेखन-स्पर्धा.jpeg [postimage] => /2018/04/मिडिया-लेखन-स्पर्धा.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 06 Apr 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => प्रासंगिक,भाषा,पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2653] => Array ( [PostID] => 3477 [post_title] => चला, चौकट मोडूया [post_content] => [post_excerpt] => नवीन बोधचिन्ह. मात्र ध्यास तोच... [post_shortcontent] => चला, चौकट मोडूया...पुनश्च सोबत! [caption id="attachment_3478" align="alignleft" width="300"] नवीन बोधचिन्ह[/caption] धुळाक्षरं कालांतरानं भूर्जपत्रांवर अवतरली तरी आपण अजून त्यांना धुळाक्षरंच म्हणतो. कारण नवं स्वीकारताना आपल्याला जून्याचा पदर घट्ट धरून ठेवायचा असतो. जे आहे ते हातचं सुटू नये आणि नवं ते मात्र मिळत रहावं. माणसाचा हा स्वभावच आहे. पुनश्चचाही तोच स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव जसा चेहऱ्यावर दिसतो तसा एखाद्या उपक्रमाचा हेतू त्याच्या बोधचिन्हात उमटायला हवा. बोधचिन्ह म्हणजे हेतूचा बोध करून देणारं चिन्ह. आमचं बोधचिन्ह हा प्रवास आहे अक्षरांचा, या अक्षरांनी नोंदवून ठेवलेल्या मानवी आकलनाचा. पूनर्निमितीचे प्रतिक असलेल्या हिरव्या रंगाच्या भूर्जपत्रांवर उमटलेल्या अक्षरांचा लांबचा भूतकाळ. पुराणे,संत साहित्य यांनी अध्यात्माशी नातं जोडत माणसांना अक्षरांशी जोडून ठेवलं तो त्यानंतरचा काळ. साहित्यात समाजातील घडामोडींचं प्रतिबिंब उमटून पुस्तकांचा प्रसार झाला तो त्यापुढचा काळ आणि छापील पुस्तकांसोबतच स्मार्टफोन,टॅब,किंडल,लॅपटॉप यांतून अक्षरं उमटू लागली तो आजचा काळ.  हा काळ आम्ही सांधतो आहोत पुनश्चमधून. मराठी भाषेनं आणि मराठी माणसानं चौकटी मोडण्यात कधी हयगय केली नाही. विषय, आशय आणि दृष्टी याबाबतच्या चौकटी मोडू पाहणारी पुनश्चची काळ्या शाईतली अक्षरं आपल्याला साद घालत आहेत. चला, वर्तमानाला इतिहासाशी जोडूया, चौकट मोडूया... पुनश्च सोबत! [post_status] => publish [postmainimage] => /2018/03/navin-logo.jpeg [postimage] => /2018/03/navin-logo.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 10 Mar 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) [2654] => Array ( [PostID] => 2159 [post_title] => टिळक असे का वागले? [post_content] => [post_excerpt] => टिळक माझ्या हृदयात काही वर्षांनी परत स्थानापन्न झाले. परंतु त्यांना पूर्वीचे स्थान मिळाले नाही. [post_shortcontent] => अंक : आलमगीर, दिवाळी १९५९ मी इंग्रजी शाळेत शिकत असताना ना. गोखले हा एक चारचौघे जमले असता टवाळी करण्याचा आवडता विषय होता. त्यावेळी हिंदुपंच नावाचे एक सचित्र विनोदी पत्र निघत असे. त्यातील विनोद म्हणजे शुद्ध टवाळी आणि नालस्ती असे. गेल्या पन्नास वर्षांत विनोदाचा अर्थ, आशय आणि उद्दिष्ट यांत फारसा बदल झाला नाही. हिंदुपंचांत गोखले, फिरोजशहा मेथा, दाजी आबाजी खरे, भांडारकर, चंदावरकर इत्यादी नेमस्त आणि सुधारक पुढाऱ्यांची नेहमी व्यंगचित्रे येत असत. पंच आजोबा दाजी, आबाजी यांना 'दाजाय', 'आबजाय' म्हणत. मेहथा आणि गोखले यांना बहुधा त्यांचा पेहराव दिलेला असे. आणि दोघांचीही चित्रे एकत्र असल्यास एक सासूबाई आणि दुसरा सून असे. मेथांच्या हातांत बहुधा भले मोठे लाटणे असे. शिवाय भरघोस कल्ले आणि मिशा आणि डोक्यावरून लुगड्याचा पदर. पंच आजोबांची गोखल्यांवर विशेष मेहरनजर होती. गोखल्यांना ते कधी गाढव बनवीत तर कधी मरतुकडे तट्टू. पुष्कळ वेळा गोखल्यांना पोपट बनवून ते विलायतला उडत जात आहेत असे दाखवीत असत. मला मोठी गंमत वाटायची. हिंदुपंच आला म्हणजे त्यांची मी चित्रांची पुरवणी पाहात असे. भोवतालची मोठी माणसे तेच करीत. आणि त्या चित्रांवरून आपली राजकीय मते बनवीत आणि सुधारीत. हिंदुपंच पन्नास वर्षांपूर्वी, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बॅरॉमीटर होते! या व्यंगचित्रांनी त्या जमान्यात फार मोठी कामगिरी बजावली. गोखल्यांविषयी बहुसंख्य लोकांचे मन कलुषित आणि विकृत करून टाकले. गांधीजींनी गोखल्यांचे उज्ज्वल स्वर [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/IMG-20180131-WA0007-1.jpg [postimage] => /2018/01/IMG-20180131-WA0007-1.jpg [userfirstname] => Vitthal Dattatrey [userlastname] => Ghate [post_date] => 31 Jan 2018 [post_author] => 40 [display_name] => वि. द. घाटे [Post_Tags] => चिंतन,आलमगीर,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2655] => Array ( [PostID] => 2148 [post_title] => एक नवी सुरुवात [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => दूरदर्शन सुरू झालं तेव्हापासून आम्ही ‘बघे’ होत गेलो आणि आता तर वेगवेगळ्या इतक्या वाहिन्या चोवीस तास चालू असतात की जणू आमचं घर त्यांनी ओलिस ठेवलं आहे.... पण ह्याचा अर्थ सगळाच अंधार झाला आहे असं नाही. अशाही परिस्थितीत घरी टेलिव्हिजन नाही असं घर दिसतं. मोबाइलवर अवलंबून नसणारा माणूस दिसू शकतो. काल-परवापर्यंत गुलजार कटाक्षाने मोबाइलपासून दूर होते पण ए. आर. रेहमानने त्यांना भारी स्मार्ट फोन दिला आणि हा मोहरापण गळाला. ह्या संबंधात त्यांची कवितापण आहे म्हणे. असं म्हणण्याचं कारण हे मला गुलजार ज्यांना, 'मराठीतला माझा अ अरुण पासून सुरू होतो' असं म्हटलं आहे त्या अरुण शेवते यांनी सांगितलं. पण ती कविता मात्र अजूनपर्यन्त तरी त्यांनी मला दिलेली नाही. पण मला खात्री आहे ते आता कदाचित मला देतील. नाहीतर मग गुलजार यांच्या येणाऱ्या कवितासंग्रहाची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात.... तर सांगायची गोष्ट म्हणजे आत्ताही परिस्थितीनं वाचन संस्कृती टिकून आहे. ज्यांना वाचनाची सवय आहे त्यांची गोष्ट निराळी. नव-नवे वाचक कसे निर्माण होतील ह्याचा विचार व्हायला हवा. विशेषतः नव्या पिढीकडे हा वारसा कसा पोचवता येईल ह्याचा विचार व्हायला हवा.  त्यासाठीच विविध उपक्रम राबवायला सुरुवात झालेली दिसते. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे १५ नोव्हेंबर, अब्दुल कलाम यांची जयंती – वाचन प्रेरणा दिन म्हणून आता साजरा होऊ लागला आहे. ही संकल्पना मंत्रीमहोदय विनोद तावडे यांची. महाराष्ट्र सरकारचे असे पाठबळ असल्याने हा वाचक दिवस रुजेल असं वाटतं. शिवाय खुद्द विनोद तावडे यांनी यात व्यक्तिशः अधिक लक्ष घातल्याने हा वाचक [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/wheelers.jpeg [postimage] => /2018/01/wheelers.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 27 Jan 2018 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => चिंतन,इतिहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2656] => Array ( [PostID] => 2151 [post_title] => परशुरामाचा परिसर [post_content] => [post_excerpt] => डोंगरमाथ्यावर वसलेल्या त्या चिमुकल्या खेड्यातून घाटी तुडवीत असताना विमल आनंदाच्या झुळका अंगावर येत होत्या. उंचावर असल्यामुळे आसमंतात शहरी वर्दळीचं टिपूसही नव्हतं. ऊन लख्ख पडलं होतं. ढग जवळ आले होते. खाली खोलात दूरवर चिपळूण शहर होतं. [post_shortcontent] => अंक: केसरी दिवाळी अंक १९७२  संगमेश्वर आलं. गाडी थांबली. चहा घेतला. तो बेचव होता. कोकणातल्या कुठल्याही बाजारपेठेत जा. घोटभर चांगला टेसदार चहा कुठे मिळेल तर शपथ. नुसतं रंगीत पाणी उकळतात. त्यात दुधाचा थेंब टाकल्यासारखं करतात. ते मिश्रण प्यायला भाग पाडतात. पैसे मात्र चक्क वाजवून घेतात. त्यामुळे मनाचा वैताग झाला होता. तशात उन्हं तापली होती. वारा पडला होता. संगमेश्वरच्या बकाल बाजारपेठेत बघण्यासारखं काहीही नाही. अशा भकास गावात लोक दिवस कसे काढीत असतील? गावाला एक सोडून दोन नद्यांचा नजराणा मिळालेला आहे. मात्र लेखक खुबीनं रंगवतात, किंवा चतुर चित्रकार गडद रंगाचे फराटे मारून दाखवतात तशा आरस्पानी सौंदर्याचं कुंकू दोन्ही नद्यांच्या भाळी बाजारपेठेतल्या त्यांच्या वळणावर लागलेलं नाही. कुठल्याही सामान्य कोकणी नद्यांसारख्याच त्या रोड दिसतात. काठ गच्च झाडीनं भरलेले आहेत. त्यावरचे कावळे गप्प-गप्प आहेत. एके काळी अरबांची गलबतं ह्या संगमेश्वराच्या बंदराला लागायची. त्यामुळे संगमेश्वर हे पूर्वीच्या काळी व्यापाराचं केंद्र होतं. अजूनही अरबांची गलबतं ह्या बाजूला हमेशा येतात म्हणे. पण बंदराला बिलगत नाहीत. दृष्टीच्या पल्ल्याच्या पलीकडे दूरवर अरबी समुद्रात उभी रहातात. त्यांच्या खाणाखुणा होतात. संकेत ओळखून त्यांचे इथले प्रेमिक त्यांच्याकडे झेपावतात. गाठभेट होते. खुषी होते. भेट घेऊन ते जड पायांनी किनाऱ्याकडे परत येतात. अरबांचा सागरी व्यापार उदीम फारच तेजीत चालतो. हॉटेलमधला एक पॅसेंजर प्रौढी छाटीत म्हणाला, ‘‘तुम्हाला इथल्या लोकांचा भपका बघायचा असेल तर इथे तिठ्यावर काय दिसणार धोंडे? त्यासाठी तुम्हाला दोन मैल आत कसब्यात गेलं पाहिजे. एकेकाची घरं बघितलीत तर नजरा फाटतील. एकदम हायक् [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/Chiplun_scenery_from_Parshuram_Ghat_03.jpg [postimage] => /2018/01/Chiplun_scenery_from_Parshuram_Ghat_03.jpg [userfirstname] => Ravindra [userlastname] => Pinge [post_date] => 24 Jan 2018 [post_author] => 39 [display_name] => रवींद्र पिंगे [Post_Tags] => केसरी,स्थल विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2657] => Array ( [PostID] => 2169 [post_title] => बोधकथा [post_content] => [post_excerpt] => शब्दांचे फार अवडंबर न माजवता, शैलीचा फार बडेजाव न सांभाळता मोजक्या शब्दात आणि थेट भिडेल असे खूप काही सांगून जाण्याची ताकद बोधकथांमध्ये असते. [post_shortcontent] =>   पारिजात' जानेवारी १९३४ १)  साधूंच्या संगतीत श्रीअच्युतबाबा म्हणून दक्षिण हैद्राबादेत एक सत्पुरुष काही वर्षाखाली होऊन गेले.त्यांचे दर्शनास इतर अनेक लोकांबरोबर एक विद्वान गृहस्थ एकदा गेले होते. लोकोपचाराप्रमाणे वंदन करून ते खाली बसले व काही तरी बोलायला पाहिजे म्हणून म्हणाले :"आम्ही काही आत्मस्तुति परनिंदा सोडून दिली आहे !" अच्युतबाबानी ते ऐकले व नेणतेपणाची मुद्रा धारण करून त्यास विचारले,"आपण काय म्हणालात ते समजले नाही." सभा तटस्थ झाली. तो गृहस्थ पुन्हा म्हणाला "अर्थ उघड आहे." बाबा म्हणाले ,"तोच तर सांगा." लोक उमगले व तो गृहस्थही उमगून वरमला ! आमचे काही वाचक अजूनही उमगले नसतील तर त्यांचेसाठी फोड केली पाहिजे. बाबांचा भावार्थ असा की "मी आत्मस्तुती परनिंदा सोडून दिली आहे " असे म्हणण्यात आत्मस्तुती होते व परनिंदाहि होते ! मी आत्मस्तुती सोडून दिली आहे या म्हणण्यातच आत्मस्तुती होते व मी परनिंदा करीत नाही असे म्हणण्याने दुसरे परनिंदा करितात हा ध्वनी निघून परनिंदाहि घडते ! 'मौनं सर्वार्थसाधनमं !' अंक: मुमुक्षु २) समता एका मोठ्या माशाने एका लहानग्या माशाला गाठले! त्याला गिळण्याचा विचार होता त्याचा! धाकटा मासा जीवावर उदार होऊन ओरडला ,"अन्याय ! अन्याय ! मला सुद्धा जगण्याची इच [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/bodh-katha.jpeg [postimage] => /2018/01/bodh-katha.jpeg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 20 Jan 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => कथा,मासिक पारिजात,मुमुक्षु [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2658] => Array ( [PostID] => 2156 [post_title] => एक ‘कडक’ नाटक [post_content] => [post_excerpt] => पुनश्चच्या 'नाटक' रसास्वादात त्या काळात खूप गाजलेलं, वाजलेलं, बघताना लोकांच्या शेंड्यांना झिणझिण्या आणणारं कालातीत नाटक 'गिधाडं'. तेंडुलकरांनी वर्णन केलेली यातील पात्र प्रत्यक्षात असतील? नव्हे आहेतच. आपल्याच आजूबाजूला किंवा अगदी आपल्या आत सुद्धा. [post_shortcontent] => ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन लिहिण्याची काही नवे, काहीसे बोल्ड आणि ब्लंट असे जीवनाचे अनुभव शब्दांकित करण्याची विजय तेंडुलकरांच्या प्रतिभेत ताकद आहे. भोवतालच्या उध्वस्त-विश्वात कुचंबलेल्या, भावनांचं मरण पाहणाऱ्या आणि त्यामुळे जीवनातला कोरडेपणा वाट्याला आलेल्या माणसांच्या व्यथा तेंडुलकर यांना दिसतात, भावतात, अस्वस्थ करतात आणि अशा अस्वस्थेतून प्रभावी नाट्य उत्पन्न होते. भीषण, ओंगळ, सडके-कुजके जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे अशांना सुद्धा ‘रंगमंचा’च्या आरशातले त्याचे प्रतिबिंब पाहवत नाही. ती अस्वस्थ होतात. आणि मग त्या आरशावर धावून जातात. आरसा फुटत नाही. तो फक्त हसतो. म्हणतो ‘तुमचेच तर रूप दाखविले. मग इतके अस्वस्थ का?’’ श्री. विजय तेंडुलकर यांचे ‘गिधाडे’ हे नाटक असेच बोल्ड, ब्लंट, भेदक, मनाला ओरबाडून काढणारे, अस्वस्थ करणारे, अंतर्मुख व्हायला लावणारे आहे असे मला वाटते.  त्या नाटकात माणसात दडलेल्या गिधाडी वृत्तीचे काहीसे भडक वाटणारे, एकांगी स्वरूपाचे व त्यामुळे गौण वाटावे असे, काहीसे आक्रस्ताळी वाटण्याइतपत, भडक असे चित्रण केले आहे.  ही सारी कथा एका वास्तूत, एका कुटुंबात आणि जवळजवळ सख्ख्या नात्याच्या माणसात घडते.  याठिकाणी अनुभवविश्व एका कुटुंबापुरते सीमित दिसत असले तरीही तो अनुभव मात्र सीमित स्वरूपाचा नाही. तसा तो व्यापक स्वरूपाचा असा आहे.  त्या नाटकात व त्या कुटुंबात जे घडते ते माणसातला पशु, राक्षस व माणसातले गिधाड पेटले तर कुठेही, केव्हाही घडू शकेल असेच आहे.  एका अर्थाने प्रत्येक अनुभव तसा वैयक्तिक वा सीम [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/IMG-20180111-WA0004.jpg [postimage] => /2018/01/IMG-20180111-WA0004.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Jan 2018 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => नाटक रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2659] => Array ( [PostID] => 1903 [post_title] => माझ्या संपादकीय कारकिर्दीतील काही फुले काही काटे [post_content] => [post_excerpt] => आपल्या मतांवर ठाम राहून जगाला अंगावर घेणारा धाडसी संपादक [post_shortcontent] => अंक :- वसंत ; वर्ष:- दिवाळी १९८० कोणताही व्यवसाय निष्कंटक नसतो. राजाला नोकर-चाकर, प्रासाद-रंगशाळा, अलंकार-जामदारखाना सारे काही असते. असे असूनही त्याला सुखाची झोप येतेच असे नाही. जास्त जबाबदाऱ्या, जास्त लोकप्रियता किंवा अधिक उपद्रवशक्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य फुले-आणि काटे या दोन्हींनीही भरलेलं असतं. नुसते फुलांचे हार किंवा नुसताच काट्याचा रस्ता जगात अस्तित्वात नसतो, सुखदु:खांचे प्रमाण कमी-जास्त असेल, यश-अपयश यांच्या फूटपट्ट्याही बदलत असतील, पण या जगातील सर्वच प्रवासात फुलांचा गंध येतो-त्याच वेळेस काट्यांनी रक्तबंबाळही व्हावे लागते. मिळालेले सन्मान ही दु:खावरची फुंकर असते, आणि सोसावे लागते ते ते सारे अहंकाराच्या उपशमनार्थ असते. आपल्या देशातील प्रत्येक संपादक टिळक-आगरकर यांचाच वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हा तरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हतेच. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारापैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले एवढेच. शिवाय पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्यालाही उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे? लोकमान्यतेचे हार त्यांच्या गळ्यात पडले, पण त्यासाठी मंडालेतील एकांत कोठडीत स्वत:चे रक्तही त्यांना जाळून प्यावे लागले. गळ्यात पडलेल्या प्रत्येक हारासाठी रक्ताच्या थेंबाथेंबाने किंमत चुकवताना मागे उरल्या त्या त [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/वा-बेहेरे.jpeg [postimage] => /2018/01/वा-बेहेरे.jpeg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 03 Jan 2018 [post_author] => 35 [display_name] => ग वा बेहेरे [Post_Tags] => मराठी नियतकालिक,वसंत,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2660] => Array ( [PostID] => 2177 [post_title] => पुनश्च वाचकसंख्या हजारावर [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => वा! क्या बात है ! वाचकहो, सर्व अंदाजांना खोटं ठरवीत तुम्ही पुनश्चची वाचकसंख्या हजारावर नेऊन पोचवलीत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. गेल्या महिन्यात ७०० हून जास्त लोकांनी आपले पुनश्चचे app मोबाईलवर download करून घेतले. पण आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की या वाचकांना सशुल्क चे लेख वाचता येत नाहीयेत. मला व्यक्तीशः ओळखत नसल्यामुळे तसंच 'काही लेख वाचूनच १०० रुपये भरुया' असा विचार करीत असल्यामुळे अजून हे वाचक सशुल्क सभासद झालेले नाहीत. त्यांच्यासाठी आम्ही विचार केलाय. या महिन्यापासून आपण एक 'चाचणी सभासदत्व' तयार केलंय. यात नोंदणी केलेल्यांना पहिले १५ दिवस सर्व लेख ( सशुल्कसहित ) वाचता येतील, कमेंट्स टाकता येतील. या app चा सर्वंकष वापर करून १०० रुपये भरायचे की नाही हा निर्णय घेता येईल. १०० रुपये भरले की सभासदत्व पुढे सुरु राहील. नाहीतर ते संपून जाईल. चाचणी सभासदत्व मिळण्यासाठी तुम्हाला एव्हढंच करायचंय... एखाद्या सशुल्क लेखावर क्लिक करा. पहिल्या काही ओळींनंतर 'आपल्याला योग्य वाटेल असा पर्याय निवडा' हे तुम्हाला निळ्या रंगात दिसेल. त्यावर क्लिक करा. त्या पानावर चाचणी ( trial ) सभासदत्वाचा पर्याय निवडा आणि आवश्यक ती नोंदणी पूर्ण करा. झालं काम. बनलात तुम्ही आमचे पाहुणे सभासद. वाचा, ठरवा आणि मग पुनश्चचे सशुल्क सभासद व्हा. लक्षात ठेवा, एका लेखाचे मूल्य फक्त १ रुपया आहे. ( १०४ लेख १०० रुपयात ). तुम्हाला जर हे लेख तेवढ्या उंचीचे वाटले नाहीत तर अजिबात सभासद होऊ नका. सशुल्क सभासदांना पण एक चांगली बातमी आहे. आजवर त्यांची तक्रार होती की त्यांना आवडलेला लेख त्यांनी whatsapp किंवा फेसबुकवर शेअर केला तरी ज्यांच्याशी तो शेअर केलाय त्यांना तो लेख वाचता येत नसे. आता तसं होणार नाह [post_status] => publish [postmainimage] => /2018/01/IMG-20180103-WA0010.jpg [postimage] => /2018/01/IMG-20180103-WA0010.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 02 Jan 2018 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2661] => Array ( [PostID] => 1998 [post_title] => भीमा कोरेगाव लढाईत धारातीर्थी पडलेल्यांची जात कोणती होती?? [post_content] => [post_excerpt] => विठ्ठल रामजी शिंदे यांची बुहजनवादाची संकल्पना अधिकच उपयुक्त आणि मार्गदर्शक होईल. [post_shortcontent] => अंक : साधना – ३० ऑक्टोबर २००४ लेखाबाबत थोडेसे : मुळातच भारतीयांच्या मनातून जात ( आणि त्याच्या अनुषंगाने येणारं तथाकथित मोठेपण किंवा गंड ) काढणं कठीण. त्यात लोकशाही राज्यव्यवस्थेने त्याची केलेली पुनर्स्थापना आणि सबलीकरण याची भर. राजकारणी याच्याकडे एकगठ्ठा मतं म्हणून बघणार आणि आपणही 'समूह' मानसिकतेतून त्याचं मत खरं असल्याचं दाखवून देणार. यावर उपाय एकच...महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा नेता उपेक्षित का राहिला ते समजून घेणे, त्यासाठी कारणीभूत ठरलेले त्यांचे विचार वाचणे आणि त्याचा होईल तेव्हढा प्रसार करणे. या लेखातून तेच करूया... *********

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजनवादाची संकल्पना

भीमा कोरेगाव येथील लढाईवरून महाराष्ट्रात सुरु झालेल्या दुसऱ्या लढाईच्या  पार्श्वभूमीवर हा लेख एकदम आवश्यक वाटला.   जात हा घटक, सामाजिक मागासलेपणा हे एकत्रित येण्यासाठीचे समान वास्तव; पुढारलेल्यांना विरोध, राजकीय सत्तेत वाटा मिळविणे हे ध्येय, जातीची अस्मिता जागवून कार्यप्रवणता निर्माण करणे हा मार्ग इत्यादी आणि आनुषंगिक बाबींच्या आधारे आपल्या देशात बराच काळ राजकारण सुरू आहे. या राजकारणाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. असे राजकारण करणाऱ्यांचे निवडणुकांमधील बळ मधुनमधुन आणि कुठे कुठे वाढतानाही दिसते आहे. मागासलेल्या अनेक जातींनी एकत्र येऊन मुख्यतः भावनेच्या आधारे निवडणुका लढवणे आणि काही काळानंतर पुन्हा जातीच्याच आधारे त्यांची फाटाफूट होऊन या राजकारणाचे तुकडे पडणे, हा क्रमही सुरू आहे. पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तुकडे पडणे सुरू आहे. एकत्र येण्यासाठी जात-जाणीवेआधारे ज् [post_status] => publish [postmainimage] => /2017/12/रामजी-शिंदे.jpg [postimage] => /2017/12/रामजी-शिंदे.jpg [userfirstname] => Govind [userlastname] => Pansare [post_date] => 27 Dec 2017 [post_author] => 38 [display_name] => गोविंद पानसरे [Post_Tags] => चिंतन,समाजकारण,राजकारण,साधना [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2662] => Array ( [PostID] => 1791 [post_title] => मंत्रिपदाचा ‘शबे आखिर’ [post_content] => [post_excerpt] => तपश्चर्येच्या सफलतेचा तो क्षण होता. व्यवहारज्ञतेची कसोटी होती. अनिवार्यतेचा तो आदेश होता. [post_shortcontent] => अंक : केसरी दिवाळी अंक - ऑक्टोबर १९६२ लेखाबद्दल थोडेसे : नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात( १९४७ ते १९५२ ) मंत्री होते. नेहरूंशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी संधी नाकारण्यात आली. काय होते ते मतभेद? का त्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली? या प्रश्नांची उत्तरं आणि मंत्रिपदाच्या या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत. १९६२ मध्ये केसरी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** “साहेब आता मोटार चांगली दिसत नाही.” चंदनसिंग बोलता झाला. त्याने पांच मिनिटांपूर्वीच मंत्रिपदनिदर्शक झेंडा व अशोकचक्र मोटारीपासून काढून घेऊन कॅबिनेट सेक्रेटरीएटकडे धाडले होते. ता. १२ मे १९५२ चा दिवस होता. त्या दिवशी जुने मंत्रिमंडळ समाप्त झाले. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ वाजतां व्हावयाचा होता. मंत्रिमंडळांत न घेतल्याने ही सत्तेची कवचकुंडले काढून परत केली होती; आणि या मागे केवढा इतिहास होता! काही नाटककार आनंदपर्यवसायी नाट्यकृतीत चमकतात तर काही शोकांतिकांच्या रचनेत नाट्यकलाकृतीचा उत्कर्ष गाठतात. तसेच थोडे अधिकारग्रहण व त्याग या प्रसंगांतून जातांना अनेक व्यक्तींच्या जीवनात घडून येते. स्थितप्रज्ञ मी नव्हतो. सुखदुःख यांना समान मानले होते असेही नाही. ‘लाभालाभो’ यांना नेहमीच सारखे लेखले असेही नाही; पण खरे सांगावयाचे म्हणजे अधिकारमुक्तीमुळे एक प्रकारची अननुभवलेली शांतता व समाधान लाभले होते. क्षणभर दीर्घ कारागृहवासानंतर मुक्तिदिनी मुक्त झालेल्या मनुष्याला जसे वाटते तसे थोडे वाट [post_status] => publish [postmainimage] => /2017/12/1985-Narhar_V_Gadgil.jpg [postimage] => /2017/12/1985-Narhar_V_Gadgil.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 23 Dec 2017 [post_author] => 107 [display_name] => काकासाहेब गाडगीळ [Post_Tags] => इतिहास,राजकारण,केसरी,अनुभव कथन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2663] => Array ( [PostID] => 1926 [post_title] => मूर्तिकार आणि मूर्तिकर [post_content] => [post_excerpt] => मूर्तींवरील करांचा निषेध, कवितेच्या माध्यमातून. [post_shortcontent] => केसरी दिवाळी अंक १९७२ गणपतीची धामधूम सुरू झाली की सर्वात आधी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याची लगबग असते. मग वर्तमानपत्रांतून प्रत्येक वर्षी नेमाने मूर्तिकारांच्या समस्या वगैरे यांवर लेख प्रसिद्ध होत असतात. १९७२ साली तत्कालीन सरकारने गणपतीच्या मूर्तींवर विक्रीकर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर्षी एका कवीने या निर्णयाचा आपल्या कवितेतून निषेध केला होता. आणि ही कविता केसरीच्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हीच  कविता आज वाचकांसाठी देत आहोत. ********** कार असणाऱ्यांना कर असावेत कर आहेत त्यांना डर असावी हे सगळं खरं आहे पण गणपतीला का कर? त्याला आधीच चार कर आहेत तो शुभंकर आहे भरीस भर विक्रीकर कशाला? इतके दिवस समजत होतो- केवळ सूर्यच सहस्रकर आहे पण आमचं सरकारही सहस्रकर आहे हे कळून आलं. निरनिराळ्या नावाचे सहस्र कर नक्की असतील घर बांधलं की कर आहे दुकान घातलं की कर आहे काही विकलं तर कर आहे उत्पादन केलं तरी कर आहे घेतलं तरी कर आहे. हे कसलं सरकार? हे कसलं राज्य? बाणभट्टानं कादंबरीत आदर्श राज्याची कल्पना सुंदर सांगितली आहे हे वाचून तरी सरकार कर कमी करील काय? बाणभट्ट म्हणतो, "यस्मिन राज्ये करग्रहणं विवाहसमये एवम्" काय ग्रॅंड कल्पना आहे निदान गणपतीला तरी सेल्स टॅक्स मधून विक्रीकरांतून सोडवा अशी जनतेची मागणी आहे अर्थमंत्री कितपत मानतात ते पाहूया .. बाणभट्टाच्या श्लोकाचा अर्थ : ज्या राज्यात 'कर' ग्रहण विवाहाच् [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 19 Dec 2017 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,केसरी [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2664] => Array ( [PostID] => 1922 [post_title] => महत्वाची सूचना [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => नमस्कार. १० डिसेंबर रोजी मी एक पोस्ट टाकली होती ज्यात इमेल नोटिफिकेशन बंद असून त्यावर काम सुरु आहे असा उल्लेख केला होता. त्यानुसार ती अडचण दूर झाली असून पुन्हा नोटिफिकेशन सेवा सुरु झाली आहे. जे वाचक app download न करता मेल आल्यावरच लेख वाचीत होते, ते या मधल्या काळात लेख वाचू शकले नसतील. त्याबद्दल दिलगीर आहे. पण यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला आहे.  आपल्या वाचकांपैकी बरेच website वर लेख वाचतात. त्यांनी एक गोष्ट केली नसेल तर जरूर करावी. आपण पुनश्चच्या website वर आलात की एक मेसेज येतो जो आपली परवानगी विचारतो. परवानगी कसली? तर नोटिफिकेशन पाठवण्याची. तुम्ही त्या मेसेजला सकारात्मक उत्तर द्या. म्हणजे परवानगी द्या. त्यामुळे काय होईल , जेव्हा कधी कुठलाही ( सशुल्क/निःशुल्क) लेख प्रसारित होईल तेव्हा तुमचा संगणक सुरु असेल तर खाली एक नोटिफिकेशन येईल. तुमचा संगणक जरी त्यावेळी बंद असला तरीही तुम्ही कधीही संगणक सुरु केलात की उजवीकडे खाली तुम्हाला नोटिफिकेशन येईल. म्हणजे लेख प्रसिद्ध झालेला तुम्हाला कळेलच. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सूचना प्राथमिक वाटेल. जे app वापरीत आहेत त्यांना तर नोटिफिकेशन येतातच. ते म्हणतील यात काय नवीन? पण आमच्या असं लक्षात आलंय की आपला बराचसा वाचकवर्ग website वर लेख वाचतो. खूप जणांना संगणक/मोबाईल नीट हाताळता येत नाही तरीही ते आवर्जून आपले लेख वाचतात. बऱ्याच जणांकडे मेल आयडी पण नाहीये. म्हणजे पुनश्चमुळे या सगळ्यांना संगणक/मोबाईल हाताळणीत तरबेज व्हावं लागतंय. मला त्या सगळ्यांचं कौतुक आहे. म्हणूनच त्यांना सहाय्य करण्यासाठी ही सूचना. जाताजाता... website वापणाऱ्या वाचकांनी app download करावे. ते मोबाईलवरची अजिबात जास्त जागा व्यापित नाही. आणि वापरण [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 18 Dec 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2665] => Array ( [PostID] => 1882 [post_title] => ‘अविस्मरणीय’ भाषणे [post_content] => [post_excerpt] => बर्फासारखा थंड होऊन मी मट्‌दिशी खाली बसलो. श्रोत्यांना ‘हायसे’ वाटल्यासारखे दिसले! टाळ्यांच्या अतिप्रचंड कडकडाटाने श्रोत्यांनी हे समाधान व्यक्त केले. [post_shortcontent] => अंक: 'नवनीत' एप्रिल १९६७ लेखाबाबत थोडेसे : एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी छोट्या मोठ्या समूहांसमोर भाषण देण्याची ज्यांच्यावर वेळ आली आहे त्यांना हा लेख म्हणजे स्मरणरंजनच असेल. आधी ते समूह गोळा करताना कठीण, मग त्यांच्यासमोर त्यांना समजेल अशा भाषेत विषय मांडणं त्याहून कठीण. पण समोर कोण बसलंय, किती जण बसलेत याचा विचार न करता  नाउमेद न होता जो भाषण देऊ शकतो तो खरा वक्ता. या लेखात वाचा अशाच एका भाषण'बाजी'चे अनुभव. 'नवनीत' अंकात एप्रिल १९६७ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** (१) एकदा माझी लोकप्रियता एकाएकी अफाट वाढलेली पाहून माझी छाती फुगून गेली! पालघरला गणेशोत्सवात माझे व्याख्यान ठरलेले होते. जाहीर झालेल्या वेळी माझ्या यजमानासह मी व्याख्यानाचे ठिकाणाजवळ जाऊन पोचलो. पहातो तो ही गर्दी! बायकामुलांचा नि पुरुषांचा तोबा! गलबला नि आरडाओरड! आम्हाला आत प्रवेश मिळण्याची मारामार! आजचे ‘नामांकित’ वक्‍ते आले आहेत असा कोणी पुकारा केला तरी वाट मिळेना! एकही टाळी मिळाली नाही. नुसती रेटारेटी, गडबड नि गोंधळ! कसेबसे मला व्यासपीठावर नेऊन माझ्या खुर्चीवर बसविण्यात आले. सेक्रेटरींनी नमस्कारपूर्वक माझे स्वागत केले. उत्सवाचे अध्यक्ष स्थानापन्न झाले. सुदैवाने ध्वनिक्षेपक नादुरुस्त नव्हता. सभा सुरू होणार हे लक्षात घेऊन शांतता प्रस्थापित होईल अशी चालकांची अपेक्षा होती. माझी ओळख करून देण्यासाठी अध्यक्ष उभे राहिले. ‘बंधु-भगिनींनो’ या शब्दाने त्यांचे त [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 16 Dec 2017 [post_author] => 34 [display_name] => श्री. शं. नवरे [Post_Tags] => विनोद,नवनीत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2666] => Array ( [PostID] => 1911 [post_title] => लिखाणपद्धतींची 'मिसळ' [post_content] => [post_excerpt] => 'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. [post_shortcontent] => शेफाली वैद्य यांच्या फेसबुकवरुन साभार बातमी दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. ही बातमी विस्ताराने लिहा... * नवकथा मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच. मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला. * नवकविता स्टेशनसमोरची रंगहीन टपरी पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी अंग चोरून पडलेली वडे तळणाऱ्या माणसाच्या कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब ठिबकतायत पुढ्यातल्या क [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Dec 2017 [post_author] => 37 [display_name] => शेफाली वैद्य [Post_Tags] => अवांतर,भाषा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2667] => Array ( [PostID] => 1829 [post_title] => महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव [post_content] => [post_excerpt] => यादव साम्राज्याचे पतन ही रोमन साम्राज्याच्या पतनापेक्षाही फारच दु:खद शोकांतिका आहे. [post_shortcontent] => अंक - प्रसाद, मे १९७३ लेखाबाबत थोडेसे : आपल्यापैकी बाबासाहेब पुरंदरे याचं 'शिवछत्रपती' वाचलं नाही असे वाचक क्वचितच असतील. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वर्णन केलेल्या देवगिरी साम्राज्य आणि त्याचा राजा रामदेवराय याच्याबद्दल माझ्या मनात कायमच कुतूहल राहिलं. एवढं मोठं साम्राज्य, सेना असताना तो अल्लाउद्दीन खिलजीच्या केवळ काही हजार फौजेपुढे हरला. हा खरचं हैराण करणार वास्तव आहे. या  पराभवामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा इतिहासच बदलून गेला. तोपर्यंत परकीय सत्तेच्या जोखडापासून काही प्रमाणात मुक्त असलेला दक्षिण भारत सुलतानशाहीच्या अधिपत्याखाली आला. साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृती यांच्या वैभवशिखरावर असलेले हे साम्राज्य एखादी वावटळ यावी असे नष्ट झाले. यामागची कारणमीमांसा प्रस्तुत लेखामध्ये संदर्भांसह परखडपणे मांडली. 'प्रसाद' मासिकाच्या मे १९७३ च्या अंकात आलेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... देवगिरीकर यादव हे महाराष्ट्राचे अखेरचे सम्राट होते. या साम्राज्याबद्दल दोन गोष्टींचे आश्चर्य इतिहासात कायमचे राहून गेले आहे. एक म्हणजे देवगिरीचे प्रचंड वैभव व दुसरे म्हणजे रामदेवाच्या कारकीर्दीत अल्लाउद्दीनच्या लहानशा मुसलमान सेनेने केलेल्या पराभवामुळे या साम्राज्याचे झालेले खेदजनक पतन. विशेषत: रामदेवराव यादव ही व्यक्ती इतिहासात कायमचेच कुतूहल होऊन राहिलेली आहे. देवगिरीचा किल्ला मध्ययुगीन किल्ल्यांचा एक उत्कृष्ट नमुना व भारतातील एक अजिंक्य किल्ला समजला जातो. वेढा घालून हा किल्ला क्वचितच जिंकला गेला. यादवाच्या घराण्यात महादेव यादवाने यादवांच्या सत्तेचा बराच विस्तार केला. पं. मालवीय यांनी काशी विद्यापीठासाठी खूप ‘चेष्टा’ केली असे प्रयोग हिंदीमध्ये येतात. मराठीमध्ये ‘चेष्टा’ याचा अर्थ मात्र थट्टामस्करी असा रुढ आहे. प्रथम ‘मर्कटचेष्टा’ म्हणजे माकडाच्या हालचाली. त्या हालचाली विक्षिप्त व हास्योत्पादक असल्यामुळे मराठीमध्ये चेष्टा याचा प्रथम अर्थ हास्योत्पादक हालचाली असा झाला व पुढे सर्वसामान्य थट्टा असा अर्थ निघाला. ‘यातायात’ म्हणजे जाणे-येणे, प्रवास असा मूळ अर्थ. यामुळे हिंदीमध्ये एखाद्या पुढाऱ्याने प्रचारार्थ दौरा व प्रवास केला तर त्याला ‘यातायात’ शब्द लावतात. पण प्रवास हा बहुतांशी त्रासदायक, कष्टप्रद असा असतो. म्हणून मूळ प्रवास अर्थ जाऊन मराठीमध्ये ‘यातायात’ याचा अर्थ कठीण कष्ट असा रुढ झाला. वृषभ व बैल संस्कृतमध्ये श्रेष्ठ वा बलवान पुरुषाला प्रशंसेची विशेषणे म्हणून ‘पुरुषसिंह’ आणि ‘पुरुषर्षभ’, ‘भरतर्षभ [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Gajanan Vishwanath [userlastname] => Ketkar [post_date] => 07 Dec 2017 [post_author] => 2349 [display_name] => ग. वि. केतकर [Post_Tags] => वसंत,ज्ञानरंजन,भाषा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2671] => Array ( [PostID] => 1817 [post_title] => समाजाचा शत्रू [post_content] => [post_excerpt] => ‘हेच माझे रणांगण आहे. येथेच मी लढेन, येथेच विजय मिळवेन. [post_shortcontent] => अंतर्नाद नोव्हें-डिसें २०१४ लेखाबाबत थोडेसे : गणशत्रू, १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सत्यजित राय यांचा चित्रपट. गणशत्रू म्हणजे समाजाचा शत्रू. विजय पाडळकर यांनी चित्रपटाचा रसास्वाद घेताना तो मूळ ज्या नाटकावरून बेतलाय त्या 'enemy of the people' चाही आपला परिचय करून दिलाय. हे म्हणजे एक पे एक फ्री च की. लेख जरा मोठा आहे पण दम धरून शेवटपर्यंत वाचलात तर नक्की समाधान देईल. नोव्हें-डिसेंबर २०१४ च्या अंतर्नाद अंकात प्रसिद्ध झाला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** नाटक व चित्रपट रसास्वाद: An Enemy of the People आणि  गणशत्रू माझ्या वडिलांचे शिक्षण उर्दूमधून झाले होते. त्यामुळे बोलता बोलता ते मध्येच एखादा उर्दू शेर सांगत. असेच एकदा निवडणुकीच्या काळात ते म्हणाले होते, जम्हूरीयत (लोकशाही) इकतर्जे हुकूमत है जिस में / बंदो को गिना जाता है, तोला नही जाता.’ ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी भारतात नुकतीच लोकशाही रूजू लागली होती. सुरुवातीचे कौतुकाचे दिवस संपले होते. आणि लोकशाहीतील उणीवांची थोडीफार जाणीव लोकांना होऊ लागली होती. आज, पन्नास वर्षांनंतर लोकशाहीमधील दोष अत्यंत ठळकपणे जाणवत आहेत; पण त्याचबरोबर हेही जाणवत आहे, की लोकशाहीशिवाय पर्याय नाही. विचार करणाऱ्या माणसाच्या मनात आज हे द्वंद्व सुरूच आहे. ‘नायक’ हे सत्यजित राय यांचे जीवन आणि चित्रपट यांचा वेध घेणारे पुस्तक लिहित असता ‘गणशत्रू’ या त्यांच्या चित्रपटाचा विचार करताना इब्सेनचे ‘An Enemy of the People’ हे नाटक पुन्हा एकदा वाचण्यासाठी घेतले होते. ते वाचताना मनात आजच्या समाजजीवनाचे विचारच पु [post_status] => publish [postmainimage] => /2017/12/an-enemy-of-the-people-aka-ganasatrau-ganashatru.41237.jpg [postimage] => /2017/12/an-enemy-of-the-people-aka-ganasatrau-ganashatru.41237.jpg [userfirstname] => Vijay [userlastname] => padalkar [post_date] => 06 Dec 2017 [post_author] => 30 [display_name] => विजय पाडळकर [Post_Tags] => अंतर्नाद,चित्रपट रसास्वाद,नाटक रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2672] => Array ( [PostID] => 1177 [post_title] => एक आगळे विद्यापीठ [post_content] => [post_excerpt] => नातेवाईकांखेरीज रामभाऊंचे साहित्यिक नातेवाईकही अगणितच. पुढच्या टिचभर खोलीत स्वच्छता सतरंज्या अंथरल्या जातात आणि साहित्यिक बैठकी सुरू होतात. [post_shortcontent] => पुस्तकपंढरी: जाने/फेब्रुवारी १९९२ लेखाबाबत थोडेसे : मौज प्रकाशनाचे 'सत्यकथा' हे नियतकालिक आणि त्याचे संपादक राम पटवर्धन हे त्यांच्या कार्यकाळातच एक दंतकथा बनून राहिले होते. नंतर वाचकप्रिय झालेल्या कित्येक लेखकांनी त्यांची उमेदवारी पटवर्धनांच्या देखरेखीत सुरु केली. त्यावेळी सत्यकथेचा दबदबा एव्हढा होता की त्यात कविता, कथा प्रसिद्ध व्हावी म्हणून सर्व लेखक अक्षरक्षः झुरत. आणि ती एकदा प्रसिद्ध झाली की मोक्षप्राप्तीचा आनंद मिळवत. राम पटवर्धनांनी संपादनाच्या कार्यक्षेत्रात जो मानदंड तयार केला त्यास तोड नाही. नवोदीत लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कामही ते मोठ्या जबाबदारीने करत. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकेने राम पटवर्धन यांची एक साक्षेपी संपादक म्हणून ओळख करून दिली आहे, परंतु त्याच बरोबर एक उमदा माणूस म्हणून असलेले त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. पुस्तकपंढरी: जाने/फेब्रुवारी १९९२ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** पटवर्धनांची आणि माझी ओळख सत्यकथेच्या कचेरीतच एका संध्याकाळी झाली. नक्की आठवत नाही पण अंदाजे ते १९६६-६७साल असावं. दिवाळी नुकतीच संपली होती. लग्नानंतरची पहिली सहा-सात वर्षं एकत्र कुटुंबात (चर्चगेट म्हणजे गिरगावाच्या जवळ) आमचं वास्तव्य असूनही किंवा असल्यामुळेच 'सत्यकथा' हे नाव कानावरून जाण्याचं कारणच नव्हतं. आम्ही दादरला स्वतंत्र बिऱ्हाड केल्यानंतर मी मराठी पुस्तकाचं वाचन करायचा सपाटा लावला. हाती सत्यकथेचे अंकही आले. सत्यकथेचा बोलबाला कानावर पडू लागला. कॉलेजमधल्या फडके-खांडेकरी वाङ्मयाने थबथबलेल्या माझ्या मनासमोर वास्तवतेचं एक अनोखं दालन खुलं झालं. सत्यकथ [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/mouj-prakashan.jpg [postimage] => /2017/11/mouj-prakashan.jpg [userfirstname] => Nirmala [userlastname] => Deshpande [post_date] => 02 Dec 2017 [post_author] => 12 [display_name] => निर्मला देशपांडे [Post_Tags] => पुस्तकपंढरी,मौज,सत्यकथा,अनुभव कथन,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2673] => Array ( [PostID] => 1851 [post_title] => अनंत अंतरकर [post_content] => [post_excerpt] => विख्यात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांचा, हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांचे संस्थापक संपादक कै. अनंत अंतरकर यांच्यावरील मृत्युलेख [post_shortcontent] => अंक:- मनोहर ; वर्ष:- जुलै १९६६ सहा ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट. भर दुपारची वेळ. बारा-चौदाशे मैलांचा प्रवास करून मी शरीराने व मनानंही थकून गेलो होतो. का कोण जाणे, दोन-तीन दिवस मन बेचैन होतं. डोकं नाना विचारांनी सुन्न झालं होतं. तशातच प्रवासाहून मी घरी आलो तो अंगात दोनपर्यंत ताप घेऊनच आणि आल्यावर कळलं- ‘अंतरकर गेले!’ कानांवर विश्र्वासच बसेना. आता डोकं अधिकच बधिर झालं. हा आघात फारच विलक्षण व दुर्दैवी होता. ‘अंतरकर गेले!’ या दोन शब्दांनी एकदम केवढी मोठी पोकळी जाणवली.

हे सारं फार अनपेक्षित होतं. दिल्लीहून आल्यावर मी अंतरकरांना पुन्हा भेटायला जाणार होतो. त्यांच्या ‘मोहिनी’वरील मुखपृष्ठ दिल्लीतल्या प्रदर्शनात झळकणार, त्याची सर्व हकीकत मी त्यांना सांगणार होतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच ‘हसरी गॅलरी’ दिल्लीला नेणार होतो. कितीतरी वर्षांचे आमचे ऋणानुबंध. त्यांच्या मासिकामुळे आम्ही दोघं जितक्या जवळ आलो होतो अन्‌ इतक्या जवळ येऊनही त्यांच्या अखेरच्या क्षणी मात्र मी इतका दूर होतो.

[caption id="attachment_3914" align="alignleft" width="229"] अनंत अंतरकर[/caption]

किती वर्षे झाली? वीस वर्षापूर्वी नव्यानंच निघालेल्या ‘हंस’ मासिकातर्फे एक हास्यचित्रस्पर्धा जाहीर झाली होती. तिजमध्ये मी भाग घेतला. आमची ओळख अशी झाली. अंतरकर नवीन मासिक काढणारे संपादक आणि मी स्कूल ऑफ आर्टसचा विद्यार्थी. म्हणजे तसे आम्ही दोघंही अगदी प्राथमिक अवस्थेतच होतो. अंतरकर मला त [post_status] => publish [postmainimage] => /2017/12/Anant-Antarkar.jpg [postimage] => /2017/12/Anant-Antarkar.jpg [userfirstname] => Shi.Da. [userlastname] => Phadanis [post_date] => 01 Dec 2017 [post_author] => 32 [display_name] => शि द फडणीस [Post_Tags] => मनोहर,अनुभव कथन,व्यक्ती विशेष,मृत्यूलेख [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2674] => Array ( [PostID] => 1842 [post_title] => वर्षाचा पहिला महिना मार्च ? [post_content] => [post_excerpt] => चार वर्षानंतर येणाऱ्या वर्षाचे दिवस ३६६ असावेत आणि त्या वर्षाला ‘लीप’ वर्ष म्हणण्यात यावे असा निर्णय सीझरने सर्वप्रथम दिला. [post_shortcontent] => अंक : 'वसंत' जानेवारी १९६४ पाश्चात्य संस्कृतीचा उगम रोमन संस्कृतीतून झाला आहे. अनेक पाश्चात्य परंपरांना रोमन लोकांनीच जन्म दिलेला आहे. इंग्रजी कॅलेंडरमधील महिन्यांचे नामकरणही रोमन लोकांनीच केले आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी ५० वर्षेपर्यंत रोमन वर्षाचा पहिला महिना मार्च होता. १८ व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये मार्च ह्याच महिन्यापासून वर्षारंभ होत असे. फ्रान्समध्येही १५६४ पर्यंत मार्च हाच वर्षाचा पहिला महिना मानला जात असे. युद्धदेवता मार्सच्या स्मृतीकरता रोमन लोकांनी वर्षातील पहिल्या महिन्याचे नाव मार्च असे ठेवले होते. एप्रिलची व्युत्पत्ती एपेरायर या लॅटिन शब्दापासून झाली आहे. एपेरायरचा अर्थ खुले होणे, उमलणे असा आहे. या महिन्यात थंडीचा शेवट होऊन इतके दिवस सुप्तावस्थेत असलेली कळी उमलण्यास आरंभ होतो. माईवा ही वैभवाची देवता मानली जाते व मे हे नाव त्यावरून तयार झाले. या महिन्यात फुले व फळे यांनी झाडे डवरलेली असतात. ‘जुनो’ या रोमन देवीच्या नावावरून जून हे महिन्याचे नाव प्रचारात आले. जुनो ही महिलांची रक्षणकर्ती देवता आहे असे मानले जाते. यासाठी जून महिन्यात विवाहबद्ध होणाऱ्या स्त्रिया भाग्यशाली मानल्या जातात. ऑगस्टची कहाणीही काहीशी अशाच प्रकारची आहे. ज्युलियस सीझरनंतर त्याच्या जागी अधिकारावर आलेला आक्टोव्हियस हा अतिशय पराक्रमी राजा होता. रोमन साम्राज्याचा त्याने दूरवर विस्तार केला म्हणून रोमन पार्लमेंटने त्याला ‘ऑगस्टस’ अशी पदवी बहाल केली. त्यावरून ऑगस्ट हे नाव प्रचारात आले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर यांचा अर्थ प्रत्यक्षात सातवा, आठवा, नववा व दहावा असा आहे. रोमन वर्षगणनेत येणाऱ्या या चार महिन्यांच क्रम-अनुक्रमे सातवा, आठवा, नववा व दहा [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Nov 2017 [post_author] => 5216 [display_name] => अशोक प्रभाकर आंग्रे [Post_Tags] => वसंत,ज्ञानरंजन,बालसाहित्य [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2675] => Array ( [PostID] => 1693 [post_title] => एक ‘भाषांतर’ अनुभव [post_content] => [post_excerpt] => ऐकणे, बोलणे, वाचन व लेखन ही भाषाकौशल्याची चार प्रमुख अंगे असतात. भाषाकौशल्याच्या या चारही अंगांवर प्रभुत्व असेल तर भाषा ‘येते’ असे स्थूलमानाने म्हणता येईल [post_shortcontent] => अंतर्नाद : जुलै २००६ लेखाबद्दल थोडेसे : यावेळेचा हा 'अनुभव कथन' सदरातील लेख भाषांतर तज्ञ डॉ. अनघा भट यांचा आहे. लेखिका स्वतः रशियन भाषेच्या तज्ञ आहेत आणि पुणे विद्यापीठात रशियन एम.ए. साठी भाषाविज्ञान व भाषांतरसिद्धान्त हे विषय त्या शिकवतात. बारामतीला झालेल्या द्राक्ष बागायतदारांच्या एका कार्यक्रमाला त्या दुभाष्या म्हणून उपस्थित होत्या. तिथले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत जे मुळातून वाचण्यासारखे आहेत. पुनश्चमध्ये अनुभव हे सदर देण्यामागचा हेतू एक सर्वस्वी वेगळं आयुष्य वाचकासमोर आणण्याचा आहे. या लेखातून तो १००% साध्य होतोय. जाता जाता...आपण सहज म्हणून जे इंग्रजी शब्द वापरतो त्यांना लेखिकेने किती छान पर्यायी मराठी शब्द वापरलेत पाहा. अंतर्नाद, जुलै २००६ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** काही वेळेला काही घटना अगदी अनपेक्षित अशी अनुभवसमृद्धी देऊन जातात. काही महत्त्वाचे अशा तऱ्हेने समोर येते की वाटू लागते,  अरे ! ही शक्यता आपल्या कधी लक्षातही आली नव्हती !’ माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले. दि. ९, १० व ११ फेब्रुवारी २००६ रोजी बारामती येथे होणाऱ्या ‘द्राक्षे आणि द्राक्षावरील प्रक्रिया’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात मी दुभाष्या म्हणून काम केले. ग्रेप ग्रोअर्स फेडरे [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/Anagha-Bhat.jpg [postimage] => /2017/11/Anagha-Bhat.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Nov 2017 [post_author] => 25 [display_name] => डॉ. अनघा भट [Post_Tags] => अंतर्नाद,भाषा,अनुभव कथन,करिअर [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2676] => Array ( [PostID] => 1744 [post_title] => दिवाळी अंकाचे सुपरस्टार [post_content] => [post_excerpt] => दिवाळी अंक काढणे ही सोपी गोष्ट नाहीच!पण त्याचबरोबर दिवाळी अंक काढण्याचा मोह भल्याभल्यांना होतो. याबाबतचे काही किस्से सांगणारा हा लेख. [post_shortcontent] => अंदाज अंदाज हे चुकण्यासाठीच असतात का? ‘उत्सव नात्यांचा’ ह्या दिवाळी अंकाने तर भल्याभल्यांचे अंदाज चुकवले! कसं झालं पहा – झी वाहिनीतर्फे निघणाऱ्या ‘उत्सव नात्यांचा’ ह्या दिवाळी अंकाची निर्मिती ‘ग्रंथाली’च्या सुदेश हिंगलासपूरकर यांच्यावर सोपवली गेली. तेव्हा किती प्रती काढायचा विचार झाला तेव्हा, सुदेश म्हणाले, “पन्नास हजार तर मी काढतोच, त्यापुढे बाजाराचा अंदाज घेऊन ठरवू...” सुदेशचा अंदाज पाहून नेहमीचे विक्रेते हसले, “अहो, पहिलाच दिवाळी अंक असा कधी खपतो कां? हात पोळून घ्याल.” असा सूर लावायची त्यांची सवयच– वर्षानुवर्षाची. तरी नेट लावून सुदेश म्हणाले, “तुमचा आकडा तरी सांगा हजार, पाचशे.” “अहो, शंभर जाता जाता मारामार तुम्ही पंचाहत्तर पाठवा. लागले तर परत मागवू.” सुदेश काय समजायचे ते समजले. त्यांनी पन्नास हजाराची आवृत्ती काढली. अंक बाजारात आला आणि हातोहात जाताच सुदेश यांचा फोन खणखणू लागला – “सुदेश, अजून हजार अंक हवाय.” “अहो पण तुम्ही शंभराचीपण ऑर्डर दिली नाही आणि आता हजार एकदम? तुम्हाला पाचशे देतो मग पाहतो.” कमी जास्त फरकाने हाच संवाद. प्रत्येकाला वाढीव अंक हवा होता. पण मागणी वाढतच होती कारण अंकावर वाचकांच्या उड्या पडत होत्या. परिणामी पन्नास हजार प्रती संपल्या! तरी मागणी होत राहिली. सुदेशचा फोन लागेना तेव्हा त्यांना पहाटेला फोन करून ठेकेदार म्हणायला लागले, “अहो, तुम्ही तरी त्यांना सांगा आम्हाला अंक द्यायला....” सुदेश सकट ‘ग्रंथाली’च ऑफीस हैराण... “खरंच अंक संप [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/wp-1511266129851.-e1511266448875.jpg [postimage] => /2017/11/wp-1511266129851.-e1511266448875.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Nov 2017 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => ऋतुरंग,प्रासंगिक,साहित्य जगत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2677] => Array ( [PostID] => 1798 [post_title] => इन्कम टॅक्स डे [post_content] => [post_excerpt] => इन्कमटॅक्स म्हटलं की आपल्या सर्वांच्या पोटात (अगदी कितीही नाही म्हटलं तरी) एक बारीक कळ येते. जगात दोन गोष्टी म्हणे आपण टाळू शकत नाही. एक मृत्यू आणि दुसरी टॅक्स. इतका अटळ आणि कष्टदायक प्रकार कोणी शोधून काढला हे जाणून घ्यायचंय? घ्यायलाच हवं कारण कोणाच्या नावाने बोटं मोडायची ते ठाऊक तर हवं ना? :-) [post_shortcontent] => अंक : नवनीत (वर्ष : ऑक्टो.१९७१)  प्राप्तीकर म्हटला की माणूस तो कसा टाळता येईल हे पाहत असतो. अर्थातच अमेरिकन माणूसही त्याला अपवाद नाही. इन्कम् टॅक्स कशा तर्‍हेने टाळता येईल, किमान कमी भरावा लागेल याकरता त्याची धडपड चालूच असते. पण हाच अमेरिकन नागरिक ‘इन्कम टॅक्स डे’ हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. अमेरिकेतील सर्व नागरिक मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे असोत, हा दिन पाळतातच. ‘इन्कम् टॅक्स’च्या जनकाचा जन्म १५ एप्रिल १८४२ रोजी वॉशिंग्टन (डी.सी.) येथे झाला. श्री. व सौ. हिरम टॅक्स यांनी आपल्या पुत्राचे नाव मॅक्सवेल असे ठेवले होते. पण त्यांच्या कुटुंबात व मित्रमंडळीत तो मॅक्स टॅक्स या नावानेच ओळखला जाऊ लागला. मॅक्स अतिशय हुषार होता. तो शाळेत कसून अभ्यास करीत असे. आपण डॉक्टर व्हावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वडिलांच्या मनात मुलाने अकांउटंट व्हावे अशी इच्छा होती. वडिलांचा शब्द प्रमाण मानण्याचे दिवस होते ते. म्हणून मॅक्सने तो अभ्यासक्रम पत्करला. वयाच्या एकविसाव्या वर्षी मॅक्स मान्यताप्राप्त अकांउटंट झाला. पण त्या काळात अकांउटंटनेच केले पाहिजे असे काम व्यापारी जगात फारसे उपलब्ध नव्हतेच. वॉशिंग्टनमध्ये कोणी काम द्यायला तयार नव्हते. तो कुठे काम मागायला गेला की लोक त्याला म्हणत, ‘हिशोब लिहून घेण्यासाठी आम्हाला कोणी तज्ज्ञाची आवश्यकता नाही.’ आपल्यासारख्याला काम नाही म्हणजे काय? काम नाही तर ते निर्माण केले पाहिजे! देशातील प्रत्येक माणसाला जमाखर्च व्यवस्थित ठेवण्यासाठी तज्ज्ञ माणसाची जरूर लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही योजना आखली पाहिजे यासाठी तो रात्रंदिवस डोक्याला ताण देऊ लागला. गर्दचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया म्हणजे ‘विथड्रॉवल  सिम्प्टम्स’ आता उपचारांनी ताब्यात येत होते. पण सहा वर्षांच्या व्यसनाधिनतेने अंगामध्ये असलेल्या सगळ्या कसबांची पार विल्हेवाट लावली होती. गर्द सोडले खरे पण पुढे काय ? मला कुणीतरी सांगितले होते की, गोपीला चित्रकलेमध्ये गती आहे. मी काही कोरे कागद आणि क्रेयॉन्स, पेन्सिली मुद्दामहून त्याच्यासाठी आणल्या. त्याला दाखवल्या. तो खिन्न हसला. त्याच्या औषधाच्या आणि केळ्या-बिस्किटांच्या बरोबर या वस्तूसुद्धा शेजारच्या छोट्या टेबलावर पडून होत्या. ....एक दिवस ...दोन दिवस. तिसऱ्या दिवशी रात्री मी राऊंड घ्यायला वॉर्डात आलो तर गोपीने मला बोट दाखवून सांगितले, “तिथे पहा...” समोरच्या भिंतीवर एक ड्र [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/17631320-doodle-hobby-images-Stock-Vector.jpg [postimage] => /2017/11/17631320-doodle-hobby-images-Stock-Vector.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 15 Nov 2017 [post_author] => 3960 [display_name] => डॉ. आनंद नाडकर्णी [Post_Tags] => कालनिर्णय,आरोग्य,मनसंवाद,व्यक्तिमत्व विकास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2679] => Array ( [PostID] => 1750 [post_title] => बाबरी : जे दिसले तेच सांगितले [post_content] => [post_excerpt] => विषय तसा नाजूक असल्यामुळे पोस्ट टाकण्यापूर्वी गुगलकाकांना विचारलं. हे मोहम्मद गृहस्थ खरंच अस्तित्वात आहेत आणि वर उल्लेखलेली मतं त्यांचीच आहेत याची खात्री करून घेतली. whatsapp वर आलेली सदर पोस्ट खरी आहे. जिज्ञासूंनी त्यांच्या नावावरील लिंक क्लिक करावी. [post_shortcontent] =>  ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हा अनुवाद. लेखाबद्दल थोडेसे :  मंदिराला उद्ध्वस्त केल्यानंतर तिथे वादग्रस्त ढांचा उभारण्यात आला, या महत्त्वाच्या पूर्वपक्षावर रामजन्मभूमी आंदोलनाचे सारतत्त्व आधारलेले आहे. या आंदोलनाच्याही पूर्वी अयोध्येत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले होते. प्रो. बी. बी. लाल यांच्या चमूने, ज्यात डॉ. के. के. मोहम्मदही होते, जे पुरातत्त्वीय पुरावे गोळा केलेत, त्याने सिद्ध केले की, त्या वादग्रस्त जागी आधीपासून अस्तित्वात असलेल्या वास्तूचा विध्वंस करण्यात आला होता. मूळ मल्याळम भाषेत लिहिलेल्या ‘जान एन्ना भारतीयन’ (मी, भारतीय) या पुस्तकात डॉ. मोहम्मद यांनी इतिहासाचे पुनर्विलोकन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया विशद केली आहे. अयोध्येच्या विषयावर चर्चा करताना किंवा तो मांडताना या पुस्तकातील प्रस्तुत काही अंश महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात.  ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला  हा अनुवाद  तुमच्यासाठी पुनश्च ********** हा भाग सांगितल्याशिवाय माझ्या जीवनाची कहाणी पूर्ण होणार नाही. यात कुणाच्या धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नाही किंवा दुसर्‍या कुणाच्या भावना भडकविण्याचाही. या दोन्हींसाठी या लिखाणाचा कुणीही वापर करू नये. १९९० साली अयोध्येचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यापूर्वी, १९७८ साली पुरातत्त्वशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला अयोध्येचे सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली.  [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/unnamed-file-1.jpg [postimage] => /2017/11/unnamed-file-1.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 13 Nov 2017 [post_author] => 5184 [display_name] => डॉ. के. के. मोहम्मद [Post_Tags] => इतिहास,राजकारण,अनुभव कथन,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2680] => Array ( [PostID] => 1670 [post_title] => मीच हे सांगितलं पाहिजे (एक आगळे जीवनचित्र) [post_content] => [post_excerpt] => ‘ज्ञानकोश, हा केतकर पती-पत्नीच्या अमर प्रीतीचा स्मारक ग्रंथ’ म्हणून मानला, तर त्यात कुणालाही अतिशयोक्ती वाटायला नको. [post_shortcontent] => अंक: युगवाणी सप्टेंबर १९६९ आमच्या लग्न-प्रसंगी आमच्या एका वऱ्हाडी मित्राने संपूर्ण ज्ञानकोशाचे खंड आम्हाला भेट म्हणून दिले आहेत. अनेकदा हारीने लावलेल्या ज्ञानकोशाचा एखादा खंड बाहेर निघतो आणि हवी असलेली माहिती अचूक त्यातून मिळाली म्हणजे प्रत्येक वेळी ज्ञानाचं सारं भांडार आपल्या मुठीत आल्याचा आनंद होतो. त्यानिमित्ताने, मग, ज्ञानकोशकार केतकरांची स्मृती ताजी होऊन मन भरून येतं. असा ज्ञानवंत, असा पंडित, असा प्रौढ प्रज्ञेचा माणूस महाराष्ट्रात जन्माला यावा, याबद्दल अभिमानाने मन फुलतं. अगदी अलीकडे शीलवतीबाई केतकरांचं, ‘‘मीच हे सांगितले पाहिजे’’ हे पुस्तक वाचून संपविलं, आणि माझ्या मनात विचार आला, की ‘ज्ञानकोश, हा केतकर पती-पत्नीच्या अमर प्रीतीचा स्मारक ग्रंथ’ म्हणून मानला, तर त्यात कुणालाही अतिशयोक्ती वाटायला नको. नवविवाहित दंपतीला समग्र ज्ञानकोश भेटी दाखल देताना, आमच्या वऱ्हाडी मित्राने नकळतच पण फार मोठी योजकता दाखविली होती. [caption id="attachment_1677" align="alignright" width="300"] केतकर कुटुंबीय[/caption] असं मी म्हणते ह्याला कारण आहे. शीलवतीबाईंचं पुस्तक वाचून मी संपविलं आणि केतकरांच्या आधी शीलवतीबाईंचंच सारं सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व अगदी सहजपणे माझ्या मन:चक्षूंसमोर उभं राहिलं. ही अशी पत्नी, - हा असा पती! विधात्याला कधी कधी जोडे काय अचूक जमवित [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/20170926_170434-e1509861430129.jpg [postimage] => /2017/11/20170926_170434-e1509861430129.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 08 Nov 2017 [post_author] => 22 [display_name] => तारा शास्त्री [Post_Tags] => युगवाणी,पुस्तक परिचय,स्त्री विशेष,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2681] => Array ( [PostID] => 1655 [post_title] => रीडर्स डायजेस्टचा जनक [post_content] => [post_excerpt] => १९५३ मध्ये रीडर्जेस डायजेस्टचा वाचकवर्ग तब्बल ६ कोटी एवढा होता. [post_shortcontent] =>  अंक : मंथन जुलै १९५५ रीडर्स डायजेस्ट माहिती नाही असा वाचक विरळाच. पुनश्चच्या कल्पनेवर रीडर्स डायजेस्टचा प्रभाव आहे. मराठीत त्यापासूनच स्फूर्ती घेऊन 'मंथन', 'नवनीत', 'अमृत', 'विचित्रविश्व' अशी बरीच मासिके डायजेस्ट या स्वरूपात निघाली होती. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचली असतीलच. पण या रीडर्स डायजेस्टचा जनक कोण असं विचारलं तर मात्र बरेच जण गप्प राहतील. आणि मनातल्या मनात स्वतःला कोसतील. 'एव्हढा वाचक म्हणवतोस पण याचं उत्तर माहिती नाही?' पण चूक त्यांची नाही. काही लोकांचं कामच असं असतं की तेच लोकांच्या लक्षात राहातं. रेड क्रॉसचे  संस्थापक तरी कुठे आपल्याला माहिती आहेत? पण ही उदाहरणं विरळीच. सध्याच्या आपल्या आजूबाजूच्या फ्लेक्सबाजीच्या गोंधळात उठून दिसणारी... **** उत्तर अमेरिकेतील मिनेसोटा प्रांतातील सेंट पॉल गावी १२ नोव्हेंबर १८८९ रोजी डेवीट वॉलेसचा जन्म झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्याने लागलीच एका प्रकाशन संस्थेत नोकरी धरली. शालेय पुस्तके प्रकाशित करणारी ती संस्था होती. तेथेच त्याला वाचनाचा नाद लागला. हाती येईल ते पुस्तक वाचण्याचा त्याने सपाटा चालविला. सर्व जगातील विविध क्षेत्रातील घडामोडी समजण्यासाठी खूपच पुस्तके वाचावी लागतात, त्याऐवजी सारांश रूपाने एकाच पुस्तकात सर्व मजकूर छापला तर मोठीच सोय होईल, ही कल्पना वॉलेसला त्यावेळी सुचली, आणि त्याच्या डोक्यात कायमचे ठाण मांडून बसली. त्याच सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले आणि वॉलेसला आपली सर्व मनोराज्ये गुंडाळून अमेरिकेच्या पायदळात सामील व्हावे लागले. युरोपच्या रणांगणात तो लढला. फ्रान्समधील व्हर्डून येथील एका चकमकीत तो जखमी झाला. त्यामु [post_status] => publish [postmainimage] => /2017/11/readers-digest.jpg [postimage] => /2017/11/readers-digest.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Nov 2017 [post_author] => 21 [display_name] => शि. पां. जोशी [Post_Tags] => मंथन,संस्था परिचय,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2682] => Array ( [PostID] => 1173 [post_title] => आईन्स्टाईनची खोली - भाग २ [post_content] => [post_excerpt] => मागच्या लेखात आईन्स्टाईनची खोली शोधताना आलेला अनुभव आपण वाचला. त्यातील institute for advanced studies चा व्हिडीओ बघितलात ना? ५ मिनिटात आपण जे वाचलंय त्याची सैर तो व्हिडिओ करवून आणतो. व्हिजुअल मिडियाची ही ताकद. मुद्रित माध्यमात ही गोष्ट शक्य झाली नसती. त्यामुळे लेखांमधील अशा गोष्टींचा लाभ घ्या. याच लेखाच्या भाग २ मध्ये या अनुभवाच्या निमित्ताने ठाकुरांनी केलेलं चिंतन आहे. एकंदरच इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन कसा असतो याचे देश विदेशातील दाखले त्यांनी दिलेत. 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर' हाच प्रकार बरेचदा असतो. भावनांना बाजूला ठेवून इतिहासाकडे तटस्थतेने बघता येणे हे खरंच इतकं कठीण आहे? [post_shortcontent] => अंक - अंतर्नाद जानेवारी २०१४ मी आईनस्टाइनची अभ्यासिका पाहायला गेलो होतो, ते १९८१ मध्ये. १९५५  मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आईनस्टाइन वारले त्याला त्यावेळी जेमतेम पंचवीस वर्षं झाली होती आणि तरीही ज्या अभ्यासिकेत ते वीस-बावीस वर्षं काम करत, ती कुठे आहे, ते त्या संस्थेतील कुणालाच निश्चित ठाऊक नव्हतं! इन्स्टिट्यूटमध्ये ते आले तेव्हा जगातील अत्यंत नावाजलेले, आदरणीय व प्रतिष्ठित म्हणून त्यांचा लौकिक होता आणि तरीसुद्धा त्यांची बसायची खोली तिकडच्या कर्मचार्‍यांनासुद्धा नीट ठाऊक नव्हती. म्हणजे आता २०१३ मध्ये, आईनस्टाइन इथे वीस वर्षं काम करत होते, हेपण कदाचित ते विसरले असतील. उद्या कोणी प्रिन्स्टनला इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमध्ये जाऊन त्यांच्या अभ्यासिकेबद्दल विचारू लागला, तर त्याला निराश होऊन परतावं लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही किंवा अतिशय वाईट पण अशक्य नाही अशी बाब म्हणजे एखादा तिथला कर्मचारी भलत्याच खोलीकडे विश्वासाने बोट दाखवील. हा कल्पनाविलास नाही. कधी कधी खरंच असं होतं. आपल्याकडचंच एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची खोली. आईनस्टाइन बसत त्या खोलीवर नावाची पाटी, इतर काही खूण असलं काहीच नव्हतं, तर या खोलीवर पंडित नेहरूंचं नावच नव्हे तर ते कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत तिथे राहिले, या तारखासुद्धा होत्या. १९४२च्या चलेजाव चळवळीच्या दरम्यान बहुतेक सर्व काँग्रेस नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवलं होतं, त्यावेळच्या भारावलेल्या वातावरणात या जागेला खूपच महत्त्व प्राप्त झालं होतं आणि नंतर ते राष्ट्रीय स्मारक झालं. स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरू आपले पंतप्रधान झाले. १९४७पासून १९६४ मध्ये त्यांचा मृत्यू [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/n-ALBERT-EINSTEIN-OFFICE-628x314.jpg [postimage] => /2017/10/n-ALBERT-EINSTEIN-OFFICE-628x314.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 01 Nov 2017 [post_author] => 3549 [display_name] => सर्वोत्तम ठाकूर [Post_Tags] => अंतर्नाद,अनुभव कथन,स्थल विशेष,व्यक्ती विशेष [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2683] => Array ( [PostID] => 1285 [post_title] => पाळंमुळं [post_content] => [post_excerpt] => 'मराठी पाल्याचे मातृभाषेतून शिक्षण' हा माझा सध्या अतिशय आवडीने बोलण्याचा, चिंतनाचा आणि निरीक्षणाचा विषय. कितीतरी वर्षांपूर्वी कालनिर्णय मध्ये आलेला कुसुमाग्रजांचा हा लेख. त्यानंतरही कितीजण याविषयावर पोटतिडीकीने लिहिले, बोलले असणार पण पालकांवर त्याचा किती परिणाम झालाय हा संशोधनाचा विषय. आणि काही वर्षांनी पुन्हा हा लेख छापायची आपल्यावर वेळ न येवो अशी प्रार्थना करूया... [post_shortcontent] => अंक: निवडक कालनिर्णय मधून साभार मुंबईतील एका मित्राच्या घरी बसलो होतो. वेळ सकाळची होती. 'गुडमॉर्निंग अंकल' शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली माझ्या मित्राची दोन अपत्ये, एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्यानं कोचावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं "कोणत्या शाळेत जाता तुम्ही?" मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला "डोन्ट से शाळा. दॅट इज गावठी वर्ड. ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. युनो माय व्यूज." खरंतर मित्राचे विचार मला माहित नव्हते. बऱ्याच वर्षांनी मुंबईत आमच्या गाठीभेटी होत होत्या पण विचार नाही तरी त्याचं चरित्र मला माहीत होतं. कवडीपासून कोटींपर्यंत अथवा झोपडीपासून प्रासादापर्यंत अशा छापाच्या ज्या कथा असतात त्यात त्याची चरित्रगाथा सहज सामावणारी होती. शिक्षण व भांडवल यांचा पुरेसा आधार नसताही आपल्या कर्तबगारीने तो आता एका कारखान्याचा मालक झालेला होता आणि सुखवस्तू म्हणता येईल असं जीवन जगत होता. मी काही उत्तरण्याच्या आतच मित्र पत्नीने चहाचं साहित्य आणलं आणि चौपाई वर ठेवलं. आम्ही चहाचा आणि सोबतच्या खाद्यपदार्थांचा मंद गतीने आस्वाद घेऊ लागलो. तेवढ्यात बाहेरचं दार थोडं किलकिलं झालं आणि बाहेरच्या माणसांनं "पेपर" अशी आरोळी ठोकीत एक मराठी दैनिक आत टाकलं. मुलाने पेपर उचलला आणि पुन्हा कोचावर बसून तो चाळू लागला. सकाळची वृत्तपत्र बघितली नव्हती म्हणून मी मुलाला, मुकुलला, कुतूहलानं विचारलं "मुकुल काय बातमी आहे? मथळे वाच नुसते." मुलाने वाचण्याचा प्रयत्न केला. चार- पाच स्तंभांवर आडवा पडलेला तो मोठ्या अक्षरातील मथळा, पण त्याला तो धड वाचता येईना. प्रत्येक अक्षरावर तो अडखळू लागला. त्याची ती त्रेधा पाहून [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/kusumagraj.jpg [postimage] => /2017/09/kusumagraj.jpg [userfirstname] => Vishnu Waman [userlastname] => Shirwadkar [post_date] => 21 Oct 2017 [post_author] => 15 [display_name] => वि. वा. शिरवाडकर [Post_Tags] => कालनिर्णय,शिक्षण,भाषा,पालकत्व [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2684] => Array ( [PostID] => 1430 [post_title] => रणांगण [post_content] => [post_excerpt] => एकदा ही कादंबरी जी तुमची पकड घेते ते शेवटपर्यंत तुम्ही पुस्तक खाली ठेवू इच्छित नाही. [post_shortcontent] => १९३९ साली आलेली ही 'रणांगण'ची पहिली आवृत्ती. गंमत बघाल तर लेखकाचं नावच दिसत नाहीये कुठेही. याच कादंबरीने विश्राम बेडेकरांना सर्वश्रेष्ठ कादंबरीकारांच्या यादीत नेऊन बसवलं.  मी अगदी अलीकडे हे पुस्तक वाचलं. अंतर्नाद मासिकाने काही वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण केलं. त्यात मराठी साहित्यातील २० सर्वश्रेष्ठ पुस्तकं निवडली होती. त्यात हे पुस्तक होतं.  त्याच अंकात याआधी झालेली इतरांनी केलेली सर्वेक्षण पण होती. गंमत म्हणजे सर्व सर्वेक्षणात रणांगण सामायिक होतं. यामुळे माझी उत्सुकता वाढली. दुसरं महायुद्ध, त्यात जर्मनांनी ज्यूंवर केलेले अत्याचार यावर एवढं वाचन झालंय, चित्रपट बघितलेत की अजून काही बघा- वाचायचं बाकी असेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे पुस्तक हातात आलं त्यावेळी 'काय आहे एव्हढं या पुस्तकात?' अशीच भावना मनात होती. पुस्तकाची पहिली काही पानं १९३९ सालचं मराठी, त्याचा टाईप, लिहिण्याची पद्धत याच्याशी जुळवून घेण्यात खर्ची पडली. पण एकदा ही कादंबरी जी तुमची पकड घेते ते शेवटपर्यंत तुम्ही पुस्तक खाली ठेवू इच्छित नाही. चक्रधर आणि हॅर्टाची ही असफल प्रेमकहाणी चुटपूट लावते. ज्यूंना नाझींनी किती क्रूर पद्धतीने मारलं ते मी याआधी वाचलं आणि सिनेमात बघितलं होतं. पण जे [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/20170926_140551-e1507556955508.jpg [postimage] => /2017/10/20170926_140551-e1507556955508.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 19 Oct 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुस्तक रसास्वाद,साहित्य रसास्वाद,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2685] => Array ( [PostID] => 1594 [post_title] => असे देखणे होऊया !! [post_content] => [post_excerpt] => देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥ [post_shortcontent] => 'कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेतले 'देखणे'पण आपल्या सर्वांना मिळो' या  शुभेच्छा !! देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे । गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥ तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्‍या नभा । वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे। आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥ देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे । मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥ देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्मे रेखिती ॥ देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया । लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥ देखणी ती जीवने, जी  तृप्तीची तीर्थोदके । चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पार्‍यासारखे ॥ देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा । अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥ ********** कवी  -बा. भ. बोरकर Google Key Words- मराठी कविता, बाळकृष्ण भगवंत बोरकर, बाकीबाब, Marathi Kavita, Kavita, Ba.Bha. Borkar, Marathi Poet. [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/Borkar.jpg [postimage] => /2017/10/Borkar.jpg [userfirstname] => Balkrushna Bhagwant [userlastname] => Borkar [post_date] => 18 Oct 2017 [post_author] => 4469 [display_name] => बा. भ. बोरकर [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2686] => Array ( [PostID] => 1363 [post_title] => एक होता पोपट [post_content] => [post_excerpt] => 'कथा' विभागातली ही पहिलीच कथा. सुरुवातीला मी 'पुनश्च'मध्ये कथा घ्याव्यात की नाही याबाबत साशंक होतो. पण नंतर लक्षात आलं की माणसाला किती गज जमीन लागते हे सांगणारी टाॅलस्टाॅयची कथाच होती. इसापनीती, पंचतंत्र यादेखील कथाच होत्या. मग मनाची द्विधा संपली. ज्या कथांमधून काही बोध होईल त्याच कथा घ्यायच्या. 'एक होता पोपट' ही विलास पाटील यांची कथा वाचल्यावर तुम्हाला कितीतरी असे रंगीतसंगीत पोपट तुमच्या आजूबाजूला 'उडताना' दिसतील. [post_shortcontent] => अंक - अंतर्नाद  माझ्या लहानपणी गोष्ट. असेन चौथी-पाचवीमध्ये. मिलमजुरांच्या चाळीत राहत होतो. शेजारी एक माळकरी युवा राहात होते. लोक त्यांना ‘ज्ञानेश्वर माऊली  ’ म्हणून संबोधायचे. कारण ‘ज्ञानेश्वरी माऊली’ हा जप नित्य त्यांच्या मुखात असायचा. समोरून कोणी ओळखीचा आला तर आपण ‘नमस्कार, रामराम’ असं म्हणून अभिवादन करतो. ते ‘ज्ञानेश्वर माऊली’ म्हणायचे. त्यांच्या अभिवादनाचा तो कोडवर्ड होता. लोकही ‘ज्ञानेश्वर माऊली’ म्हणून त्यांना प्रत्युत्तर द्यायचे. एकूणच त्यांची ‘माऊली’ म्हणून प्रसिद्धी होती. लोक त्यांना त्याच नावानं हाक मारायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं. नवरा-बायको हाच त्यांचा परिवार. त्यामुळे त्या घरात माझा वावर होता. थोडेफार लाड होत. कोडकौतुक होई. ते मला सोबत कुठेकुठे घेऊन जायचे. कीर्तन, प्रवचन हे त्यांचे आवडीचे विषय होते. तिकडे तर मी जायचाच पण कधीकधी मित्रमंडळी, परिचित यांच्याकडेही मला घेऊन जाणं असायचं. ते हळूहळू डुलत चालायचे. मी त्यांचा हात धरून चालायचा. माझी धावपळ होण्याची शक्यता नव्हती. मी हौसेनं त्यांची सोबत करायचा. त्यामुळे मी घरीच असलो आणि त्यांनी ‘चल’ म्हणून हाक मारली की मी लगेच हजर. चारसहा घंटे कुठंकुठं फिरणं व्हायचं. कथा, कीर्तन कानावर पडायचं. मलाही ते आवडून जायचं. रविवारचा दिवस असावा. शाळेला सुटी होती. त्यांनी हाक मारली. कुठे, कशाला म्हणायचा प्रश्नच नव्हता. घरात आईला सांगून मी बाहेर पडलो. त्यांच्याबरोबर रस्ता चालायला लागलो. घरापासून मैलभर अंतरावर रामवाडी म्हणून वस्ती होती. तिथं त्यांच्या परिचिताकडे जायचं होतं. तासाभरात आम्ही तिथं पोहोचलो. ऊन झालं होतं. दुपारचे अकरा-बारा वाजलेले. त्यांच्या पडवीत आल्यावर बरं [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/punashcha.png [postimage] => /2017/10/punashcha.png [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 18 Oct 2017 [post_author] => 3135 [display_name] => विलास पाटील [Post_Tags] => अंतर्नाद,कथा [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2687] => Array ( [PostID] => 1581 [post_title] => वाचकांची दिवाळी [post_content] => [post_excerpt] => पुनश्चच्या वाचकांसाठी दिवाळी भेट. रविप्रकाश कुलकर्णींचा विशेष लेख 'वाचकांची दिवाळी'. आणि हो, हा पुनःप्रकाशित नाहीये. खास आपल्या वाचकांसाठी. ताजा ताजा. दिवाळीच्या भरपूर शुभेच्छांसह. ही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं, आरोग्याचं आणि उत्कृष्ठ वाचनाचं जावो. उद्याचा आपला नियमित 'सशुल्क' लेख आहेच. तेव्हा भेटूच. [post_shortcontent] => आम्हा भारतीयांना सणांचे महत्व वेगळे सांगायला नको. अंधारलेल्या मनाला कायम तरतरीतपणा राहावा म्हणून योजिलेली ही मुळातली कल्पना. कालपरत्वे यात बदल होत गेले आणि बदल होत जातील कारण माणसाच्या मनाची ही भूक कायम राहणारी आहे. त्यात देखील दीपावलीचे महत्व आगळेवेगळेच. वर्षभर ज्याची सगळेच वाट पाहतात असा हा सण. दिवाळी म्हटली की गोडधोड, मेवामिठाई, नवे कपडेलत्ते, रोषणाई असा मोठा जल्लोष असतो. या मध्ये वाचकांच्या लेखी आणखी एक गोष्ट असते, ज्याच्याशिवाय ही दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे दिवाळी अंक! किंबहुना असं ही म्हणता येईल की दिवाळीच्या निमित्ताने वाचनानंद देणारी कल्पना सर्वप्रथम मराठीमध्येच आली. विविध प्रकारचे अंक : वाचक कुठल्याही प्रकारचा असो त्या सर्वांसाठी दिवाळी अंक आहेत. कथा, कादंबरी, विनोद, भविष्य, पाककला, मनोरंजन, गुढकथा, रहस्यकथा, लहान मुलांसाठी सुद्धा बाल विशेषांक असे नाना प्रकार सांगता येतील. मौज, दीपावली, दिपलक्ष्मी, धनंजय, चंद्रकांत, हंस, नवल, मोहिनी, ललित, साहित्यसूची, पद्मगंधा असे हे काही अंक आता प्रस्थापित आहेत. जणू ही नाव ब्रॅन्डनेमच. असे जवळजवळ ३०० ते ४०० दिवाळी अंक निघतात. त्यात दरवर्षी भरच पडत असते. दिवाळी अंकाचा प्रारंभ  : मग दिवाळी अंक हि प्रथा केव्हा पासून चालू झाली? याचे श्रेय काशिनाथ रघुनाथ मित्र   यांच्याकडे जाते. त्यांनी त्यांच्या मासिक मनोरंजनाचा हा  दिवाळी अंक सर्वप्रथम १९०९ च्या दिवाळीत सुरू केला.  इथे हे ही सांगायला पाहिजे त्या अगोदरदेखील १० ते १२ वर्ष  मासिक मनोरंजन नियमितपणे प्रकाशित होत होते. वाचकांना आकर्षित करण्याकरिता त्यांनी विविध उपक्रम केले. त्या पैकीच त्यांचा एक उपक्रम म्हण [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/मित्र.jpg [postimage] => /2017/10/मित्र.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 17 Oct 2017 [post_author] => 20 [display_name] => रविप्रकाश कुलकर्णी [Post_Tags] => इतिहास,प्रासंगिक,भाषा,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2688] => Array ( [PostID] => 1360 [post_title] => अर्थसंस्कार [post_content] => [post_excerpt] => फॉर्मर ऑर सर्व्हाव्हर या बँकिंग खात्याच्या ऑप्शन बद्दल किती जणांना कल्पना असते ? [post_shortcontent] => लहानपणी मनाचे श्लोक पाठ केले.त्यात ऐकत होतो की, ‘महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले!’... इत्यादी. त्यावेळेस खरोखरच वाटायचं (मला तरी) हे फक्त महाथोर मंडळींनाच लागू आहे. मोठा होत गेलो तसं कळत गेलं, की ही मरण वगैरे भानगड सगळ्यांनाच लागू असते आणि आपल्या स्वत:लापण लागू असते. त्यात कोणालाही, कुठलेही आरक्षण, वशिले, संरक्षण, हस्तक्षेप यांचा उपयोग नाही. पण हे कळूनही, जणू काही हे कळलेलेच नाही असा आर्थिक व्यवहार करताना काही (अनेक?) मंडळी आजही बर्‍याच प्रमाणात दिसतात. मी बँकेचा संचालक झाल्यानंतर कुठल्या कामासाठी माणसे जास्त भेटायला आली हे आठवतो. त्या वेळेस नोकर्‍या, कर्जे, प्रायोजकत्व ह्यांच्यानंतरचा विषय ठरला आहे तो “डेथ क्‍लेमस्“. म्हणजे त्यांच्या मृत नातलगांच्या खात्यांतील रक्कम कोर्टबाजी करायला न लागता व कमीतकमी कागदकाम (औपचारिकता) व कमी खर्च करून त्यांना मिळावी यासाठी विनंत्या किंवा मार्गदर्शनाच्या अपेक्षा यांसाठी भेटायला आलेल्या या व्यक्ती. पतीच्या पश्चात ८५ वर्षांच्या निराधार एकाकी आजी, मनाविरुद्ध लग्न केलेली मुलगी घटस्फोट घेऊन नंतर अपघातात गेली.... तिची विधवा आई, आधी वडील व नंतर लगेच आई गेली.... त्यांची १९ वर्षांची एकुलती एक मुलगी..... अशा अजूनही किती तरी विचित्र कथा. आणि दुसरीकडे असं काहीही विचित्र नसताना, खूप सुशिक्षित व संपन्न लोकांच्या मृत्यूपश्चात अडकलेल्या रकमा! हे सगळं टाळण्यासाठी खरं तर दोन साध्या गोष्टी उपलब्ध असतात. एक म्हणजे बँकांतील खाती व ठेवी संयुक्त नावांनी ठेवणे ( इन जॉइंट नेमस्) व दुसरी म्हणजे आपली बँक खाती, ठेवी इ. साठी नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे. साधारणतः ज्यासाठी ५ ते १० मिनिटेसुद्धा लागत नाहीत अशा या गोष्टी न केल्याने [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/finance.jpg [postimage] => /2017/10/finance.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 14 Oct 2017 [post_author] => 17 [display_name] => उदय कर्वे [Post_Tags] => अर्थकारण,आरोग्य संस्कार [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2689] => Array ( [PostID] => 1418 [post_title] => मनाची निरीक्षणे [post_content] => [post_excerpt] => विनोद [post_shortcontent] => आजकाल टिव्हीवर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत, की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? ??? जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत ??? हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले ??? मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता ??? आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते??? मिटिंगमध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो ??? आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात” ??? बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात ??? ही एक गोष्ट खरी आहे की… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच ??? अ‍ॅक्टीव्हाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे…. ??? बाबा : आजपर्यंत तू असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच? ??? लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते ??? मुलगी : तुझी आठवण येतेय मुलगा : अजून पगार झाला नाही मुलगी : अच्छा चल बाय नंतर बोलू ??? तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकीच [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 12 Oct 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => विनोद,मुक्तस्त्रोत,संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2690] => Array ( [PostID] => 1357 [post_title] => कवितेची कथा [post_content] => [post_excerpt] => आजच्या या कविता रसास्वाद सदरातल्या तीनही कविता चुकवू नयेत अशाच. जे कवितेचे प्रेमी असतील त्यांना तर या कविता पुन्हा प्रेमात पाडतीलच पण या प्रेमाशी अनभिज्ञ असणाऱ्यांनी तर या नक्कीच वाचा. पण हा... इतके दिवस आपण या सुखाला का बरं पारखे राहिलो म्हणून विषाद वाटून घेऊ नका. कारण शेवटी 'जहाँ से जागे, वहीसे सबेरा' हेच खरं. [post_shortcontent] => १. काल रात्री पाऊस ’ही लखलखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा’ हे, असं काही लिहिणार्‍याला रसिक कितीही झालं तरी टाळू शकत नाही . कवितेच्या क्षेत्रात आपल्या मौखिक सादरीकरणाच्या करामतीने श्रोत्यांना भुरळ घालणार्‍या कवींची परंपरा इथे आहेच. पण तरीही अभिजात कवितेच्या नैतिकतेचा आब राखून रसिकरंजन साधण्याची किमया क्वचितच यशस्वी होते. हे छान जमलेला, पुण्याचा वैभव जोशी अनेक सिनेमांची गीतं, कथा, पटकथा असं करता करता स्वत:चा आणि कवितेचा शोध घेणारा असा कवी त्याच्या सच्चेपणाची ग्वाही त्याच्या कवितेतूनच देतो. https://www.youtube.com/watch?v=q8H8HNFJcDI काल रात्री पाऊस काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता इतका जवळ की पिल्लू म्हणालासुद्धा डॅडी उशीखालची वही भिजेल अर्थात मी त्याला सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मत:च ओलीचिंब असते! एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही आणि तसंही कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही ! ! ! पाऊस, खिडकी, अंगचटी, उशीखालची वही, ओलीचिंब या सार्‍या प्रतिमा-विशेषणाच्या नक्षीतून चित्र पूर्ण होत असतांनाच 'कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही’, या वाक्यात या चित्राला फ्रेम होऊन ते भिंतीवर टांगण्याचं कार्य संपन्न होताना दिसतं. कविता निर्माण होते, लिहिली जाते, सादर केली जाते, गायली जाते इ. पण कविता समजावून सांगणे अशक्य असते, किंबहुना अशी कबुली देणे हे खरे धाडसाचे आणि अवघड काम आहे. कविता शिकवणे, तिची समीक्षा करणे हे कविताबाह्य आणि आमच्या एका परखड कवीमित्राच्या भाषेत ’आचरट’ प्रकार आहेत . तुम्ही कवितेचा आस्वाद घ्या, दाद द्या, टाळ्या वाजवा, अगद [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/graphic-01.jpg [postimage] => /2017/10/graphic-01.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 11 Oct 2017 [post_author] => 16 [display_name] => प्रल्हाद देशपांडे [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,साहित्य रसास्वाद [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2691] => Array ( [PostID] => 1415 [post_title] => म्हातारपणावरचं तरुण गाणं [post_content] => [post_excerpt] => तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,रडत बसलो की करुण असतं म्हातारपण! [post_shortcontent] => म्हातारपणावरचं तरुण गाणं... "येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण! . . हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच, गळलं पान मातीला हे मिळणारच. . . . . झाड कधी कण्हतं का? कधी काही म्हणतं का? . . गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान, कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान! . . नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! . . बोरकर एकदा म्हणाले सिगारेटचा सोडीत धूर : "सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुणताजा सूर! तीन मजले चढून आलो असा दम अजून श्वासात - ओत थोडी व्हिस्की ग्लासात!" . . कवितांतून रंग रंग झरू लागले प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले! . . घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण, धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण! . . पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता किती वेळ, रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ! रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ! मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं, जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं! . . खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! . . आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे? नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे? अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा? थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा? . . तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा! . . त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो: वय तुमचं साठ असो, सत्तर असो, तिच्यासाठी फुलांची आणा वेणी; मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते थोडीशी काजू फेणी! . . तरुण असलो की तरु [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 09 Oct 2017 [post_author] => 4408 [display_name] => मंगेश पाडगावकर [Post_Tags] => कविता रसास्वाद,कविता,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2692] => Array ( [PostID] => 1388 [post_title] => आलोचना मासिक [post_content] => [post_excerpt] => समिक्षेच्या प्रांतातले मासिक [post_shortcontent] =>   आलोचना  मासिकाच्या नावानुसार हे मासिक आलोचना म्हणजे समिक्षेच्या प्रांतातले असणार हे उघड आहे. सप्टेंबर १९६२ सालच्या या पहिल्या अंकाचे मानकरी पहाल तर या अंकाची श्रीमंती लक्षात येईल. या अंकाचे संपादक वसंत दावतर होते. पहिलाच अंक असल्यामुळे या अंकाचं प्रयोजन सांगणारा 'संकल्प' आणि अंकात कोणीकोणी लिहिले आहे हे सांगणारे पहिले पान असे दोन फोटो पहा. - संकलन Google Key Words - Aalochana Magazine, Vasant Davtar, Marathi Periodical.   [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/20170926_124957.jpg [postimage] => /2017/10/20170926_124957.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 06 Oct 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => मुक्तस्त्रोत,मराठी नियतकालिके,संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2693] => Array ( [PostID] => 1370 [post_title] => ते सध्या काय करतात? [post_content] => [post_excerpt] => आज राजारामकडे दीडशे एकर जमिनीपैकी एकही एकर जमीन नाही. [post_shortcontent] => लेखाचं शीर्षक तुम्हाला मध्यंतरी आलेल्या एका मराठी सिनेमाची आठवण करून देईल. पण खरंच मला हा प्रश्न पडला होता आपल्या मराठी माणसाच्या संदर्भात. निमित्त होतं मध्ये आम्ही केलेल्या एका मोठ्या प्रोजेक्टचं. काही महिन्यांपूर्वी आम्ही एका उपहारगृहाचं काम केलं. बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट होता आणि खूप माणसांची गरज होती. एसीवाले, किचनवाले, सिविल काम करणारे, सुतार, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर वगैरे. १०० हून जास्त लोकांनी त्या प्रोजेक्टवर काम केलं असेल पण सांगायला विषाद वाटतो की त्यातले १०-२० सुद्धा मराठी असतील नसतील. मालक नाही, व्यवस्थापक नाही, कामगार नाही. कुठच्याच पदावर मराठी माणूस दिसला नाही. आम्ही खूप प्रयत्न करून एसीवाला आणि इलेक्ट्रिशिअन मराठी शोधला.पण त्याच्या हाताखाली सगळे अमराठी कामगार. आमच्या हॉटेलमध्ये वेटर, कुक, कप्तान पदासाठी मराठी कामगार शोधताना आमच्या नाकीनऊ आले. तेव्हा मला प्रश्न पडला "सध्या मराठी माणूस करतो तरी काय?" परवा whatsapp वर आलेला लेख वाचून महाराष्ट्रातल्या गावांमध्ये काय चाललंय त्याचा थोडा उलगडा झाला पण शहरांमध्ये काय चाललंय हा प्रश्न बाकी आहेच ... पनवेलपासून ३०-३५ किमी अंतरावर सुमारे दीडशे एकर जागेवर एका मोठ्या बंगल्याच्या प्रोजेक्टवर मार्केटिंग सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली. बिल्डरने मला साइटवर भेटायला बोलावले. कोणत्याही प्रोजेक्टचा मार्केटिंग सल्ला देण्याच्या अगोदर मी खूप सखोल अभ्यास करतो. प्रोजेक्टचे लोकेशन, आजूबाजूचे लोक, त्यांचे व्यवसाय, सामाजिक वातावरण, निसर्ग इत्यादी. हे सर्व माहीत होण्यासाठी मी स्थानिक लोकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बिल्डरच्या सहकार्याने गावातील व परिसरातील किमान पन्नास लोकांशी भेट घालून देण्याचे वचन दिले आणि माझे काम सुर [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 05 Oct 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => अर्थकारण,मुक्तस्त्रोत,ग्रामीण जीवन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2694] => Array ( [PostID] => 1376 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८३२-१९३७)- रामचंद्र गोविंद कानडे ज्यांना मराठी भाषेतील नियतकालीकांबद्दल उत्सुकता आहे अशांनी वाचायलाच हवा असा हा ग्रंथ. यास ग्रंथ म्हणण्याचे कारण श्री. कानडे यांनी बरेच संशोधन करून हे लेखन सिद्धीस नेले आहे. १८३२ ते १९३७ असा १०५ वर्षांचा इतिहास त्यांनी बरीच पायपीट करून, असंख्य माणसांना भेटून शब्दबद्ध केला आहे. मराठी नियतकालीकांबरोबरच मराठी वृत्तपत्रांचाही इतिहास त्यांनी या ग्रंथात दिला आहे. -संकलन  [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170923_125406133305098-e1507098030501.jpg [postimage] => /2017/09/20170923_125406133305098-e1507098030501.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 04 Oct 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => मराठी नियतकालिकांचा इतिहास,मुक्तस्त्रोत,संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2695] => Array ( [PostID] => 499 [post_title] => पावसाळी खादाडी [post_content] => [post_excerpt] => पावसात प्रत्येकाची खाण्यापिण्याबद्दलची कल्पकता उफाळून येते. [post_shortcontent] =>  अंक- भवताल, दिवाळी अंक, वर्ष - २०१५  पावसाळा सुरू झाला की माणसाच्या मानसिकतेत काही सूक्ष्म बदल होत असावेत. विशेषतः त्याच्या खाण्यापिण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात. आणि त्या दृष्टीकोनामुळेच त्याच्या जठराग्नीतील तीव्रता वाढत असावी. नाहीतर एरव्ही खाण्यापिण्याकडे लक्ष न देणारे या काळात छोट्या मोठ्या गोष्टींत रस घेतात. पावसाळा माणसांना थोडा मृदु बनवतो, काहीसा काव्यात्मकही. कदाचित नेहमीच्या धावपळीत त्याला जी काहीही न करता बसण्याची उसंत मिळत नाही, ती या काळात मुबलक मिळते. माणूस आदिमानव म्हणून जगत असताना पावसाळा हा त्याच्यासाठी गुहेत काहीही न करता बसण्याचा काळ होता. काहीतरी करत राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्या काळात त्याला चिंतन करण्याचे व्यसन लागले असेल. वादविवाद करण्यासाठी, चित्रं काढण्यासाठी आणि हत्यारं व शिल्पं निर्माण करण्याची प्रेरणा त्याला याच काळात त्यामुळेच मिळाली असेल. आणि त्यातून अनेक काव्य व तत्वज्ञानांचा पाया घातला गेला असेल. आणि अर्थातच  याच काळात नेहमीची शिकार आणि फळांचा आहार बाजूला पडून नवीन प्रकारचे खाणे त्याच्या समोर आले असावे. त्यातून त्याच्यातील सृजनशील स्वभावाला, मुख्यतः गरजेतून नवे धुमारे फुटले असावेत. आताही, इतके पावसाळे पाहिल्यानंतरही प्रत्येक पावसाच्या दिवशी खिडकीत नुसते दोन घटका उभे राहिले तरी नेमाड्यांच्या भाषेत 'स्थिती' हो [post_status] => publish [postmainimage] => /2017/10/Kanda-Bhajee.jpg [postimage] => /2017/10/Kanda-Bhajee.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 04 Oct 2017 [post_author] => 114 [display_name] => इब्राहीम अफगाण [Post_Tags] => चिंतन,भवताल,ललित [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2696] => Array ( [PostID] => 1322 [post_title] => विदेशी प्रकाशन देशी भाषेत [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => http://www.loksatta.com/athour-mapia-news/articles-in-marathi-oxford-university-press-1561857/ Google Key Words - Foreign Publications in Regional Language, Foreign Publications, Sage Publication, सेज प्रकाशन, ओरिएंट लॉंगमन प्रकाशन, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. -संकलन [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 30 Sep 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => लोकसत्ता,साहित्य जगत,संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2697] => Array ( [PostID] => 1280 [post_title] => निबंधमाला चित्रे [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => निबंधमालेच्या पुस्तकाचे काढलेले फोटो. त्याचं पहिलं पान आणि अनुक्रमणिका Google Key Word-Nibandhmala, Vishnushastri Chiplunkar [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170925_183448-e1506683989117.jpg [postimage] => /2017/09/20170925_183448-e1506683989117.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 29 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => मुक्तस्त्रोत,जुनी छायाचित्र् [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2698] => Array ( [PostID] => 1257 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास ४ [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => मराठी वाङ्मयाच्या आणि विशेषतः मराठी नियतकालिकांच्या इतिहासात १८७४ हे साल अत्यंत क्रांतिकारक समजले पाहिजे. यापूर्वी थोडे दिवस महाराष्ट्रात जुन्या-नव्यांची अगर उद्धारक-सुधारकांची मोठी खडाजंगी माजून राहिली होती. १८४८ पासून लोकहीतवादींनी  'प्रभाकर', 'इंदुप्रकाश', 'वृत्तवैभव', 'ज्ञानप्रकाश' वगैरे पत्रातून आपली लेखणी चालवून महाराष्ट्रात पसरलेल्या अज्ञानांधःकाराविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आणि अर्धवट गुंगीत असलेल्या महाराष्ट्रीयांस जागे केले. एका बाजूला लोकहितवादी, न्या. रानडे, विष्णू परशराम पंडित यांच्यासारखी नव्याची अभिमानी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला जुन्याच्या अभिमान्यात विठोबा अप्पा दफ्तरदार, गजेंद्रगडकर यांच्यासारखे सनातनधर्माभिमानी गृहस्थ होते. विधवा-पुनर्विवाह शास्त्रसिद्ध की अशास्त्र यावर श्रीशंकराचार्यांच्यासमोर यावेळी अटीतटीचा सामना झाला. याचवेळी हिंदू धर्मावर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे जोराचे व पद्धतशीर हल्ले वर्तमानपत्रांतून, धार्मिक सभांतून आणि जाहीर सभांमधून होऊ लागले. अशाप्रकारे महाराष्ट्र नवविचारांच्या जोरदार झंझावाताने दोलायमान होऊन स्तिमित झाला असता निबंधमालाकारांनी आपल्या नवचैतन्यपूर्ण, रंगदार व चित्रविचित्र उपमालंकारातीशयोक्तीपूर्ण आणि चटकदार अशा भाषेच्या सहाय्याने महाराष्ट्रात विचारक्रांती घडवून आणली. - संकलन  स्रोत - साभार: मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८३२-१९३७)- रामचंद्र गोविंद कानडे Google Key Words - Lokhitwadi, Prabhakar, Induprakash, Vrutta Vaibhav, Marathi Periodicals, History Marathi Periodicals. [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/20170928_1125271400518371-e1506578964822.jpg [postimage] => /2017/09/20170928_1125271400518371-e1506578964822.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 28 Sep 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिकांचा इतिहास,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2699] => Array ( [PostID] => 1232 [post_title] => २६ सप्टेंबरची ग्रंथसखा भेट [post_content] => [post_excerpt] => श्याम जोशी - ग्रंथसखा वाचनालय [post_shortcontent] => कालचा पूर्ण दिवस बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयात गेला. पुनश्चच्या फेसबुक पेजवर कालच्या दिवसभरात काहीच पोस्ट का टाकल्या नाहीत याची विचारणा झाली तेव्हा भरून पावलो. म्हटलं म्हणजे आपण उगाच bombarding  करीत नाहीयोत लोकांना. त्यामुळे आज याच ट्रीपबद्दल छोटी पोस्ट. जाणवलेल्या दोनच गोष्टी... पहिली गोष्ट : श्याम जोशी सर फार मोठं काम करीत आहेत. राज्यकर्त्यांना आणि जनतेला दोघांनाही त्याची जाणीव नाहीये तरीही ते त्यांची लढाई 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने..' असं म्हणत लढत आहेत. पैसा महत्वाचा असतो असं जगात म्हटलं जातं ते विधान १००% पटतं. फक्त अजून एक विधान केलं जातं की चांगल्या कामांना पैशाची कमतरता भासत नाही. हे विधान पण १००% सत्य ठरो. दुसरी गोष्ट: काय मागाल ते त्यांच्याकडे मिळतंच. काल मी ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांचे "माझे बारा वर्षांचे काम" मागितलं तर लगेच काढून दिलं. भितभीतच विचारलं की, केतकरांच्या बायकोने लिहिलेलं पण एक पुस्तक आहे ना? लगेच समोर "मीच हे सांगितले पाहिजे" हजर. अशी दुर्मिळ पुस्तकं जमवायला नुसते पैसे पुरेसे नाहीत, एक व्हिजन पाहिजे ते करायला. आणि ती सरांकडे आहे. सर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा Google Key Word - Granthasakha Library [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 27 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => अनुभव कथन,मुक्तस्त्रोत,पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2700] => Array ( [PostID] => 1192 [post_title] => चिरतरुण पुस्तके भाग २ [post_content] => [post_excerpt] => आगरकरांनी सुधारक' हे साप्ताहिक सुरू केले. [post_shortcontent] => गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकमान्य टिळकांबरोबर झालेल्या तात्विक मतभेदांनंतर १८८८ साली स्वतःचे 'सुधारक' हे साप्ताहिक सुरू केले. सुधारकमधील इंग्रजी मजकूर गोपाळ कृष्ण गोखले लिहित असत. स्वातंत्र्य आधी हवे की समाजसुधारणा ? या वादात त्यांचा पक्ष समाजसुधारणांच्या बाजूने उतरला आणि त्यांनी टिळकांच्या पक्षाविरुद्ध तेव्हढ्याच तडफेने लेखणी चालवली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या निमित्ताने या दोन्ही पक्षातील वैचारिक तुंबळ युद्धाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळी घेतला. प्रस्तुत पुस्तकात आगरकरांच्या मृत्यूपर्यंत ७ वर्षं म्हणजे १८९५ सालापर्यंत त्यांनी सुधारकच्या संपादकपदी असताना जे लेखन केले त्यातले निवडक साहित्य घेतले आहे. दीर्घ प्रस्तावना ग. प्र. प्रधानांची आहे तीदेखील वाचण्यासारखी आहे. पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमीने केले आहे. -  संकलन Google Key Words- Gopal Ganesh Agarkar, Saptahik Sudharak, G.P. Pradhan, Sahitya  Academy Publication [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/लेखसंग्रह-e1506256686901.jpg [postimage] => /2017/09/लेखसंग्रह-e1506256686901.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 27 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुस्तक परिचय,मुक्तस्त्रोत,मराठी नियतकालिके [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2701] => Array ( [PostID] => 1207 [post_title] => भूक [post_content] => [post_excerpt] => पण...शिकली सवरलेली माणसे मात्र अधाश्यासारखी साठवत जातात. [post_shortcontent] => माझ्या सोसायटीत पार्कींगमधे एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणीकडची, अनवाणी पायाने चालणारी ! तिला विचारले "काय करतेस तू ? ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे .. म. न. पा.च्या मराठी शाळेत ! मग म्हटलं"तू शाळा सुटल्यावर रोज इथे काय करतेस ? तर ती म्हणाली, 'आई वडिलांची वाट पाहातेय ! मी- "काय करतात आईवडील.. ? ती- "मोठ मोठ्या बिल्डिंगा बनवतात ! तेव्हा मी ओळखले की हिचे आईवडील बिगारी आहेत. संध्याकाळी ते आईबाप आले तिला घेऊन गेले..!दुसऱ्या दिवशी तोच सीन.... बरेच दिवस मी त्या मुलीशी बोलतोय.... तिच्या बोलण्यातून एकच समजलय मला ....की तिच्या मते शाळा शिकल्यावर .आपले आईवडील जे बिल्डिंगा बांधतात ना ,तश्या बांधाव्या नाही लागणार.!!!....तर त्यात राहणाऱ्या माणसांसारखेच आपणही त्यात राहायला जाऊ ... ओह... !!! केवढा आशावाद।।।।।। तिच्याकडे शाळेत पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक बाटली दिली .... एक चप्पल जोड दिला .. फार आनंद झाला तिला . परवा ती मला रडताना दिसली...मी म्हटलं "काय झाले ग लक्ष्मी ? ती म्हणाली "तुम्ही दिलेली बाटली हरवली गेली..... मी म्हटले "अग मग त्यात रडायचं कशाला ? दुसरी देतो तुला ! ती थोडी सुखावली ...तिला पुन्हा एक बाटली दिली..!! तिने मुकाट्याने घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..!!! आज ती पुन्हा आली माझ्याकडे , म्हटले " आता काय झाले ? तर ती म्हणाली "काही नाही ,बाटली द्यायला आलेय..!!! मी म्हटले का ग ? काय झाले ? तर ती म्हटली "माझी पहिली बाटली सापडली....!!! तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी ...!! मी म्हटले "राहुदे गं... पहिली खराब झाली की येईल तुला उपयोगाला !!! पण तिला नाही समजले माझे बोलणे.....बाटली माघारी दिलीच. माझे डोळे नकळत [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Sep 2017 [post_author] => 3466 [display_name] => अज्ञात [Post_Tags] => अवांतर,पालकत्व,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2702] => Array ( [PostID] => 1206 [post_title] => श्रद्धांजली [post_content] => [post_excerpt] => [post_shortcontent] => सुप्रसिद्ध लेखक अरुण साधू यांचे आज मुंबईत निधन झाले . पण त्यांनी लिहिलेले साहित्य अजर आणि अमर आहे . पुनश्च परिवारातर्फे त्यांना आदरांजली . [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 25 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2703] => Array ( [PostID] => 1196 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास ३ [post_content] => [post_excerpt] => १८७४ पासून १९१७ पर्यंतच्या ४३ वर्षात महाराष्ट्रात सुमारे ५०० मासिके प्रसिद्ध झाली. [post_shortcontent] => मराठी नियतकालिकांच्या इतिहासाचे ढोबळमानाने दोन भाग करायचे झाल्यास निबंधमालेपूर्वीचा एक आणि निबंधमालेनंतरचा दुसरा असे करावे लागतील. १८३७ पासून १८७४ साली निबंधमालेच्या जन्मापर्यंतच्या अवघ्या ३७ वर्षात महाराष्ट्रात ५० नियतकालिके प्रसिद्ध झाली. पण निबंधमालेनंतर नियतकालिकांची वाढ बेसुमार प्रमाणात झाली, व १८७४ पासून १९१७ पर्यंतच्या ४३ वर्षात महाराष्ट्रात सुमारे ५०० मासिके प्रसिद्ध झाली. निबंधमालेपूर्वी 'विविधज्ञानविस्तार' आणि 'शाळापत्रक' ही दोन मासिके विशेष गाजली. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्यांच्या निबंधामालेबद्दल सविस्तर पुढच्या भागात... -  संकलन Google Key Words - Vishnushastri Chiplunkar, Chiplunkar, Nibandhamala [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/nibhandhamala-e1506344803217.jpg [postimage] => /2017/09/nibhandhamala-e1506344803217.jpg [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 25 Sep 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिकांचा इतिहास,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2704] => Array ( [PostID] => 1101 [post_title] => चिरतरुण पुस्तके -१ [post_content] => [post_excerpt] => शतपत्रे [post_shortcontent] => या सदरात आपण अशी पुस्तक बघणार आहोत जी आजही वाचताना तितकीच मजा येते . आजचं पुस्तक आहे 'लोकहितवादी' अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेले 'शतपत्रे'. १८४८-१८५० या काळात प्रथम 'प्रभाकर' या साप्ताहिकातून त्यांनी हे लेखन केले. त्या काळी त्यांनी समाजातल्या रूढी, चालीरीती, जातिभेद यावर सडकून टीका केली. त्यांचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार प्रामुख्याने शतपत्रातच आले आहेत. कोल्हापूरच्या 'रिया पब्लिकेशन्स' यांनी हल्लीच हे पुस्तक छापून पुन्हा बाजारात आणले आहे.  - संकलन, किरण भिडे Google Key Words - Shatapatre, Lokhitwadi, Lokhitvadi, Evergreen books. [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/shatapatre-e1506242807786.jpg [postimage] => /2017/09/shatapatre-e1506242807786.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 24 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => पुस्तक परिचय,मुक्तस्त्रोत [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2705] => Array ( [PostID] => 1036 [post_title] => विशेषांक परिचय- पुस्तक पंढरी १९९२. [post_content] => [post_excerpt] => विषय: प्रकाशक व प्रकाशन - काल, आज व उद्या. पुस्तक पंढरीचा जानेवारी/फेब्रुवारी १९९२ चा हा  पां. ना. कुमठा गौरव विशेषांक [post_shortcontent] => पुस्तक पंढरीचा जानेवारी/फेब्रुवारी १९९२ चा हा  पां. ना. कुमठा गौरव विशेषांक . संपादक सदानंद भटकळ. विषय: प्रकाशक व प्रकाशन - काल, आज व उद्या. जे जे प्रकाशन व्यवसायाबद्दलची माहिती मिळवण्यात  उत्सुक असतील त्यांनी हा अंक वाचायलाच हवा. ग्रंथसखा वाचनालयातून काही दिवसांच्या बोलीवर आणलेला हा अंक गेले ३ महिने माझ्याचकडे आहे. इतकी छान माहिती आहे त्यात की अख्ख्या अंकाचीच zerox काढावी लागणार आहे. popular प्रकाशनाने या ग्रंथप्रसारासाठी काढलेल्या मासिकाचे बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग नागेश कुमठा ( कुमठाशेठ ) माजी संपादक होते. Google Key Words - Pustak Pandhari, Popular Publocation, Sadanan d Bhatkal, P.N. Kumtha, Kumthasheth, Pandurang Nagesh Kumtha, Details of Publication Industry, Special Issue on Publication Industry [post_status] => publish [postmainimage] => /2017/09/पंढरी-१९९२-e1506153351551.jpg [postimage] => /2017/09/पंढरी-१९९२-e1506153351551.jpg [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 23 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => उद्योगविश्व,पुस्तक परिचय,मुक्तस्त्रोत,विशेषांक [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2706] => Array ( [PostID] => 970 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास -२ [post_content] => [post_excerpt] => मराठी प्रकाशकांचा स्पीड बघा, १८६१ ते १८६७ च्या मध्ये छोटी-मोठी २९ मासिके निघाली होती. [post_shortcontent] => मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान ज्याप्रमाणे श्री. बाळशास्त्री जांभेकर व श्री. भाऊ महाजन यांच्याकडे जातो, त्याप्रमाणे मराठीतील पहिले नियतकालिक 'दिग्दर्शन' सन १८३७ साली सुरू करण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. 'उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा' यांनी मराठी नियतकालिक 'मराठी ज्ञानप्रसारक' सन १८५० साली सुरू केले. हे मासिक १५-१६ वर्षे चालले. इंग्रजी भाषेतील भारदस्त अशा 'व्कार्टर्ली' च्या धरतीवर या मासिकाची आखणी करण्यात आली होती. १८५४ मध्ये भाऊ महाजन यांनीच 'ज्ञानदर्शन' हे त्रैमासिक सुरू केले. त्यानंतर सुप्रसिद्ध 'शाळापत्रक' १८६१ साली आणि १८६७ च्या जुलैपासून 'विविधज्ञानविस्तार' सुरु झाले. मराठी प्रकाशकांचा स्पीड बघा, १८६१ ते १८६७ च्या मध्ये छोटी-मोठी २९ मासिके निघाली होती. ज्ञानोदय(१८४२), तारप्रसारक(१८५०), प्रभोदय(१८५६) व सायंदीपिका ही ख्रिस्तीमतप्रसारक मासिके होती. तर विचारलहरी(१८५२), चंद्रिका(१८५४) व सद्धर्मदीपिका(१८५६) ही तिन्ही मासिके हिंदुधर्माचा प्रसार करून ख्रिस्तीमतप्रचाराला विरोध करीत होती. - संकलन  स्रोत - साभार: मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८३२-१९३७)- रामचंद्र गोविंद कानडे Google Key Words- Dnyanoday, Balshastri Jambhekar, Bhau Mahajan, Ramchandra Govind Kanade, Vividh Dnyanvistar, Dnyandarshan, Sayandipika, Chandri [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 22 Sep 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिकांचा इतिहास [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2707] => Array ( [PostID] => 949 [post_title] => मराठी नियतकालिकांचा इतिहास १ [post_content] => [post_excerpt] => "दर्पण" मराठी भाषेतील पहिले पाक्षिक वृत्तपत्र. [post_shortcontent] => मराठी भाषेतील पहिले पाक्षिक वृत्तपत्र "दर्पण" हे सन १८३२मध्ये मुंबईहून प्रसिद्ध झाले. त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. या दर्पणापूर्वी १८१३ मध्ये पहिले मराठी वृत्तपत्र अमेरिकन मिशन प्रेसमधून निघाले होते असे म्हणतात. परंतु या वृत्तपत्राचे नाव व त्यासंबंधी अधिक माहिती मिळत नाही. ती मिळाल्यास देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध होण्याचे अग्रस्थान मराठीलाच मिळेल. कारण त्यानंतर  १८१८मध्ये बंगालीत "समाचारदर्पण" व १८२२ मध्ये गुजराथीत "मुंबई समाचार" ही त्या त्या भाषेतील पहिली वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली. दर्पण मध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधला मजकूर असे. - संकलन Google Key Words - Periodicals, Marathi Periodicals, Darpan. [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => [userlastname] => [post_date] => 21 Sep 2017 [post_author] => 87 [display_name] => संकलन [Post_Tags] => इतिहास,मराठी नियतकालिक,मुक्तस्त्रोत,संकलन [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 4 [ParentMagzineName] => पुनश्च [ParentMagzineNameEnglish] => punashcha ) [2708] => Array ( [PostID] => 942 [post_title] => लोकसत्तातील लेख [post_content] => [post_excerpt] => रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा. [post_shortcontent] => घटस्थापनेच्या दिवशी #पुनश्च चे वाचकार्पण करीत असताना विशेष आनंद होत आहे. घटाची स्थापना करून देवीचा उत्सव सुरु करतात. #पुनश्च ची स्थापना करून साहित्याचा, वाचनानंदाचा हा सोहोळा सुरु करताना आनंदाबरोबरच जबाबदारीची जाणीव आहे. आणि एक हुरहूरही. मराठी नियतकालिकांच्या गेल्या १८५ वर्षांच्या इतिहासातून निवडक कालसुसंगत साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी आपण पार पाडू शकू ना? ही ती हुरहूर. #पुनश्च ची योजना समजावून सांगण्यापूर्वी हा प्रयत्न  करण्याच्या मागची आमची भूमिका, कोणाकोणाचं या कार्यात कसंकसं सहकार्य लाभले याबद्दल आधी थोडसं. मध्ये एक दिवस रत्नागिरीला गेलो होतो. १९९५-९६ साली पूर्ण एक वर्ष फिनोलेक्स कंपनीत नोकरीला होतो. एवढे दिवस तिथे राहूनही लोकमान्यांचे स्मारक, पतितपावन मंदिर, किल्ला या गोष्टी बघायच्या राहूनच गेल्या होत्या. तो योग त्यादिवशी आला. सहकुटुंब रत्नागिरी दर्शनाचा कार्यक्रम आखला. मी राहायचो ती फिनोलेक्स कंपनीची कॉलनीदेखील या प्रेक्षणीय स्थळात घुसडून दिली. कारण खरंतर माझा इंटरेस्ट तिथेच जाण्यात होता. बाकी तीन गोष्टींशी माझ्या काही आठवणी जोडलेल्या नव्हत्या. कॉलनीशी होत्या ना? :-) नोस्टाल्जियात किती ताकद असते ना; एखाद्या टाईम मशीन सारखी ती आपल्याला गतकाळात फिरवून आणते. पण ही जुनी स्मारकं जर चांगल्या पद्धतीने राखली असतील तर त्यांच्यातही तेव्हढीच किंबहुना त्याहून अधिक ताकद असते याची मला लोकमान्यांचे स्मारक बघितल्यावर कल्पना आली. ते वाड्यासारखं दिसणारं घर, आत सर्वत्र लावलेले फोटो, लोकमान्यांनी ल [post_status] => publish [postmainimage] => [postimage] => [userfirstname] => Kiran [userlastname] => Bhide [post_date] => 21 Sep 2017 [post_author] => 8 [display_name] => किरण भिडे [Post_Tags] => लोकसत्ता,अनुभव कथन,पुनश्च उपक्रम [EditorChoice] => [MagzineId] => 0 [MagzineNameEnglish] => [MagzineName] => [magzinepackagetype] => [ParentMagzineId] => 57 [ParentMagzineName] => संपादकीय [ParentMagzineNameEnglish] => editorial ) )