भाग दुसरा - गीतार्था विषयी काही शंका

पुनश्च    अज्ञात    2024-07-06 10:00:01   

आमरणांत कर्म करीत राहण्याचा भगवंतांनी अर्जुनास केलेला हा गीतारूपी उपदेश त्यास पटल्याबद्दल जर त्याने आपल्या तोंडानें कबूली दिली होती, तर त्यानें स्वतः तसें वर्तन कां केलें नाहीं ? धर्मादिकांस वरील उपदेश झाला नव्हता, ह्मणून, कांहीं काळ राज्य केल्यानंतर महाप्रस्थानासाठी त्यांनीं अरण्यवास पत्करिला, हें ठीक झाले; परंतु निदान अर्जुनानें तरी तसें करावयाचें नव्हतें. धर्मराजांनी परिक्षितास राज्यावर बसविलेंच होतें; त्याचें रक्षण करीत व प्रसंगप्राप्त इतर कर्मे करीत आमरणांत नगरांतच रहावयास त्यास कोणती हरकत होती ? भीष्माचार्यांनी निरपेक्षपणानें मरेपर्यंत आपलीं कर्तव्यकर्मे केलीच कीं नाहीं ? तसेंच अर्जुनानेही करावयास पाहिजे होतें.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts