भाग सातवा - गीतार्था विषयी काही शंका

पुनश्च    अज्ञात    2024-07-24 10:00:01   

वस्तुतः ब्रह्मविद्येचा उपदेश उपनिषदांत वर्णिल्याप्रमाणे हळू हळू चढत्या उपासना सांगून करावयास पाहिजे, कारण, तसे न केल्यास मोक्षप्राप्तीच्या उत्सुकतेमुळे मधल्या पाय-या सोडून एकदम उडी मारण्याची साधकास इच्छा होईल, व त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्याचे पाय मात्र मोडतील अशी भीति असते. असें असतां भगवंतांनी अर्जुनास एकदम ब्रह्मविद्या कां सांगितली याची दोन कारणें संभवतात. पहिले कारण, पायरीपायरीनें ज्ञान सांगत बसावयास रणांगणांवर वेळ नव्हता; त्यास स्वस्थता लागते. व दुसरें कारण अर्जुन त्यांचा परमप्रिय मित्र होता. त्याचा उद्धार उपदेशानें झाला नसता तर आपलें दैवी सामर्थ्य उपयोगांत आणूनसुद्धा त्यांनी तो केला असता

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts